मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हस्ताक्षरातील अक्षर...

डॉ.श्रीराम दिवटे ·

यकु 24/01/2012 - 12:25
डाक्टरसायबा लेख मस्त जमलाय.. अंगठेबहाद्दर तेवढे प्रामाणिक आणि सहीवाले तेवढे लुच्चे असे गृहितक सोडता सगळा आवडला. कागदावर लिहायची वेळ आली तर मी तरी दौतीतली शाई दरवेळी अंगावर सांडून घेऊन का होईना पण फौंटन पेनानेच लिहीतो.. आणि चांगला दिसेल तो फाऊंटन पेन विकत घेतो.. कधी फक्त आपल्यालाच कळेल असं, कधी लफ्पेदार, कधी कर्सिव्ह अक्षरं काढण्‍यात जो आनंद आहे तो विरळाच.. मला कर्सिव्ह येत नव्हती म्हणून मी मुद्दाम बाळबोध धडे गिरवून ती शिकून घेतली आहे.. (अक्षरप्रेमी) यशवंत

हस्ताक्षरावरून मनुष्याच्या स्वभावाचे थेट निदान करता येते असे मी कुठे वाचल्याचे स्मरत नाही. परंतु, काही कयास मात्र बांधता येतात. तेही ज्यांचे हस्ताक्षर चांगले ते चांगल्या स्वभावाचे आणि ज्यांचे हस्ताक्षर वाईट ते भणंग स्वभावाचे, विघ्नसंतोषी, गुन्हेगारी वृत्तीचे असतील असा कयास कुठलेही शास्त्र काढीत नाही असे मला वाटते. हस्ताक्षरातील वळण, गोलाई, अक्षरांना जोडणारी रेषा काढणे, अक्षर रेषेवर किंवा रेषेखाली किंवा रेषेला जोडून काढणे, हस्ताक्षराखाली (सही खाली) रेष ओढणे, टिंब देणे, वेलांट्यांची पद्धत, उकारांची पद्धत, उद्गारचिन्हांचा, अवतरणचिन्हांचा वापर, अनुस्वार 'टिंब' की 'पोकळ गोल', दाब देऊन केलेले लिखाण, समास सोडण्याची पद्धत, दोन अक्षरातील - दोनशब्दातील समान-असमान अंतर, चुकीचा शब्द किंवा अक्षर त्यावर गिरवून सुधारणे, फक्त काट मारून नव्याने लिहिणे, चुकीच्या शब्दाला संपुर्ण काळवटून नविन शब्द लिहीणे, लिखाणातील टापटिप अशा अनेक प्रकारांचा अभ्यास करून लेखकाच्या स्वभावविशेषाचा अंदाज बांधला जातो. गुन्ह्यांचा शोध लावताना, शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना सुधारण्याच्या कामी ह्या शास्त्राचा बराच फायदा होतो असे म्हणतात. हल्लीच्या काळात हस्ताक्षर मागे पडत असले तरी अजून तरी सही, व्यक्तिगत बँक चेक, काही प्रमाणातील, संगणकावर उतरविण्याआधीचे, कच्चे लिखाण, एका ओळीच्या सुचना, संदेश, खरेदी करावयाच्या वस्तूंची यादी अशा अनेक ठि़काणी हस्तलिखिताचा वापर होतो. आणि जसे हस्ताक्षरावरून स्वभावाचा अंदाज बांधण्याचे तंत्र आहे तसेच पुढे-मागे संगणकिय लिखाणावरूनही स्वभावाचा अंदाज बांधण्याचे शास्त्र विकसित होईल, कोणी सांगावे?

विजुभाऊ 24/01/2012 - 13:52
मी गेले कित्येक महिने हाताने काही लिहीलेच नाहिय्ये. सहीसुद्धा केलेले नहिय्ये. सध्या अशी परिस्थिती आहे की टायपिम्ग करणे हे लिहिण्यापेक्षा लवकर जमतेय. हस्ताक्षर दिवसेदिवस गचाळपणात पहिल्या नंबरावर येण्याचा प्रयत्न करायला लागलेय.

प्रचेतस 24/01/2012 - 14:27
सन्माननीय स्पाकांकाच्या या लेखाची आठवण झाली. आता युबिस्लेट ७ एकदाचा त्यांच्या हातात पडल्यावर उरलेसुरले हस्ताक्षरही संपून जाईल की काय असे वाटतेय.

In reply to by प्रचेतस

यकु 24/01/2012 - 14:38
+1 स्पा काकांनी फार छान लिहीले होते. 'मिपादिवंगत' सदस्या शुचिआजींनी त्या धाग्यावर दिलेली कविता.. पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे||१|| चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून||२|| शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण||३|| नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !||४|| पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते||५|| -कवयित्री - इंदिरा संत

In reply to by यकु

चतुरंग 25/01/2012 - 09:17
यकु, इंदिरा संतांची अतिशय भावगर्भ कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद! :) किती साधे, सोपे, नेहेमीच्या वापरातले शब्द आहेत पण काव्य केवढं अर्थपूर्ण आहे! वा!! (आनंदी) रंगा

वपाडाव 24/01/2012 - 16:41
माननीय डॉक्टरांनी नवजात संस्थळाचे सदस्यत्व घेतलेले दिसतेय... तिकडे कदाचित शुद्धलेखनाला फाट्यावर मारत नसावेत म्हणुन इकडे येउन डॉक्टरांनी गळा काढलाय असे दिसते...

पैसा 24/01/2012 - 23:37
कोणत्याही वादाशिवायच्या स्वच्छ लेखाबद्दल अभिनंदन! लेख आवडला, म्हणजे डॉक्टर लोकांची अक्षराच्या बाबतीत बाजू मांडणारा आहे, ते काम व्यवस्थित केलंय. आता जर फार लिहायचे प्रसंग येत नसतील, तर अक्षर निदान सुवाच्च काढायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? हस्ताक्षर दिन साजरा करायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही ब्वॉ! रोज कसला तरी दिन असतोच! हस्ताक्षर आणि व्यक्तिमत्वाबद्दल पेठकर काकांनी सविस्तर लिहिलंच आहे, आणखी लिहीत नाही. एक शंका आहे, डॉक्टरसाहेब जेव्हा प्रेम करायच्या वयात असतील, तेव्हा एसेमेस, ईमेल्स काही नसावं, मग तेव्हाचे डॉक्टरलोक प्रेमपत्र कशी लिहीत असत? आणि ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का? ;)

In reply to by पैसा

अन्या दातार 25/01/2012 - 08:47
......आणि ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का?
इतका कशाला बभ्रा करायचा? सरळ केमिस्ट पोरींनाच लिहित असतील. आता याचे पण फायदे सांगत बसायचे का? ;)

In reply to by पैसा

मी-सौरभ 25/01/2012 - 13:40
ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का?
असं केल्याने एका डॉक्टरची प्रेयसी केमिस्ट बरोबर पळून गेली म्हणे

In reply to by मी-सौरभ

मन१ 25/01/2012 - 14:01
भटकलेला मुल्ला मशिदीतच सापडणार किंवा भटकलेला बेअव्डा गुत्त्यातच सापडणार म्हणतात तसा पळालेला केमिस्ट फार्मसीत किंवा दवाखान्यात सापडतो असे म्हणावे काय? ;)

आजकाल अशी हज्जारो शास्त्र दिवसागणिक निघत आहेत...लेख चांगला लिहिलाय,पण अमच्या हिशेबी हे प्रकरण म्हणजे मागच्या पानावरुन पुढे चालू इतकेच...!

चतुरंग 25/01/2012 - 09:35
हस्ताक्षरावरुन आठवले ते हस्ताक्षरतज्ज्ञ सप्तर्षी. अहमदनगरला मोरेश्वर त्र्यंबक सप्तर्षी म्हणून हस्ताक्षरतज्ज्ञ होते त्यांची खास शिकवणी लावून माझे आणि बहिणीचे हस्ताक्षर सुधारले होते. म्हणजे खरोखर फायदा झाला आहे. अजूनही माझे हस्ताक्षर बरेच चांगले आहे असे मी अभिमानाने सांगू शकतो. प्रत्येक अक्षराचे वळण कसे असले पाहिजे, अक्षराची सुरुवात कुठून आणि शेवट कुठे झाला पाहिजे हे दर्शवणारे अतिशय अभ्यासपूर्ण तक्ते तयार केलेले होते. दगडी पाटीवर खिळ्याने अक्षरे कोरुन त्यांनी पाट्या तयार करुन दिल्या होत्या त्यावर गिरवून मी अक्षर घोटलेले होते. मला स्पर्धेत बक्षिसेही मिळालेली होती. माझेच नव्हे तर आमच्या वर्गातल्या बर्‍याच मुलामुलींची अक्षरे उत्तम होती. (गेल्या कित्येक वर्षात लिहिण्याची सवय क्रमाक्रमाने कमी होत गेली आहे त्यामुळे अगदी पूर्वीसारखे वळण येत नाही पण कोणे एकेकाळी अक्षर सुंदर होते याच्या खुणा दिसतात, म्हणजे उपमाच द्यायची झाली तर एखादी पंचेचाळिशी-पन्नाशीची पुरंध्री अगदी सडपातळ, सुडौल राहिली नसली तरी ऐन तारुण्यात तिने लोकांना वेड लावले असणार याची खात्री देत असते तसेच काहीसे! ;) ) हस्ताक्षर चांगले असावे याबाबत मी अजूनही आग्रही असतो. चांगल्या अक्षराचे मनात अतिशय चांगले प्रतिबिंब तयार होते यात शंका नाही. इथून पुढे संगणक आणि इतर माध्यमांमुळे लिहिण्याची सवय संपल्यात जमा होत जाईल असे दिसते. परंतु हाताने लिहिलेला कोणताही मजकूर तुम्हाला जास्त जिव्हाळ्याचा वाटतो आणि वाटत राहील किंबहुना इथून पुढे जशी त्याची वानवा होत जाईल तसे त्याचे महत्त्व अधिकच वाढेल. (सुंदर अक्षर हा दागिना मानणारा) रंगा

In reply to by चतुरंग

वपाडाव 25/01/2012 - 16:57
(गेल्या कित्येक वर्षात लिहिण्याची सवय क्रमाक्रमाने कमी होत गेली आहे त्यामुळे अगदी पूर्वीसारखे वळण येत नाही पण कोणे एकेकाळी अक्षर सुंदर होते याच्या खुणा दिसतात, म्हणजे उपमाच द्यायची झाली तर एखादी पंचेचाळिशी-पन्नाशीची पुरंध्री अगदी सडपातळ, सुडौल राहिली नसली तरी ऐन तारुण्यात तिने लोकांना वेड लावले असणार याची खात्री देत असते तसेच काहीसे! )
आजोबा, सरळ सरळ असं का नाही म्हणत... खंडहर देखके इमारत कैसी रही होगी इसका पता चलता है ! बाकी, पर्‍याशी सहमत ...

In reply to by वपाडाव

चतुरंग 25/01/2012 - 18:46
चांगल्या अक्षराला खंडहर वगैरे कसलं म्हणतोस! मराठी, मराठी उपमा सुचत नाहीत तुम्हाला हाच दोष आहे! ;) -रंगाजोबा

सुहास.. 25/01/2012 - 19:58
हम्म ! छान लेख , हस्ताक्षरा शी कधी ही वावडे नाही, राहिली गोष्ट लेखनाची , मी आणि माझा एक मित्र (तालुक्याला असलेला) पत्रव्यवहार करत असतो. त्यामुळे अजुन लिहायची सवय गेली नाही. ( अर्थात तो माझी पत्रे वाचु शकतो , यातच माझ्या हस्ताक्षर कसे आहे हे समजते ;) )

In reply to by सुहास..

वपाडाव 25/01/2012 - 20:15
मी आणि माझा एक मित्र (तालुक्याला असलेला) पत्रव्यवहार करत असतो.
आपण मोठ्या शहरात राहुन ऐटीत नोकरी करतो हे दाखवण्याचा अतिशय बाष्कळ प्रयत्न.... --------------------- ऐटीत संगणक वापरत असलो तरी पेनाने पत्रे लिहिणार आहे.

पाषाणभेद 25/01/2012 - 21:20
>>> आमच्यापैकी कितीतरी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितांना अक्षरशः झोपा काढल्यासारखे लिहितात हे काही खोटे नाही. डॉक्टर लोकांचे अक्षर खराब असते हा निखालस खोटा समज आहे. मी तर सरळ सरळ म्हणतो की काय डायग्नॉसीस आहे ते न समजावे म्हणून डॉक्टर लोकं मुद्दाम खराब अक्षरात प्रिस्र्कीप्शन लिहीतात. (प्रिस्र्कीप्शन म्हणजे केवळ गोळ्या औषधे लिहीलेली चिठ्ठी समजू नका. त्यावर, त्याच्या पाठीमागे डॉक्टर लोकं डायग्नॉसीस, काठी ठोकताळे लिहीत असतात.) माझा एक बेंच पार्टनर प्रतिथयश डॉक्टर झालेला आहे. त्याच्या अन माझ्या अक्षरांची स्पर्धा चालत असे. (माझे अक्षर चांगले आहे असे मी म्हणत नाही, पण त्याचे अक्षर शालेयकालात माझ्यापेक्षा चांगले होते.) यावर उपाय म्हणून काही डॉक्टरांनी प्रिंटेड प्रिस्क्रीप्शन दिल्याचे आठवते. प्रिस्र्कीप्शनवर गोळ्या औषधांचे मुख्य कंटेटच लिहणे अपेक्षीत असते (ब्रांड नेम आदी नको.) हे खरे आहे का? कोणी जाणकार समजून सांगेल काय? लेख छान आहेच.

यकु 24/01/2012 - 12:25
डाक्टरसायबा लेख मस्त जमलाय.. अंगठेबहाद्दर तेवढे प्रामाणिक आणि सहीवाले तेवढे लुच्चे असे गृहितक सोडता सगळा आवडला. कागदावर लिहायची वेळ आली तर मी तरी दौतीतली शाई दरवेळी अंगावर सांडून घेऊन का होईना पण फौंटन पेनानेच लिहीतो.. आणि चांगला दिसेल तो फाऊंटन पेन विकत घेतो.. कधी फक्त आपल्यालाच कळेल असं, कधी लफ्पेदार, कधी कर्सिव्ह अक्षरं काढण्‍यात जो आनंद आहे तो विरळाच.. मला कर्सिव्ह येत नव्हती म्हणून मी मुद्दाम बाळबोध धडे गिरवून ती शिकून घेतली आहे.. (अक्षरप्रेमी) यशवंत

हस्ताक्षरावरून मनुष्याच्या स्वभावाचे थेट निदान करता येते असे मी कुठे वाचल्याचे स्मरत नाही. परंतु, काही कयास मात्र बांधता येतात. तेही ज्यांचे हस्ताक्षर चांगले ते चांगल्या स्वभावाचे आणि ज्यांचे हस्ताक्षर वाईट ते भणंग स्वभावाचे, विघ्नसंतोषी, गुन्हेगारी वृत्तीचे असतील असा कयास कुठलेही शास्त्र काढीत नाही असे मला वाटते. हस्ताक्षरातील वळण, गोलाई, अक्षरांना जोडणारी रेषा काढणे, अक्षर रेषेवर किंवा रेषेखाली किंवा रेषेला जोडून काढणे, हस्ताक्षराखाली (सही खाली) रेष ओढणे, टिंब देणे, वेलांट्यांची पद्धत, उकारांची पद्धत, उद्गारचिन्हांचा, अवतरणचिन्हांचा वापर, अनुस्वार 'टिंब' की 'पोकळ गोल', दाब देऊन केलेले लिखाण, समास सोडण्याची पद्धत, दोन अक्षरातील - दोनशब्दातील समान-असमान अंतर, चुकीचा शब्द किंवा अक्षर त्यावर गिरवून सुधारणे, फक्त काट मारून नव्याने लिहिणे, चुकीच्या शब्दाला संपुर्ण काळवटून नविन शब्द लिहीणे, लिखाणातील टापटिप अशा अनेक प्रकारांचा अभ्यास करून लेखकाच्या स्वभावविशेषाचा अंदाज बांधला जातो. गुन्ह्यांचा शोध लावताना, शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना सुधारण्याच्या कामी ह्या शास्त्राचा बराच फायदा होतो असे म्हणतात. हल्लीच्या काळात हस्ताक्षर मागे पडत असले तरी अजून तरी सही, व्यक्तिगत बँक चेक, काही प्रमाणातील, संगणकावर उतरविण्याआधीचे, कच्चे लिखाण, एका ओळीच्या सुचना, संदेश, खरेदी करावयाच्या वस्तूंची यादी अशा अनेक ठि़काणी हस्तलिखिताचा वापर होतो. आणि जसे हस्ताक्षरावरून स्वभावाचा अंदाज बांधण्याचे तंत्र आहे तसेच पुढे-मागे संगणकिय लिखाणावरूनही स्वभावाचा अंदाज बांधण्याचे शास्त्र विकसित होईल, कोणी सांगावे?

विजुभाऊ 24/01/2012 - 13:52
मी गेले कित्येक महिने हाताने काही लिहीलेच नाहिय्ये. सहीसुद्धा केलेले नहिय्ये. सध्या अशी परिस्थिती आहे की टायपिम्ग करणे हे लिहिण्यापेक्षा लवकर जमतेय. हस्ताक्षर दिवसेदिवस गचाळपणात पहिल्या नंबरावर येण्याचा प्रयत्न करायला लागलेय.

प्रचेतस 24/01/2012 - 14:27
सन्माननीय स्पाकांकाच्या या लेखाची आठवण झाली. आता युबिस्लेट ७ एकदाचा त्यांच्या हातात पडल्यावर उरलेसुरले हस्ताक्षरही संपून जाईल की काय असे वाटतेय.

In reply to by प्रचेतस

यकु 24/01/2012 - 14:38
+1 स्पा काकांनी फार छान लिहीले होते. 'मिपादिवंगत' सदस्या शुचिआजींनी त्या धाग्यावर दिलेली कविता.. पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे लिपीरेशांच्या जाळीमधुनी नको पाठवू हसू लाजरे||१|| चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलांटीतून नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिंदूतून||२|| शब्दामधुनी नको पाठवू अक्षरामधले अधीरे स्पंदन नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कंप विलक्षण||३|| नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून नको पाठवू असे कितीदा सांगीतले मी , तू हट्टी पण !||४|| पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मिळते पत्र त्या नंतरचे मग वाचायाचे राहून जाते||५|| -कवयित्री - इंदिरा संत

In reply to by यकु

चतुरंग 25/01/2012 - 09:17
यकु, इंदिरा संतांची अतिशय भावगर्भ कविता इथे दिल्याबद्दल धन्यवाद! :) किती साधे, सोपे, नेहेमीच्या वापरातले शब्द आहेत पण काव्य केवढं अर्थपूर्ण आहे! वा!! (आनंदी) रंगा

वपाडाव 24/01/2012 - 16:41
माननीय डॉक्टरांनी नवजात संस्थळाचे सदस्यत्व घेतलेले दिसतेय... तिकडे कदाचित शुद्धलेखनाला फाट्यावर मारत नसावेत म्हणुन इकडे येउन डॉक्टरांनी गळा काढलाय असे दिसते...

पैसा 24/01/2012 - 23:37
कोणत्याही वादाशिवायच्या स्वच्छ लेखाबद्दल अभिनंदन! लेख आवडला, म्हणजे डॉक्टर लोकांची अक्षराच्या बाबतीत बाजू मांडणारा आहे, ते काम व्यवस्थित केलंय. आता जर फार लिहायचे प्रसंग येत नसतील, तर अक्षर निदान सुवाच्च काढायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे? हस्ताक्षर दिन साजरा करायला आपल्याला काही प्रॉब्लेम नाही ब्वॉ! रोज कसला तरी दिन असतोच! हस्ताक्षर आणि व्यक्तिमत्वाबद्दल पेठकर काकांनी सविस्तर लिहिलंच आहे, आणखी लिहीत नाही. एक शंका आहे, डॉक्टरसाहेब जेव्हा प्रेम करायच्या वयात असतील, तेव्हा एसेमेस, ईमेल्स काही नसावं, मग तेव्हाचे डॉक्टरलोक प्रेमपत्र कशी लिहीत असत? आणि ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का? ;)

In reply to by पैसा

अन्या दातार 25/01/2012 - 08:47
......आणि ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का?
इतका कशाला बभ्रा करायचा? सरळ केमिस्ट पोरींनाच लिहित असतील. आता याचे पण फायदे सांगत बसायचे का? ;)

In reply to by पैसा

मी-सौरभ 25/01/2012 - 13:40
ती वाचायला केमिस्टला बोलवावं लागत होतं का?
असं केल्याने एका डॉक्टरची प्रेयसी केमिस्ट बरोबर पळून गेली म्हणे

In reply to by मी-सौरभ

मन१ 25/01/2012 - 14:01
भटकलेला मुल्ला मशिदीतच सापडणार किंवा भटकलेला बेअव्डा गुत्त्यातच सापडणार म्हणतात तसा पळालेला केमिस्ट फार्मसीत किंवा दवाखान्यात सापडतो असे म्हणावे काय? ;)

आजकाल अशी हज्जारो शास्त्र दिवसागणिक निघत आहेत...लेख चांगला लिहिलाय,पण अमच्या हिशेबी हे प्रकरण म्हणजे मागच्या पानावरुन पुढे चालू इतकेच...!

चतुरंग 25/01/2012 - 09:35
हस्ताक्षरावरुन आठवले ते हस्ताक्षरतज्ज्ञ सप्तर्षी. अहमदनगरला मोरेश्वर त्र्यंबक सप्तर्षी म्हणून हस्ताक्षरतज्ज्ञ होते त्यांची खास शिकवणी लावून माझे आणि बहिणीचे हस्ताक्षर सुधारले होते. म्हणजे खरोखर फायदा झाला आहे. अजूनही माझे हस्ताक्षर बरेच चांगले आहे असे मी अभिमानाने सांगू शकतो. प्रत्येक अक्षराचे वळण कसे असले पाहिजे, अक्षराची सुरुवात कुठून आणि शेवट कुठे झाला पाहिजे हे दर्शवणारे अतिशय अभ्यासपूर्ण तक्ते तयार केलेले होते. दगडी पाटीवर खिळ्याने अक्षरे कोरुन त्यांनी पाट्या तयार करुन दिल्या होत्या त्यावर गिरवून मी अक्षर घोटलेले होते. मला स्पर्धेत बक्षिसेही मिळालेली होती. माझेच नव्हे तर आमच्या वर्गातल्या बर्‍याच मुलामुलींची अक्षरे उत्तम होती. (गेल्या कित्येक वर्षात लिहिण्याची सवय क्रमाक्रमाने कमी होत गेली आहे त्यामुळे अगदी पूर्वीसारखे वळण येत नाही पण कोणे एकेकाळी अक्षर सुंदर होते याच्या खुणा दिसतात, म्हणजे उपमाच द्यायची झाली तर एखादी पंचेचाळिशी-पन्नाशीची पुरंध्री अगदी सडपातळ, सुडौल राहिली नसली तरी ऐन तारुण्यात तिने लोकांना वेड लावले असणार याची खात्री देत असते तसेच काहीसे! ;) ) हस्ताक्षर चांगले असावे याबाबत मी अजूनही आग्रही असतो. चांगल्या अक्षराचे मनात अतिशय चांगले प्रतिबिंब तयार होते यात शंका नाही. इथून पुढे संगणक आणि इतर माध्यमांमुळे लिहिण्याची सवय संपल्यात जमा होत जाईल असे दिसते. परंतु हाताने लिहिलेला कोणताही मजकूर तुम्हाला जास्त जिव्हाळ्याचा वाटतो आणि वाटत राहील किंबहुना इथून पुढे जशी त्याची वानवा होत जाईल तसे त्याचे महत्त्व अधिकच वाढेल. (सुंदर अक्षर हा दागिना मानणारा) रंगा

In reply to by चतुरंग

वपाडाव 25/01/2012 - 16:57
(गेल्या कित्येक वर्षात लिहिण्याची सवय क्रमाक्रमाने कमी होत गेली आहे त्यामुळे अगदी पूर्वीसारखे वळण येत नाही पण कोणे एकेकाळी अक्षर सुंदर होते याच्या खुणा दिसतात, म्हणजे उपमाच द्यायची झाली तर एखादी पंचेचाळिशी-पन्नाशीची पुरंध्री अगदी सडपातळ, सुडौल राहिली नसली तरी ऐन तारुण्यात तिने लोकांना वेड लावले असणार याची खात्री देत असते तसेच काहीसे! )
आजोबा, सरळ सरळ असं का नाही म्हणत... खंडहर देखके इमारत कैसी रही होगी इसका पता चलता है ! बाकी, पर्‍याशी सहमत ...

In reply to by वपाडाव

चतुरंग 25/01/2012 - 18:46
चांगल्या अक्षराला खंडहर वगैरे कसलं म्हणतोस! मराठी, मराठी उपमा सुचत नाहीत तुम्हाला हाच दोष आहे! ;) -रंगाजोबा

सुहास.. 25/01/2012 - 19:58
हम्म ! छान लेख , हस्ताक्षरा शी कधी ही वावडे नाही, राहिली गोष्ट लेखनाची , मी आणि माझा एक मित्र (तालुक्याला असलेला) पत्रव्यवहार करत असतो. त्यामुळे अजुन लिहायची सवय गेली नाही. ( अर्थात तो माझी पत्रे वाचु शकतो , यातच माझ्या हस्ताक्षर कसे आहे हे समजते ;) )

In reply to by सुहास..

वपाडाव 25/01/2012 - 20:15
मी आणि माझा एक मित्र (तालुक्याला असलेला) पत्रव्यवहार करत असतो.
आपण मोठ्या शहरात राहुन ऐटीत नोकरी करतो हे दाखवण्याचा अतिशय बाष्कळ प्रयत्न.... --------------------- ऐटीत संगणक वापरत असलो तरी पेनाने पत्रे लिहिणार आहे.

पाषाणभेद 25/01/2012 - 21:20
>>> आमच्यापैकी कितीतरी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितांना अक्षरशः झोपा काढल्यासारखे लिहितात हे काही खोटे नाही. डॉक्टर लोकांचे अक्षर खराब असते हा निखालस खोटा समज आहे. मी तर सरळ सरळ म्हणतो की काय डायग्नॉसीस आहे ते न समजावे म्हणून डॉक्टर लोकं मुद्दाम खराब अक्षरात प्रिस्र्कीप्शन लिहीतात. (प्रिस्र्कीप्शन म्हणजे केवळ गोळ्या औषधे लिहीलेली चिठ्ठी समजू नका. त्यावर, त्याच्या पाठीमागे डॉक्टर लोकं डायग्नॉसीस, काठी ठोकताळे लिहीत असतात.) माझा एक बेंच पार्टनर प्रतिथयश डॉक्टर झालेला आहे. त्याच्या अन माझ्या अक्षरांची स्पर्धा चालत असे. (माझे अक्षर चांगले आहे असे मी म्हणत नाही, पण त्याचे अक्षर शालेयकालात माझ्यापेक्षा चांगले होते.) यावर उपाय म्हणून काही डॉक्टरांनी प्रिंटेड प्रिस्क्रीप्शन दिल्याचे आठवते. प्रिस्र्कीप्शनवर गोळ्या औषधांचे मुख्य कंटेटच लिहणे अपेक्षीत असते (ब्रांड नेम आदी नको.) हे खरे आहे का? कोणी जाणकार समजून सांगेल काय? लेख छान आहेच.
‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे.

एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा- २

यकु ·

विकास 11/01/2012 - 04:21
थोडक्यात पण छान वर्णन आहे!
  1. परिक्रमा संपूर्ण करायला किती वेळ (दिवस/महीने/वर्ष) लागतो (लागतात)?
  2. हा सगळा जंगल/वन थोडक्यात नागरी वस्तीच्या बाहेरच सगळा भाग आहे का? नर्मदेचा काठ (अगदी काठ म्हणजे काठ नाही पण जवळपास) दृष्टीपथात कायम असतो का?
  3. आता जे काही सरदार सरोवर झाले आहे, त्याचे काही परीणाम दिसतात का ते या परीक्रमेपेक्षा वेगळ्या ठिकाणी आहे?
धन्यवाद!

In reply to by विकास

यकु 11/01/2012 - 13:44
>>>परिक्रमा संपूर्ण करायला किती वेळ (दिवस/महीने/वर्ष) लागतो (लागतात)? परिक्रमा पूर्ण व्हायला लागणारा वेळ ती कोणत्या प्रकारे केली जाते यावर अवलंबून आहे. मध्‍ये पावसाळा लागणार नाही अशा बेताने, रोज किमान 20 कि.मी. अंतर कापण्‍याचा क्रम ठेऊन चालत केली तर 6 ते साडेसहा महिन्यांत परिक्रमा पूर्ण होते अशी माहिती साधुसंत, परिक्रमी आणि पुजार्‍यांकडून मिळाली. परिक्रमा 1. ओंकारेश्वर किंवा 2. अमरकंटक (नर्मदेचे उगमस्‍थान) येथून सुरु केली जाते. गुजरात आणि मध्‍य प्रदेशातील काही लोक हल्ली नारेश्वर, गरुडेश्वर, ग्वारी घाट किंवा कोणत्याही तीर्थस्‍थानाहून परिक्रमा सुरु करतात. वाटेतील तीर्थक्षेत्री 8-8/ 15-15 दिवस राहिले, पावसाळ्याचे चार महिने एका स्‍थानावर राहायचे ठरवले (चातुर्मास) तर 3 वर्ष 3 ‍महिने 13 दिवस (किंवा 3.. प्रत्येकाने हा काळ वेगवेगळा सांगितला, अर्थातच तो चालण्‍याच्या वेगावर अवलंबून आहे) लागतात. >>>हा सगळा जंगल/वन थोडक्यात नागरी वस्तीच्या बाहेरच सगळा भाग आहे का? नर्मदेचा काठ (अगदी काठ म्हणजे काठ नाही पण जवळपास) दृष्टीपथात कायम असतो का? ओंकारेश्वरहून निघाल्यानंतर नर्मदा तीरापासून 5 कि.मी. च्या आवाक्यात आणि अमरकंटकहून येताना 7.5 कि.मी.च्या आवाक्यात राहून तीरावरुन चालण्‍याचा नियम आहे. पण शास्‍त्रशुद्ध परिक्रमा करणारे जगन्नाथ कुंटे व आपल्या परिचयातील आत्मशून्यासारखे लोक नर्मदेच्या तीराहूनच चालणे पसंत करतात. अगदी तीरच धरुन चालायचे तर फक्त जंगले पायवाटा, काटेकुटे, दगडधोंडे, नर्मदेच्या प्रवाहाने क्षरण झालेले संगमरवरी खडक, ओढे-नाले अशा नाना अडचणी (अगदी साप, मगरीही) पार कराव्या लागतात. नर्मदा मोजकी ठिकाणे सोडली तर नेहमी दृष्‍टीपथात असते. >>>आता जे काही सरदार सरोवर झाले आहे, त्याचे काही परीणाम दिसतात का ते या परीक्रमेपेक्षा वेगळ्या ठिकाणी आहे? परिक्रमेदरम्यान सरदार सरोवर लागते. प्रकल्पग्रस्तांनी चालवलेल्या तेथील जीवनशाळाही लागतात. सरदार सरोवर आणि नर्मदेवर झालेल्या आणखी 3-4 धरणांमुळे परिक्रमेच्या मार्गात 200 कि. मी. ची अतिरिक्त भर पडली आहे. धरणाच्या पाण्‍याचा फुगवटा जिथपपर्यंत पसरला असेल तेवढा क्रमावा लागतो - अर्थात तीरावरुन चालणार्‍या परिक्रमीला. बसमध्‍ये बसून जाणार्‍यांना अशी अडचण नाही.

अरुण मनोहर 11/01/2012 - 06:31
तुमचे सविस्तर अनुभव वाचण्यास उत्सुक आहे. जगन्नाथ कुन्टे ह्यान्चे पुस्तक वाचलेय. प्रचन्ड प्रभावित झालो होतो. त्या जोडीला, अध्यात्म व योगविद्या ह्या व्यतिरिक्त, दैनन्दिन जिवनाच्या दृष्टीतून लिहीलेले वर्णन वाचायला आवडेल. पहिला भाग भराभरा वाचला. पुन्हा नीट वाचीन. पुढचे वाचायला उत्सुक आहे.

मराठमोळा 11/01/2012 - 06:54
स्वानुभवातून लिहिलेला लेख आवडला. इथे फोटोंची मागणी करणे चुकीचे वाटते आहे तरी फोटो टाकावेत से मनोमन वाटते. माझ्या माहितीनुसार १६-१७ दिवस लागतात परीक्रमा पुर्ण करायला. त्यामुळे सध्या तरी ते शक्य नाही. :)

In reply to by मराठमोळा

बहुगुणी 11/01/2012 - 09:27
ममो: १६-१७ दिवसांत होईल परिक्रमा? नर्मदेचा विस्तार उगम-ते-समुद्र असा १३०० कि मी आहे, म्हणजे जाऊन-येऊन २६०० किमी अंतर असणार. इतकं अंतर अगदी सलग चालूनही १६ दिवसांत पार करायचं तर दिवसाला १६० किमी चालणं भाग आहे. अगदी दिवसाकाठी १२ तास चालायचं म्हंटलं तरी, साधारण माणसाच्या ताशी ५ किमी वेगाने ६०च किमी अंतर चालून होईल, त्यामुळे ४०-४५ दिवस लागत असावेत असं वाटतं.

In reply to by बहुगुणी

मराठमोळा 11/01/2012 - 09:56
http://www.narmadasamagra.org/parikrama.htm वरील लिंकमधे म्हंटल्याप्रमाणे एकुणात २६२४ किमी अंतर चालून पुर्ण करण्यास ३ वर्षे ३ महिने आणि १३ दिवस लागतात आनी त्याला पुर्ण व्यवस्थित केलेली परीक्रमा असे म्हणतात. टीपः वरील माहिती आंतरजालावरून साभार. आमचे एक स्नेही पुढच्या महिन्यात या परीक्रमेला जाणार आहेत, त्यांनी माहिती मिळवल्याप्रमाणे बरचसं अंतर हे बसने प्रवास करुन केले जाते आणि मग १६-१७ दिवसात ही परीक्रमा 'क्रॅश कोर्स' प्रमाणे पुर्ण करता येते. (पंढरपूरच्या वारीत काही दिंड्या ट्रक/बसने प्रवास करतात तसे.) आता ही परीक्रमा चालून पुर्ण करायची की कशी हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न. :)

In reply to by मराठमोळा

नेत्रेश 12/01/2012 - 01:51
> २६२४ किमी अंतर चालून पुर्ण करण्यास ३ वर्षे ३ महिने आणि १३ दिवस लागतात म्हणजे सरासरी दिवसाला सव्वादोन की.मी. झाले, रोज १ तासापेक्षा कमी चालायचे? रोज १० ते १२ की.मी. चालले तर ७ ते ८ महीन्यात परीक्रमा पुर्ण होईल. दिवसभर चालले तर ४ महीन्यातही पुर्ण व्हायला हरकत नाही.

In reply to by नेत्रेश

त्यातले ३ वर्षांचे चातुर्मास कमी केलेते का? म्हणजे १२ महिने म्हणजेच १ वर्ष गेलं. त्याशिवाय, सगळीच वाट सोपी आहे असंही नाही. खडतर शब्दही फिका पडावा असे पॅचेस असतील. तिथे वेळ लागत असेल. एका भागात, तिथले भिल्ल अडवतात आणि अंगावरच्या सगळ्या वस्तू काढून घेतात. बहुधा लंगोटीदेखील. पण हे ही सगळे महत्वाचे नाही. या परिक्रमेत केवळ चालणे हा उद्देश नाहीये. त्याला अनुसरून काही विशिष्ट मानसिक कर्मेही असतात. जसे की नामस्मरण, अनुसंधान इत्यादी. त्यामुळे इथे कमीतकमी वेळात परिक्रमा पूर्ण करणे हा मुद्दाच नाहीये. उद्देश वेगळाच आहे. अर्थात, किती लोक हे अगदी असेच करतात आणि किती लोक नाही हा वेगळा भाग आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

राघव 12/01/2012 - 14:32
सुंदर सांगीतलेत बिपिनदा. आ.शु.ना परिक्रमेसाठी शुभेच्छा! आणि यशवंतना दोन्ही लेखांसाठी धन्यवाद! फक्त नर्मदेचीच परिक्रमा का करायची याचे उत्तर कुठेतरी वाचले/ऐकले होते. एकदा पुन्हा चाळून मग इथे टंकेन. बाकी यशवंत म्हणतात तसे ही परिक्रमा म्हणजे स्वतःच्याच अंतरात केलेले परिक्रमण म्हणता येईल. एक रूपक धरले तर नीट समजून घेता येईल. नर्मदेचा प्रवाह म्हणजे जीवन. परिक्रमा म्हणजे जीवनक्रमण. त्यात येणारे चांगले-वाईट अनुभव म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातली सुखदु:खे. हे अनुभव आपल्याला काही शिकवण्यासाठी असून त्यात गुंतून न पडता परिक्रमा पूर्ण करणे म्हणजे जीवनक्रमणात आपणास हवा असणारा निर्लेपपणा. परिक्रमा करतांना आपल्याजवळ काहीही नसतांना गरज पडेल तशी कोणा न कोणाकडून जरूरीपुरता आपोआप होत जाणारी मदत ही अनुभूती म्हणजे कृपेची अनुभूती [अर्थात्‌ यासाठी तेवढाच अनन्यभाव मनापासून यायला हवा]. साधाराण हे रूपक धरले तर आपल्या जीवनाशी अन्‌ आपल्या आत्मिक उन्नतीशी या परिक्रमेची सांगड घालता येते. या परिक्रमेतला भाव आपल्या जीवनात कायम ठेवता आला तर संपूर्ण जीवनच एक परिक्रमा होईल. राघव

पाषाणभेद 11/01/2012 - 06:57
छान माहिती दिली आहे. त्रंबकेश्वरला श्रावण महिन्यात तिसर्‍या सोमवारी अशीच फेरी होते. अर्थात ती एक दिवसाची असते. पण आता त्या फेरीतला भक्तीभाव जावून मजाखाव भाव आलेला आहे. तसली परिस्थिती येथे नसावी किंवा यापुढे होवू नये असे मनापासून वाटते.

रेवती 11/01/2012 - 07:03
चांगली माहिती. योगायोग म्हणजे गेल्या काही दिवसात मला अजिबात माहित नसलेल्या या प्रकाराबद्दल इतके ऐकायला आणि (डिव्हिडी) पहायला मिळाले आहे की आपला लेख येताच गंमत वाटली. पुढची पायरी म्हणजे परिक्रमेला निघणे.;)

In reply to by रेवती

हंस 11/01/2012 - 10:15
रेवतीतै! हिच देवाची इच्छा असेल, आणि तुम्हाला तसे सुचवत असेल! त्यामुळे तुम्ही परिक्रमेला निघाच कसे!!!!

In reply to by ५० फक्त

तिमा 11/01/2012 - 19:01
नर्मदा परिक्रमा करणार्‍याची दारु सुटते म्हणतात! म्हणजे कट्टा केला तरी तो निर्जळी करावा लागेल. बिचारा आ.शू. न पिता बसणार आणि इतर स्वाहा करणार, हे शोभून दिसणार नाही.

मन१ 11/01/2012 - 09:17
शिवाय त्या संपूर्ण फेरित अत्यंत जैव वैविध्य अनुभवायस मिळते. स्थानिक जीएवन्शैली पहावयास मिळते असे ऐकून आहे. एखाद्या भाविकानेच जावे असे नाही. मोकळ्या मनाने भटक्या पब्लिकनंही तिथं जायला हरकत नसावी. आणि तू सांगितलेलं दिनक्रमाचं चक्र वगैरे तर अगदिच फिट्ट होउन येतं म्हणे.

वर्णन आवडले, नर्मदा परिक्रमेविषयी कुंट्यांचे पुस्तक वाचायच्या कितीतरी आधी गोनिदांचे कोण्या एकाचे भ्रमणगाथा वाचले होते तेव्हापासूनच एक गूढ आकर्षण आहे. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मेघवेडा 11/01/2012 - 15:23
आता ध्रुव भट्ट यांचं मूळ गुजराथीतलं अंजनी नरवणे यांनी मराठीत अनुवादित केलेलं 'तत्त्वमसि' सुद्धा वाचा! :) छान माहिती यकुशेट. :)

In reply to by मेघवेडा

यशोधरा 11/01/2012 - 15:55
तत्वमसि तर सुरेख आहेच. स्वातीताई, भारती ठाकुरांचं, नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्राही वाच. उत्कृष्ट आणि प्रांजळ आणि 'स्व' चा कुठेही कसलाही बाऊ न करता केलेलं कथन म्हणजे ह्या पुस्तकाचा आत्मा आहे. नक्की वाच हे पुस्तक.

विजय_आंग्रे 11/01/2012 - 13:11
मध्यप्रदेशातील श्रीओंकारेश्वरापासून सुरुवात करायची. पश्चिमेला नर्मदेच्या दक्षिण तटाच्या कडेने जायचं, रेवासागर (नर्मदा जिथे अरबी समुद्राला मिळते ते नर्मदेचे मुख) नावेने ओलांडायचा, नर्मदेच्या उत्तर तीराजवळून पूर्वेकडे नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं. तिथे वळसा घालून नर्मदेच्या दक्षिण तटाजवळून पश्चिमेला ओंकारेश्वरापर्यंत येऊन परिक्रमा पूर्ण करायची. ------------------------------ ही यात्रा अतिशय खडतर आहे. ती पायी करावी लागते. वाटेत नर्मदेचे पात्र ओलांडून चालत नाही. ती चातुर्मासात करीत नाहीत. त्यामुळे प्रथम थंडीचा कडाका आणि नंतर असह्य उन यांचा सामना करावा लागतो. सदार्वतात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पध्दतीने ती करावी लागते. परस्त्रीला माई म्हणजे नर्मदेचे रूप समजून तिच्याशी आदरयुक्त व्यवहार करणे आवश्यक असते.

स्मिता. 11/01/2012 - 14:23
'नर्मदा परिक्रमा' ही गोष्टच याआधी माहिती नव्हती, तुमच्या या दोन लेखांमधून त्याबद्दल माहिती मिळाली. पण सर्व संसारी कामं बाजूला ठेवून एवढा काळ फक्त अनुभव घेण्याकरता फिरायला भरपूर धाडस आणि निग्रह लागत असणार.

गोनीदांची परिक्रमा वाचली होती...एवढीच आमची 'परिक्रमा' या गोष्टीशी ओळख. पण त्या वाचनानेही खूप प्रभाव पडला होता...प्रत्यक्ष परिक्रमा पूर्ण करून येणाऱ्या आत्मशुन्य ला भेटणे, ऐकणे अद्भूत अनुभव असेल !

मी_ओंकार 11/01/2012 - 14:55
हा प्रश्न इथे कदाचित अप्रस्तुत वाटेल पण फक्त नर्मदा परिक्रमेलाच इतके महत्व आणि प्रसिद्धी का आहे? ती बाकीच्या भाषा/राज्ये मधील लोकांमध्ये ही आहे का? की जगन्नाथ कुंटे हे मराठी होते व पुस्तक मराठीत आहे म्हणून मराठी लोकांमध्ये ही परिक्रमा माहीत आहे? तसे पाहिले तर गंगा ही सर्वात पवित्र आणि मुख्य नदी. तिची परिक्रमाही केली जाते का? - ओंकार.

In reply to by मी_ओंकार

यकु 11/01/2012 - 15:08
नद्यांच्या बाबतीत केवळ नर्मदेचीच परिक्रमा पूर्वापार रुढ आहे. नर्मदा परिक्रमेसाठी भारतातील पूर्वेकडची आसाम, मणिपूर ही राज्ये सोडली तर सर्व राज्यातील लोक येतात. सध्‍या महाराष्‍ट्रातील लोकांची संख्‍या लक्षणीय आहे आणि याचे श्रेय गोनिदां, जगन्नाथ कुंटे यासारख्‍या लेखक-साधकांना जाते. गंगेची परिक्रमा केली जात नाही.. तिचा मार्ग चालण्‍यास बर्‍याच ठिकाणी अशक्य आहे. नर्मदेचीच परिक्रमा केली जाते कारण परिक्रमीला अन्नदानाचा पायंडा नर्मदा‍तीरावरील गावांत पडून गेला आहे.

गवि 12/01/2012 - 11:34
जास्त लोक नर्मदा परिक्रमा करायला लागले की त्यातला थरार जाऊन गर्दी होईल. मग त्याची टुरिस्ट पॅकेजेस निघतील (वैष्णोदेवी, मानसरोवर टाईप).. चालण्याचा भाग मागे पडून खास व्हिडीओ कोचने हा प्रवास होईल. इ इ शक्यता डोळ्यासमोर तरळून गेल्या. एके काळी अजिंक्य असलेलं एव्हरेस्ट शिखरही हळूहळू सोपं (अर्थात तुलनेत सोपं) होत गेल्यामुळे आता हजारो गिर्यारोहक तिथे जातात. आता शिखरापर्यंत मोबाईल कनेक्टिव्हिटी आहे. वाटा रुळल्या आहेत. कचरा, आणि चोरीमारी या समस्या आणि पर्यटकांसाठी वेश्याव्यवसाय हे सर्व एव्हरेस्टवर सुरु झालंय. (याची नर्मेदेच्या खोर्‍यातल्या लुटण्याशी तुलना नाही.) हळूहळू तिथे रीतसर हेलिकॉप्टर फेरी वगैरे सुरु होईल की काय असं वाटतं.

In reply to by गवि

मन१ 12/01/2012 - 12:52
शिवाय एवरेस्ट परिसरातील अतिगर्दीमुळे पर्यावरणाचा तोल ढासलतो आहे. नवीन बेस कॅम्प पूर्वी पेक्षा कितीतरी उंचावर असल्यामुळे तिथपर्यंत थेट वाहनाने जाता येते, ह्याला अस्सल गिर्यारोहण मानूच नये, ट्राफिकवर मर्यादा घालाव्यात असं खुद्द एवरेस्ट सर्वप्रथम सर करणार्‍यांपैकी एक एडमंड हिलरी ह्यांनीच कित्येकदा म्हटलं होतं. इकडे मुबै-नाशिक्-पुणे हा जैववैध्यानं समृद्ध, ऐतिहासिक दृष्ट्या मह्त्वाचा, बर्‍यापैकी जंगल् व शेतीवाडी असलेला पट्टाही शहरीकरणाने वाट लागायच्या मार्गावर आहे. असो. अवांतर होइल.

विकास 11/01/2012 - 04:21
थोडक्यात पण छान वर्णन आहे!
  1. परिक्रमा संपूर्ण करायला किती वेळ (दिवस/महीने/वर्ष) लागतो (लागतात)?
  2. हा सगळा जंगल/वन थोडक्यात नागरी वस्तीच्या बाहेरच सगळा भाग आहे का? नर्मदेचा काठ (अगदी काठ म्हणजे काठ नाही पण जवळपास) दृष्टीपथात कायम असतो का?
  3. आता जे काही सरदार सरोवर झाले आहे, त्याचे काही परीणाम दिसतात का ते या परीक्रमेपेक्षा वेगळ्या ठिकाणी आहे?
धन्यवाद!

In reply to by विकास

यकु 11/01/2012 - 13:44
>>>परिक्रमा संपूर्ण करायला किती वेळ (दिवस/महीने/वर्ष) लागतो (लागतात)? परिक्रमा पूर्ण व्हायला लागणारा वेळ ती कोणत्या प्रकारे केली जाते यावर अवलंबून आहे. मध्‍ये पावसाळा लागणार नाही अशा बेताने, रोज किमान 20 कि.मी. अंतर कापण्‍याचा क्रम ठेऊन चालत केली तर 6 ते साडेसहा महिन्यांत परिक्रमा पूर्ण होते अशी माहिती साधुसंत, परिक्रमी आणि पुजार्‍यांकडून मिळाली. परिक्रमा 1. ओंकारेश्वर किंवा 2. अमरकंटक (नर्मदेचे उगमस्‍थान) येथून सुरु केली जाते. गुजरात आणि मध्‍य प्रदेशातील काही लोक हल्ली नारेश्वर, गरुडेश्वर, ग्वारी घाट किंवा कोणत्याही तीर्थस्‍थानाहून परिक्रमा सुरु करतात. वाटेतील तीर्थक्षेत्री 8-8/ 15-15 दिवस राहिले, पावसाळ्याचे चार महिने एका स्‍थानावर राहायचे ठरवले (चातुर्मास) तर 3 वर्ष 3 ‍महिने 13 दिवस (किंवा 3.. प्रत्येकाने हा काळ वेगवेगळा सांगितला, अर्थातच तो चालण्‍याच्या वेगावर अवलंबून आहे) लागतात. >>>हा सगळा जंगल/वन थोडक्यात नागरी वस्तीच्या बाहेरच सगळा भाग आहे का? नर्मदेचा काठ (अगदी काठ म्हणजे काठ नाही पण जवळपास) दृष्टीपथात कायम असतो का? ओंकारेश्वरहून निघाल्यानंतर नर्मदा तीरापासून 5 कि.मी. च्या आवाक्यात आणि अमरकंटकहून येताना 7.5 कि.मी.च्या आवाक्यात राहून तीरावरुन चालण्‍याचा नियम आहे. पण शास्‍त्रशुद्ध परिक्रमा करणारे जगन्नाथ कुंटे व आपल्या परिचयातील आत्मशून्यासारखे लोक नर्मदेच्या तीराहूनच चालणे पसंत करतात. अगदी तीरच धरुन चालायचे तर फक्त जंगले पायवाटा, काटेकुटे, दगडधोंडे, नर्मदेच्या प्रवाहाने क्षरण झालेले संगमरवरी खडक, ओढे-नाले अशा नाना अडचणी (अगदी साप, मगरीही) पार कराव्या लागतात. नर्मदा मोजकी ठिकाणे सोडली तर नेहमी दृष्‍टीपथात असते. >>>आता जे काही सरदार सरोवर झाले आहे, त्याचे काही परीणाम दिसतात का ते या परीक्रमेपेक्षा वेगळ्या ठिकाणी आहे? परिक्रमेदरम्यान सरदार सरोवर लागते. प्रकल्पग्रस्तांनी चालवलेल्या तेथील जीवनशाळाही लागतात. सरदार सरोवर आणि नर्मदेवर झालेल्या आणखी 3-4 धरणांमुळे परिक्रमेच्या मार्गात 200 कि. मी. ची अतिरिक्त भर पडली आहे. धरणाच्या पाण्‍याचा फुगवटा जिथपपर्यंत पसरला असेल तेवढा क्रमावा लागतो - अर्थात तीरावरुन चालणार्‍या परिक्रमीला. बसमध्‍ये बसून जाणार्‍यांना अशी अडचण नाही.

अरुण मनोहर 11/01/2012 - 06:31
तुमचे सविस्तर अनुभव वाचण्यास उत्सुक आहे. जगन्नाथ कुन्टे ह्यान्चे पुस्तक वाचलेय. प्रचन्ड प्रभावित झालो होतो. त्या जोडीला, अध्यात्म व योगविद्या ह्या व्यतिरिक्त, दैनन्दिन जिवनाच्या दृष्टीतून लिहीलेले वर्णन वाचायला आवडेल. पहिला भाग भराभरा वाचला. पुन्हा नीट वाचीन. पुढचे वाचायला उत्सुक आहे.

मराठमोळा 11/01/2012 - 06:54
स्वानुभवातून लिहिलेला लेख आवडला. इथे फोटोंची मागणी करणे चुकीचे वाटते आहे तरी फोटो टाकावेत से मनोमन वाटते. माझ्या माहितीनुसार १६-१७ दिवस लागतात परीक्रमा पुर्ण करायला. त्यामुळे सध्या तरी ते शक्य नाही. :)

In reply to by मराठमोळा

बहुगुणी 11/01/2012 - 09:27
ममो: १६-१७ दिवसांत होईल परिक्रमा? नर्मदेचा विस्तार उगम-ते-समुद्र असा १३०० कि मी आहे, म्हणजे जाऊन-येऊन २६०० किमी अंतर असणार. इतकं अंतर अगदी सलग चालूनही १६ दिवसांत पार करायचं तर दिवसाला १६० किमी चालणं भाग आहे. अगदी दिवसाकाठी १२ तास चालायचं म्हंटलं तरी, साधारण माणसाच्या ताशी ५ किमी वेगाने ६०च किमी अंतर चालून होईल, त्यामुळे ४०-४५ दिवस लागत असावेत असं वाटतं.

In reply to by बहुगुणी

मराठमोळा 11/01/2012 - 09:56
http://www.narmadasamagra.org/parikrama.htm वरील लिंकमधे म्हंटल्याप्रमाणे एकुणात २६२४ किमी अंतर चालून पुर्ण करण्यास ३ वर्षे ३ महिने आणि १३ दिवस लागतात आनी त्याला पुर्ण व्यवस्थित केलेली परीक्रमा असे म्हणतात. टीपः वरील माहिती आंतरजालावरून साभार. आमचे एक स्नेही पुढच्या महिन्यात या परीक्रमेला जाणार आहेत, त्यांनी माहिती मिळवल्याप्रमाणे बरचसं अंतर हे बसने प्रवास करुन केले जाते आणि मग १६-१७ दिवसात ही परीक्रमा 'क्रॅश कोर्स' प्रमाणे पुर्ण करता येते. (पंढरपूरच्या वारीत काही दिंड्या ट्रक/बसने प्रवास करतात तसे.) आता ही परीक्रमा चालून पुर्ण करायची की कशी हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न. :)

In reply to by मराठमोळा

नेत्रेश 12/01/2012 - 01:51
> २६२४ किमी अंतर चालून पुर्ण करण्यास ३ वर्षे ३ महिने आणि १३ दिवस लागतात म्हणजे सरासरी दिवसाला सव्वादोन की.मी. झाले, रोज १ तासापेक्षा कमी चालायचे? रोज १० ते १२ की.मी. चालले तर ७ ते ८ महीन्यात परीक्रमा पुर्ण होईल. दिवसभर चालले तर ४ महीन्यातही पुर्ण व्हायला हरकत नाही.

In reply to by नेत्रेश

त्यातले ३ वर्षांचे चातुर्मास कमी केलेते का? म्हणजे १२ महिने म्हणजेच १ वर्ष गेलं. त्याशिवाय, सगळीच वाट सोपी आहे असंही नाही. खडतर शब्दही फिका पडावा असे पॅचेस असतील. तिथे वेळ लागत असेल. एका भागात, तिथले भिल्ल अडवतात आणि अंगावरच्या सगळ्या वस्तू काढून घेतात. बहुधा लंगोटीदेखील. पण हे ही सगळे महत्वाचे नाही. या परिक्रमेत केवळ चालणे हा उद्देश नाहीये. त्याला अनुसरून काही विशिष्ट मानसिक कर्मेही असतात. जसे की नामस्मरण, अनुसंधान इत्यादी. त्यामुळे इथे कमीतकमी वेळात परिक्रमा पूर्ण करणे हा मुद्दाच नाहीये. उद्देश वेगळाच आहे. अर्थात, किती लोक हे अगदी असेच करतात आणि किती लोक नाही हा वेगळा भाग आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

राघव 12/01/2012 - 14:32
सुंदर सांगीतलेत बिपिनदा. आ.शु.ना परिक्रमेसाठी शुभेच्छा! आणि यशवंतना दोन्ही लेखांसाठी धन्यवाद! फक्त नर्मदेचीच परिक्रमा का करायची याचे उत्तर कुठेतरी वाचले/ऐकले होते. एकदा पुन्हा चाळून मग इथे टंकेन. बाकी यशवंत म्हणतात तसे ही परिक्रमा म्हणजे स्वतःच्याच अंतरात केलेले परिक्रमण म्हणता येईल. एक रूपक धरले तर नीट समजून घेता येईल. नर्मदेचा प्रवाह म्हणजे जीवन. परिक्रमा म्हणजे जीवनक्रमण. त्यात येणारे चांगले-वाईट अनुभव म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातली सुखदु:खे. हे अनुभव आपल्याला काही शिकवण्यासाठी असून त्यात गुंतून न पडता परिक्रमा पूर्ण करणे म्हणजे जीवनक्रमणात आपणास हवा असणारा निर्लेपपणा. परिक्रमा करतांना आपल्याजवळ काहीही नसतांना गरज पडेल तशी कोणा न कोणाकडून जरूरीपुरता आपोआप होत जाणारी मदत ही अनुभूती म्हणजे कृपेची अनुभूती [अर्थात्‌ यासाठी तेवढाच अनन्यभाव मनापासून यायला हवा]. साधाराण हे रूपक धरले तर आपल्या जीवनाशी अन्‌ आपल्या आत्मिक उन्नतीशी या परिक्रमेची सांगड घालता येते. या परिक्रमेतला भाव आपल्या जीवनात कायम ठेवता आला तर संपूर्ण जीवनच एक परिक्रमा होईल. राघव

पाषाणभेद 11/01/2012 - 06:57
छान माहिती दिली आहे. त्रंबकेश्वरला श्रावण महिन्यात तिसर्‍या सोमवारी अशीच फेरी होते. अर्थात ती एक दिवसाची असते. पण आता त्या फेरीतला भक्तीभाव जावून मजाखाव भाव आलेला आहे. तसली परिस्थिती येथे नसावी किंवा यापुढे होवू नये असे मनापासून वाटते.

रेवती 11/01/2012 - 07:03
चांगली माहिती. योगायोग म्हणजे गेल्या काही दिवसात मला अजिबात माहित नसलेल्या या प्रकाराबद्दल इतके ऐकायला आणि (डिव्हिडी) पहायला मिळाले आहे की आपला लेख येताच गंमत वाटली. पुढची पायरी म्हणजे परिक्रमेला निघणे.;)

In reply to by रेवती

हंस 11/01/2012 - 10:15
रेवतीतै! हिच देवाची इच्छा असेल, आणि तुम्हाला तसे सुचवत असेल! त्यामुळे तुम्ही परिक्रमेला निघाच कसे!!!!

In reply to by ५० फक्त

तिमा 11/01/2012 - 19:01
नर्मदा परिक्रमा करणार्‍याची दारु सुटते म्हणतात! म्हणजे कट्टा केला तरी तो निर्जळी करावा लागेल. बिचारा आ.शू. न पिता बसणार आणि इतर स्वाहा करणार, हे शोभून दिसणार नाही.

मन१ 11/01/2012 - 09:17
शिवाय त्या संपूर्ण फेरित अत्यंत जैव वैविध्य अनुभवायस मिळते. स्थानिक जीएवन्शैली पहावयास मिळते असे ऐकून आहे. एखाद्या भाविकानेच जावे असे नाही. मोकळ्या मनाने भटक्या पब्लिकनंही तिथं जायला हरकत नसावी. आणि तू सांगितलेलं दिनक्रमाचं चक्र वगैरे तर अगदिच फिट्ट होउन येतं म्हणे.

वर्णन आवडले, नर्मदा परिक्रमेविषयी कुंट्यांचे पुस्तक वाचायच्या कितीतरी आधी गोनिदांचे कोण्या एकाचे भ्रमणगाथा वाचले होते तेव्हापासूनच एक गूढ आकर्षण आहे. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मेघवेडा 11/01/2012 - 15:23
आता ध्रुव भट्ट यांचं मूळ गुजराथीतलं अंजनी नरवणे यांनी मराठीत अनुवादित केलेलं 'तत्त्वमसि' सुद्धा वाचा! :) छान माहिती यकुशेट. :)

In reply to by मेघवेडा

यशोधरा 11/01/2012 - 15:55
तत्वमसि तर सुरेख आहेच. स्वातीताई, भारती ठाकुरांचं, नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्राही वाच. उत्कृष्ट आणि प्रांजळ आणि 'स्व' चा कुठेही कसलाही बाऊ न करता केलेलं कथन म्हणजे ह्या पुस्तकाचा आत्मा आहे. नक्की वाच हे पुस्तक.

विजय_आंग्रे 11/01/2012 - 13:11
मध्यप्रदेशातील श्रीओंकारेश्वरापासून सुरुवात करायची. पश्चिमेला नर्मदेच्या दक्षिण तटाच्या कडेने जायचं, रेवासागर (नर्मदा जिथे अरबी समुद्राला मिळते ते नर्मदेचे मुख) नावेने ओलांडायचा, नर्मदेच्या उत्तर तीराजवळून पूर्वेकडे नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं. तिथे वळसा घालून नर्मदेच्या दक्षिण तटाजवळून पश्चिमेला ओंकारेश्वरापर्यंत येऊन परिक्रमा पूर्ण करायची. ------------------------------ ही यात्रा अतिशय खडतर आहे. ती पायी करावी लागते. वाटेत नर्मदेचे पात्र ओलांडून चालत नाही. ती चातुर्मासात करीत नाहीत. त्यामुळे प्रथम थंडीचा कडाका आणि नंतर असह्य उन यांचा सामना करावा लागतो. सदार्वतात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पध्दतीने ती करावी लागते. परस्त्रीला माई म्हणजे नर्मदेचे रूप समजून तिच्याशी आदरयुक्त व्यवहार करणे आवश्यक असते.

स्मिता. 11/01/2012 - 14:23
'नर्मदा परिक्रमा' ही गोष्टच याआधी माहिती नव्हती, तुमच्या या दोन लेखांमधून त्याबद्दल माहिती मिळाली. पण सर्व संसारी कामं बाजूला ठेवून एवढा काळ फक्त अनुभव घेण्याकरता फिरायला भरपूर धाडस आणि निग्रह लागत असणार.

गोनीदांची परिक्रमा वाचली होती...एवढीच आमची 'परिक्रमा' या गोष्टीशी ओळख. पण त्या वाचनानेही खूप प्रभाव पडला होता...प्रत्यक्ष परिक्रमा पूर्ण करून येणाऱ्या आत्मशुन्य ला भेटणे, ऐकणे अद्भूत अनुभव असेल !

मी_ओंकार 11/01/2012 - 14:55
हा प्रश्न इथे कदाचित अप्रस्तुत वाटेल पण फक्त नर्मदा परिक्रमेलाच इतके महत्व आणि प्रसिद्धी का आहे? ती बाकीच्या भाषा/राज्ये मधील लोकांमध्ये ही आहे का? की जगन्नाथ कुंटे हे मराठी होते व पुस्तक मराठीत आहे म्हणून मराठी लोकांमध्ये ही परिक्रमा माहीत आहे? तसे पाहिले तर गंगा ही सर्वात पवित्र आणि मुख्य नदी. तिची परिक्रमाही केली जाते का? - ओंकार.

In reply to by मी_ओंकार

यकु 11/01/2012 - 15:08
नद्यांच्या बाबतीत केवळ नर्मदेचीच परिक्रमा पूर्वापार रुढ आहे. नर्मदा परिक्रमेसाठी भारतातील पूर्वेकडची आसाम, मणिपूर ही राज्ये सोडली तर सर्व राज्यातील लोक येतात. सध्‍या महाराष्‍ट्रातील लोकांची संख्‍या लक्षणीय आहे आणि याचे श्रेय गोनिदां, जगन्नाथ कुंटे यासारख्‍या लेखक-साधकांना जाते. गंगेची परिक्रमा केली जात नाही.. तिचा मार्ग चालण्‍यास बर्‍याच ठिकाणी अशक्य आहे. नर्मदेचीच परिक्रमा केली जाते कारण परिक्रमीला अन्नदानाचा पायंडा नर्मदा‍तीरावरील गावांत पडून गेला आहे.

गवि 12/01/2012 - 11:34
जास्त लोक नर्मदा परिक्रमा करायला लागले की त्यातला थरार जाऊन गर्दी होईल. मग त्याची टुरिस्ट पॅकेजेस निघतील (वैष्णोदेवी, मानसरोवर टाईप).. चालण्याचा भाग मागे पडून खास व्हिडीओ कोचने हा प्रवास होईल. इ इ शक्यता डोळ्यासमोर तरळून गेल्या. एके काळी अजिंक्य असलेलं एव्हरेस्ट शिखरही हळूहळू सोपं (अर्थात तुलनेत सोपं) होत गेल्यामुळे आता हजारो गिर्यारोहक तिथे जातात. आता शिखरापर्यंत मोबाईल कनेक्टिव्हिटी आहे. वाटा रुळल्या आहेत. कचरा, आणि चोरीमारी या समस्या आणि पर्यटकांसाठी वेश्याव्यवसाय हे सर्व एव्हरेस्टवर सुरु झालंय. (याची नर्मेदेच्या खोर्‍यातल्या लुटण्याशी तुलना नाही.) हळूहळू तिथे रीतसर हेलिकॉप्टर फेरी वगैरे सुरु होईल की काय असं वाटतं.

In reply to by गवि

मन१ 12/01/2012 - 12:52
शिवाय एवरेस्ट परिसरातील अतिगर्दीमुळे पर्यावरणाचा तोल ढासलतो आहे. नवीन बेस कॅम्प पूर्वी पेक्षा कितीतरी उंचावर असल्यामुळे तिथपर्यंत थेट वाहनाने जाता येते, ह्याला अस्सल गिर्यारोहण मानूच नये, ट्राफिकवर मर्यादा घालाव्यात असं खुद्द एवरेस्ट सर्वप्रथम सर करणार्‍यांपैकी एक एडमंड हिलरी ह्यांनीच कित्येकदा म्हटलं होतं. इकडे मुबै-नाशिक्-पुणे हा जैववैध्यानं समृद्ध, ऐतिहासिक दृष्ट्या मह्त्वाचा, बर्‍यापैकी जंगल् व शेतीवाडी असलेला पट्टाही शहरीकरणाने वाट लागायच्या मार्गावर आहे. असो. अवांतर होइल.
3

जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी.... एल. आय. सी. चे घोषवाक्य कि निव्वळ फसवेगिरी..???

जमीर इब्राहीम 'आझाद' ·

वरील लेखाने जर कुणी एल.आय.सी. एजंट दुखावले तर आधीच मी त्यांची माफी मागुन घेतो..! :-) __________________ साधा माणूस http://saadhamaanus.blogspot.com/

पैसा 29/12/2011 - 20:26
दुर्दैवी आहे पण खरे आहे. आताच्या नव्या खाजगी विमा कंपन्या एजंट बँकेला हप्त्याच्या ४०% रक्कम कमिशन म्हणून देतात, शिवाय इतर सूचकाला, बँक मॅनेजरला वेगळं कमिशन असतं हे सगळं त्याना कसं परवडत असेल बरं? जुन्या प्रकारच्या म्हणजे फक्त विमा संरक्षण देणार्‍या पॉलिसीमधे आपण प्रत्यक्ष पॉलिसी रक्कमेपेक्षा जास्त रक्कम गुंतवतो, ही सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. पण त्यांचीही दुकानं चालतच आहेत!

सुनील 29/12/2011 - 21:39
लेखाच्या सुरुवातीसच हे वाचले ... पण त्या आधी काही इतर खरी माहिती घेऊयात..!!!! जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ओर्गनायझेशन) ने सांगितल्यानुसार जगातील एकूण हृदयरुग्णांपैकी ६०% लोक हे भारतात आहेत.. ! आणि २०१५ पर्यंत जर काही उपाय योजना केली नाही तर आख्या जगात असणा-या एकूण हृदयरुग्णांपैकी ५०% पेशंट हे भारतातच असतील..! म्हणजे काहीही उपाय करायलाच नकोत. संख्या आपोआपच कमी होतेय की!! आता खरे काय ते सांगा! पुढील प्रतिक्रिया संपूर्ण लेख वाचल्यावर ...

सर्वसाक्षी 29/12/2011 - 23:40
भारतात क्रमांक २ ची नार्कोटिक्स उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे आय.टी.सी (हीच कंपनी जगप्रसिद्ध सिगारेटचे ब्रान्ड बनविते, उदा. विल्स, नेव्ही कट, ई..)>> सिगारेट मध्ये तंबाखु असतो व तो अल्कलॉईड्स या प्रकारात मोडतो, नार्कोटिक्समध्ये नव्हे. एल आय सी ही विमा कंपनी आहे, आरोग्यरक्षण वा संवर्धन कार्याला वाहिलेली सेवाभवी संस्था नाही. आपल्या ग्राहकांना वचन दिल्याप्रमाणे परतावा आणि विमा संरक्षण देता येउन वर नफाही कमावता यावा यासाठी त्यांनी आपला निधी 'सुरक्षित व लाभदायक' अशाच ठिकाणी गुंतविला पाहिजे. मुळात सरकारी कंपन्यांनी तंबाखू उत्पादनांमध्ये गुंतवणुक करावी का असा प्रश्न विचारण्याआधी सरकारने या कंपन्या बंद का केल्या नाहीत असा प्रश्न का बरे पडु नये?

पाषाणभेद 29/12/2011 - 23:40
एलआयसी, आयडीबीआय, एसबीआय, युटीआय ह्या आता जरी प्रायव्हेट (?) झाल्यात तरी सरकारी अंमल त्यावर आहेच. अर्थखाते यांना वेळोवेळी अजूनही वापरून घेतो आहे. यातील डायरेक्टरांच्या लिंका कंपन्यांपर्यंत असू शकतात.

अतिशय प्रभावी लेखन आणि थेट मुद्याला हात घालण्याची पद्धत अतिशय आवडली. हे आणि असे अनेक प्रश्न कुणितरी विचारायची खरेच गरज आहे. अनेकांना तर ही माहिती देखील नवीन असेल. आपल्या लेखनातून नुसते मनोरंजन न होता काही समाज जागृती देखील व्हावी यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. श्री. चेतन सुभाष गुगळे सरांच्या अकाली निवृत्तीनंतर मिपावरती एक वैचारीक पोकळी तयार झाली होती. मिपावर लॉग-इन होण्याची देखील इच्छा मरायला लागली होती. मात्र तुमच्या लिखाणाने आज ही पोकळी भरून यायला सुरुवात होते आहे हे नक्की. असेच लिहीत रहा.

विजुभाऊ 30/12/2011 - 23:01
आर के नारायण यांचे द फायनाशियल एक्सपर्ट हे पुस्तक वाचा... एल आय सी कशा प्रकरे व्यवसाय करते ते कळेल. पुस्तक कित्येक वर्षांपूर्वी लिहिले आहे. तरिही ते आजही मार्मिक विवेचन करते

सर्वसाक्षी, भारतात क्रमांक २ ची नार्कोटिक्स उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे आय.टी.सी (हीच कंपनी जगप्रसिद्ध सिगारेटचे ब्रान्ड बनविते, उदा. विल्स, नेव्ही कट, ई.. हे वाक्य जसे च्या तसे आहे.. :-) आणि "सिगारेट मध्ये तंबाखु असतो व तो अल्कलॉईड्स या प्रकारात मोडतो, नार्कोटिक्समध्ये नव्हे." हे मान्य करतो तरी ज्या ज्वलंत समस्या भेड्सावत आहेत त्यावर उपाय शोधयला हवा ना..??? तुम्ही म्हणता, "मुळात सरकारी कंपन्यांनी तंबाखू उत्पादनांमध्ये गुंतवणुक करावी का असा प्रश्न विचारण्याआधी सरकारने या कंपन्या बंद का केल्या नाहीत असा प्रश्न का बरे पडु नये?" मला विचारायचे आहे कि आपल्याला माहित आहे की 'डेअरी मिल्क' क्यडबरी ची प्रोडक्शन फक्त २ रुपये (थोडीशी कमी जास्त) असताना सुद्धा आपण ती २६ रुपयांना घेतोच ना..??? मग याचे उत्तर आहे की लोकांना परवडते म्हणून..!! तर तुमचा प्रश्न मलाही पड्ला आणि त्याआधी हा सुद्धा की सरकारने या कंपन्या सुरू करायला परवानगीच का दिली..??? :-)

वरील लेखाने जर कुणी एल.आय.सी. एजंट दुखावले तर आधीच मी त्यांची माफी मागुन घेतो..! :-) __________________ साधा माणूस http://saadhamaanus.blogspot.com/

पैसा 29/12/2011 - 20:26
दुर्दैवी आहे पण खरे आहे. आताच्या नव्या खाजगी विमा कंपन्या एजंट बँकेला हप्त्याच्या ४०% रक्कम कमिशन म्हणून देतात, शिवाय इतर सूचकाला, बँक मॅनेजरला वेगळं कमिशन असतं हे सगळं त्याना कसं परवडत असेल बरं? जुन्या प्रकारच्या म्हणजे फक्त विमा संरक्षण देणार्‍या पॉलिसीमधे आपण प्रत्यक्ष पॉलिसी रक्कमेपेक्षा जास्त रक्कम गुंतवतो, ही सहज लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. पण त्यांचीही दुकानं चालतच आहेत!

सुनील 29/12/2011 - 21:39
लेखाच्या सुरुवातीसच हे वाचले ... पण त्या आधी काही इतर खरी माहिती घेऊयात..!!!! जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ओर्गनायझेशन) ने सांगितल्यानुसार जगातील एकूण हृदयरुग्णांपैकी ६०% लोक हे भारतात आहेत.. ! आणि २०१५ पर्यंत जर काही उपाय योजना केली नाही तर आख्या जगात असणा-या एकूण हृदयरुग्णांपैकी ५०% पेशंट हे भारतातच असतील..! म्हणजे काहीही उपाय करायलाच नकोत. संख्या आपोआपच कमी होतेय की!! आता खरे काय ते सांगा! पुढील प्रतिक्रिया संपूर्ण लेख वाचल्यावर ...

सर्वसाक्षी 29/12/2011 - 23:40
भारतात क्रमांक २ ची नार्कोटिक्स उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे आय.टी.सी (हीच कंपनी जगप्रसिद्ध सिगारेटचे ब्रान्ड बनविते, उदा. विल्स, नेव्ही कट, ई..)>> सिगारेट मध्ये तंबाखु असतो व तो अल्कलॉईड्स या प्रकारात मोडतो, नार्कोटिक्समध्ये नव्हे. एल आय सी ही विमा कंपनी आहे, आरोग्यरक्षण वा संवर्धन कार्याला वाहिलेली सेवाभवी संस्था नाही. आपल्या ग्राहकांना वचन दिल्याप्रमाणे परतावा आणि विमा संरक्षण देता येउन वर नफाही कमावता यावा यासाठी त्यांनी आपला निधी 'सुरक्षित व लाभदायक' अशाच ठिकाणी गुंतविला पाहिजे. मुळात सरकारी कंपन्यांनी तंबाखू उत्पादनांमध्ये गुंतवणुक करावी का असा प्रश्न विचारण्याआधी सरकारने या कंपन्या बंद का केल्या नाहीत असा प्रश्न का बरे पडु नये?

पाषाणभेद 29/12/2011 - 23:40
एलआयसी, आयडीबीआय, एसबीआय, युटीआय ह्या आता जरी प्रायव्हेट (?) झाल्यात तरी सरकारी अंमल त्यावर आहेच. अर्थखाते यांना वेळोवेळी अजूनही वापरून घेतो आहे. यातील डायरेक्टरांच्या लिंका कंपन्यांपर्यंत असू शकतात.

अतिशय प्रभावी लेखन आणि थेट मुद्याला हात घालण्याची पद्धत अतिशय आवडली. हे आणि असे अनेक प्रश्न कुणितरी विचारायची खरेच गरज आहे. अनेकांना तर ही माहिती देखील नवीन असेल. आपल्या लेखनातून नुसते मनोरंजन न होता काही समाज जागृती देखील व्हावी यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. श्री. चेतन सुभाष गुगळे सरांच्या अकाली निवृत्तीनंतर मिपावरती एक वैचारीक पोकळी तयार झाली होती. मिपावर लॉग-इन होण्याची देखील इच्छा मरायला लागली होती. मात्र तुमच्या लिखाणाने आज ही पोकळी भरून यायला सुरुवात होते आहे हे नक्की. असेच लिहीत रहा.

विजुभाऊ 30/12/2011 - 23:01
आर के नारायण यांचे द फायनाशियल एक्सपर्ट हे पुस्तक वाचा... एल आय सी कशा प्रकरे व्यवसाय करते ते कळेल. पुस्तक कित्येक वर्षांपूर्वी लिहिले आहे. तरिही ते आजही मार्मिक विवेचन करते

सर्वसाक्षी, भारतात क्रमांक २ ची नार्कोटिक्स उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे आय.टी.सी (हीच कंपनी जगप्रसिद्ध सिगारेटचे ब्रान्ड बनविते, उदा. विल्स, नेव्ही कट, ई.. हे वाक्य जसे च्या तसे आहे.. :-) आणि "सिगारेट मध्ये तंबाखु असतो व तो अल्कलॉईड्स या प्रकारात मोडतो, नार्कोटिक्समध्ये नव्हे." हे मान्य करतो तरी ज्या ज्वलंत समस्या भेड्सावत आहेत त्यावर उपाय शोधयला हवा ना..??? तुम्ही म्हणता, "मुळात सरकारी कंपन्यांनी तंबाखू उत्पादनांमध्ये गुंतवणुक करावी का असा प्रश्न विचारण्याआधी सरकारने या कंपन्या बंद का केल्या नाहीत असा प्रश्न का बरे पडु नये?" मला विचारायचे आहे कि आपल्याला माहित आहे की 'डेअरी मिल्क' क्यडबरी ची प्रोडक्शन फक्त २ रुपये (थोडीशी कमी जास्त) असताना सुद्धा आपण ती २६ रुपयांना घेतोच ना..??? मग याचे उत्तर आहे की लोकांना परवडते म्हणून..!! तर तुमचा प्रश्न मलाही पड्ला आणि त्याआधी हा सुद्धा की सरकारने या कंपन्या सुरू करायला परवानगीच का दिली..??? :-)
जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी.... हे आहे एल. आय. सी. चे प्रसिद्ध घोषवाक्य..!!! .... खरेच एल. आय. सी. या घोषवाक्याप्रमाणे सर्वच बाबतीत प्रामाणिक आहे का..? की निव्वळ फसवेगिरी आहे..??? चला पाहू..! पण त्या आधी काही इतर खरी माहिती घेऊयात..!!!! जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ओर्गनायझेशन) ने सांगितल्यानुसार जगातील एकूण हृदयरुग्णांपैकी ६०% लोक हे भारतात आहेत..

मी ऑफिसमध्ये कामचुकार पणा का करतो..?

जमीर इब्राहीम 'आझाद' ·

In reply to by गणपा

आनंद 15/12/2011 - 22:35
त्यांचाच आहे अस दिसतय. आणि छान आहे ब्लॉग. या कविते खाली त्यांचच नाव आहे. (हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम.... ~जमीर इब्राहिम "आझाद")

In reply to by आनंद

गणपा 15/12/2011 - 22:58
त्यांचच लिखाण असेल तर आनंदच आहे. पण त्याच कवितेखाली आणि वरील लेखा खाली Posted by साधा माणुस... असही दिसलं म्हणुन विचारणा केली.

In reply to by जमीर इब्राहीम 'आझाद'

गणपा 16/12/2011 - 12:49
खुलाश्या बद्दल धन्यवाद जमीर इब्राहीम 'आझाद'. लेखन चौर्य बळावल्याने खात्री करुन घेतली. राग नसावा. तुमचा ब्लॉग आणि लिखाण आवडले. :)

In reply to by गणपा

"साधा माणुस" हे झाले ब्लोग चे आणि लेखन करण्यासाठीचे टोपण नाव... धन्यावाद.. तुमची प्रतिक्रिया मिळाली..! माझ्या ब्लोग ला भेट देऊन कविता (गजल) वाचली.. त्या बद्दल आभार..!

मोदक 15/12/2011 - 22:05
कदाचीत ९०% चे मॅनेजर तसेच असावेत. हे त्यांच्या हाताखाली तयार झालेले म्हणून.. (हाफ ईयरली अ‍ॅप्रेजल अजून न झालेला) मोदक

In reply to by मोदक

(हाफ ईयरली अ‍ॅप्रेजल अजून न झालेला) मोदक:- हे हे हे ... तुमचे उत्तर म्हणजे अगदी चाणक्य नीती आहे राव..!! तुम्हाला फ ईयरली अ‍ॅप्रेजल साठी आल दी बेस्ट..!!:-)

In reply to by जमीर इब्राहीम 'आझाद'

मोदक 16/12/2011 - 13:52
धन्स... http://en.wikipedia.org/wiki/The_Chicken_and_the_Pig हे पण वास्तव आहे. मोदक

In reply to by प्राजु

(सर्वव्यापी)प्राजक्ता तुम्हाला माझे लिखाण आवड्ले हे मला आवर्जून सांगावेसे वाटले.... आम्ही धन्य झालो..!!! मनापासुन आभार..!!

अमृत 16/12/2011 - 09:12
अहो जमीर साहेब वरिल भाषांतर( मतितार्थ सोडून)हे जालावरिल फोर्वड ईमेलचे आहे हे तर नमूद करा की जरा.... त्यामूळे मतितार्थ देखिल तुम्ही लिहिला आहे याविषयी शंका येते आहे... कृपया प्रकाश टाकावा... बाकि भाषांतर छान जमले आहे ... धन्यवाद अमृत...

In reply to by अमृत

अम्रुत साहेब... माझे भाषांतर हे जालावरिल फोर्वड ईमेलचे सम्पुर्ण जसे च्या तसे भाषांतर नसुन त्याला अस्सल भारतीय ट्च आहे .. हे तुम्हाला वाच्ताक्षणीच समजते..! मी मूळ छोट्याशा इमेल फोर्वड मधे स्वतचे भरपुर भारतीयकरण केले आहे .. तसेच स्पेशली मतितर्थ वर जास्त भर दिला आहे..!! म्हणुन जो मतितार्थ आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि तो १०० % मी लिहिलेला आहे..! क्रुपया शन्का घेउ नये..!:-) तुम्हाला भाषांतर आवडले या बद्दल खुप खुप धन्यवाद..!

मराठी_माणूस 16/12/2011 - 09:26
काम चुकार पणाचे विश्लेषण आवाडले. हे बरेचसे आजुबाजुला पाहीले आहे. आमच्याच ऑफिस च्या एका फ्लोर वर खेळीमेळीचे आणि दुसर्‍या फ्लोर वर ताणलेले वातावरण असते. हे जे ९०% लोक असतात ते बहुतांशी लायक नसतात मग स्वतःच्या सरव्हायव्हल साठी लॉबी करतात आणि लायक व्यक्तीना पुढे येउ देत नाहीत.

In reply to by मराठी_माणूस

मराठी_माणूस ... मला जे लिहायचे होते ते तुम्ही अगदी कमी शब्दात सांगितलेत.,.! काम चुकार पणाचे विश्लेषण आवडल्याबद्दल आभार..!

रमताराम 16/12/2011 - 09:32
कामचुकार माणसे आपल्या कामचुकारपणाला एकाहुन एक सरस अशी समर्थनेही शोधून काढतात त्यातले हे सर्वात पापुलर. आपण कित्ती कष्टाळू नि आपले सारेच म्यानेजर असे दिसत असतील तर कदाचित आपल्या नजरेतही दोष असावा अशी शंका कर्मचार्‍याने (ई: सो डाउनमार्केट नो, एम्प्लॉई म्हणा की) का घेऊ नये? (स्वतंत्र) रमताराम

In reply to by रमताराम

"कामचुकारपणाला एकाहुन एक सरस अशी समर्थनेही शोधून काढतात त्यातले हे सर्वात पापुलर" आवड्ले.. तुमचे हे या वेगळ्या पधतीने विचार करणे.. बरोबर बोललात.. परन्तू एम्प्लॉई पेक्षा म्यानेजर ९०% तसे असतात.. (उदा. वरील एक लाइव्ह प्रतिक्रिया बघा) आणि जिथे १०% पोझीटीव द्रुश्ष्टीकोन असणारे म्यानेजर असतात तिथे खेळमेळीचे वातावरण असणारच..!!! तुमचे आभार..!

In reply to by रमताराम

सुहास.. 18/12/2011 - 11:09
कामचुकार माणसे आपल्या कामचुकारपणाला एकाहुन एक सरस अशी समर्थनेही शोधून काढतात त्यातले हे सर्वात पापुलर. आपण कित्ती कष्टाळू नि आपले सारेच म्यानेजर असे दिसत असतील तर कदाचित आपल्या नजरेतही दोष असावा अशी शंका कर्मचार्‍याने (ई: सो डाउनमार्केट नो, एम्प्लॉई म्हणा की) का घेऊ नये? >>> अनुभवाचे बोल ?

क्रान्ति 16/12/2011 - 12:27
जमीर, मिपावर स्वागत. ब्लॉग खासच आहे. विशेषतः छोकरीचा फोटो. :) वरचा धागा आणि प्रतिक्रिया वाचून एक गोष्ट जाणवली, घरोघरी मातीच्या चुली. कामाचं ठिकाण सरकारी असो की निमसरकारी की गैरसरकारी, कामचुकार नेहमीच सुखात रहातात आणि मनापासून काम करणारे ओझ्याची गाढवं होतात.

In reply to by क्रान्ति

वाह..... क्रान्ति ताई..!!! :-) तुमचा प्रतिसाद पाहुन मी कित्ती खुश झालोय...!! छोकरीचा फोटो हा सुद्धा माझाच कोपीराईट आहे..! :-) (स्पष्ट करतो म्हणजे काही लोक आक्षेप घेणार नाही..! ;-)) आता मी सुद्धा इकडे असेन...!!!! धन्यवाद..!! :-)

आदिजोशी 16/12/2011 - 12:57
A small story for all salaried Employee(For Fun)..: A shopkeeper watching over his shop is really surprised when a dog coming inside the shop, he shoos him away. But later, the dog is back inside again. So he goes over to the dog and notices that it has a note in his mouth. He takes the note and it reads “Can I have 12 soaps and shampoo bottle, please. The money is with the dog.” The shopkeeper looks inside the dog’s mouth and to his surprise there is a 100 rupees note in his mouth. So he takes the money and puts the soap, shampoo and change in a bag, and then places it in the dog’s mouth. The shopkeeper is so impressed, and since it is the closing time, he decides to follow the dog. The dog is walking down the street, when it comes to the zebra crossing; he waits till the signal turns green. He walks across the road till the bus stop. He waits on the stop and looks up the timetable for the bus. The shopkeeper is totally out of his mind as the dog gets into the bus and sits on the a vacant seat. The shopkeeper follows the dog. The dog waits for the conductor to come into his sheet. He gives the change to the conductor and shows him the neck belt to keep the ticket. The shopkeeper is almost fainting at this sight and so are the other people in the bus. The dog then moves to the front exit of the door and waits for the bus to arrive, looking outside. As soon as the stop is in his sight he wags his tail to inform the driver to stop. Then not even waiting for the bus stop to arrive the dog jumps out and runs to the house nearby. It opens an big iron gate and rushes towards the door, he changes his mind and walks towards the garden. The dog walks up to the window and beats his head several times on the window. It then walk backs to the door and waits. The shopkeeper maintaining his senses walks up to the door and watched a big guy open the door. The guy starts beating, kicking and abusing the dog. The shopkeeper is surprised and runs to stop the guy. The shopkeeper questions the guy “what is the heaven are you doing.? The dog is genius he could be famous in life.” The guy responds “you call this clever? This is the 3rd time in this week that the dog has forgotten the door keys.” The moral of the story:: You may continue to exceed onlookers expectations.... but will always fall short of the bosses expectation.

In reply to by आदिजोशी

माझे भाषांतर हे जालावरिल फोर्वड ईमेलचे सम्पुर्ण जसे च्या तसे भाषांतर नसुन त्याला अस्सल भारतीय ट्च आहे .. हे तुम्हाला वाच्ताक्षणीच समजते..! मी मूळ छोट्याशा इमेल फोर्वड मधे स्वतचे भरपुर भारतीयकरण केले आहे .. तसेच स्पेशली मतितर्थ वर जास्त भर दिला आहे..!! म्हणुन जो मतितार्थ आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि तो १०० % मी लिहिलेला आहे..! क्रुपया शन्का घेउ नये..!Smile तुम्हाला भाषांतर आवडले या बद्दल खुप खुप धन्यवाद..! :-)

In reply to by जमीर इब्राहीम 'आझाद'

अन्या दातार 16/12/2011 - 14:51
साबण व शँपू बॉटलच्या ऐवजी "१ लिटर दुध, आजचा पेपर, एक ब्रेड आणि १ सुगारेत चे पाकीट" याने अस्सल भारतीय टच कसा काय बरे आला? साबण-शँपू भारतात वापरत नाहीत कि त्याऐवजी दूध, ब्रेड, आजचा पेपर व सुगारेत(म्हणजे काय कुणास ठावूक, सिगरेट म्हणायचे आहे हे गृहित धरतोय) चे पाकिट वापरतात? (अति सामान्य) अन्या

In reply to by अन्या दातार

आदिजोशी 16/12/2011 - 15:14
अरे बस ने जाण्या ऐवजी कुत्रा चालत गेला, एका घराऐवजी कॉलनीत गेला, मालकाने लाथा बुक्क्यांऐवजी काठीने कुत्र्याला बदडला असे अनेक भारतीयीकरणाचे दाखले आहेत की कथेत. न्युजचॅनलवाले फेमस करतील हा तर खास भारतीय टच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कुत्रा कॅनाक्ष आहे हे विसरलास कि अन्या

In reply to by आदिजोशी

५० फक्त 18/12/2011 - 10:11
ही टच संस्था फार माजली आहे सध्या.... असो, ना मुळ स्टोरीतलं काही कळालं ना टचड भाषांतरातलं काही समजलं, असो, लेखकजी तुमचा ब्लॉग पाहिला मस्त आहे. गजल आणी कविता यांच्याशी विडंबने करणे ती सुद्धा भागीदारीत एवढाच आमचा संबंध त्यामुळ तिथं पास. ..

In reply to by किचेन

५० फक्त 18/12/2011 - 23:33
''एक्धाच नव्हे तर बोलत असलेल्या त्या दुकानच चीत्रीकारंही चालू होत.'' या वाक्याचा अर्थ समजवल्यास आम्ही टचगदित होउ.

In reply to by ५० फक्त

अन्या दातार, आदिजोशी आणि ५० फक्त ही सगळी अवलक्षणी माणसे आहेत. झारीतले शुक्राचार्य आहेत सगळे. आज त्यांच्या प्रतिक्रिया बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. अहो ज्याच्या नावातच 'आझाद' आहे त्या माणसाला तुम्ही भाषीक साहित्यात कोंडायला बघता ? भगवदगीता ही अशीच दुर्बोध होती. ज्ञानेश्वर माउलीनी ती ज्ञानेश्वरीच्या रुपाने जनमानसात पसरवली. तिचे गुढार्थ उकलले. आज तेच पवित्र कार्य श्री. आझाद करित आहेत. आमच्या सारख्या शाट इंग्रजी न कळणार्‍या अडाण्यांना ने खास भारतीय भाषांतर उपलब्ध करुन देत आहेत, आणी ते देखील माय मराठीत. श्री. आझाद, तुमचे हे भाषांतर, त्याला दिलेला अतिशय सुरेख असा भारतीय टच आणि प्रत्येक प्रतिक्रियेवरती स्वतःची उपप्रतिक्रिया देण्याची स्टाईल अतिशय जबरदस्त आहे. तुमचा अजून देखील एक धागा नुकताच पाहीला. आता लगेच तो धागा वाचायला पळणार आहे. तुमच्या ह्या पवित्र कार्यात आड येणार्‍या लोकांकडे दुर्लक्ष करून असेच छान छान भाषांतर आम्हाला उपलब्ध करून देत रहा. तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वाह... म्हणजे तुमच्या सारखी चांगली मन्डळी सुद्धा आहेत तर..!!!! :-) बरे वाटले...! आणि खुप आनन्द झाला... एक मिपाकर म्हणून तुम्हाला शरम वाटायला नको सर... इतर संपाद्क मंड्ळी असतीलच ना ... लक्ष ठेवायला..!!! सगळीकडे विघ्नसंतोषी लोक असतातच... आणि आत्ताचा जमाना तर सोकवलेल्या लोकांचाच आहे ... काही लोकांना अतिशय फालतू गोष्टी भरपुर आवड्तात जसे की - अशा लोकांना कुटूंबासहित "बिग बोस" नावाच्या फालतू आणि विक्रुत कार्यक्रमामध्ये व्यावसायिक पोर्न स्टार आलेली चालते... आणि दुसरे म्हणजे ते तमीळ गाणे सध्या धुमाकुळ घालत आहे.. काहितरी अर्थ आहे का त्याला..? ज्ञानेश्वर माउलीनी दुर्बोध अशी भगवदगीता ज्ञानेश्वरीच्या रुपाने जनमानसात पसरवली आणि ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रात होउन गेले हे आपले थोर भाग्य आहे.. !!! त्यांची आणि माझी बरोबरी क्रुपया नको..! तो मान पु.लं, व.पुं, प्र.के., वि.वा, आणि सुरेश भटांचा आणि त्यांसाऱख्या इतर दिग्गजांचा....!! मी तर आपला त्या वाटेवर चालू इछीणारा साधा माणूस..! :-) धन्यवाद..!! लोभ असावा..

इरसाल 16/12/2011 - 14:26
तुमचा ब्लॉग आवडला काही लेखन घरी जावून वाचेन. आता लेखाबद्दल.... ऑफिस मध्ये जर मी काम केले तर बाकीचे काय करतील. म्हणून मी मधेमधे काचुपणा करत असतो.

In reply to by गणपा

आनंद 15/12/2011 - 22:35
त्यांचाच आहे अस दिसतय. आणि छान आहे ब्लॉग. या कविते खाली त्यांचच नाव आहे. (हिंदू असोत कोणी, कोणी असोत मुस्लीम.... ~जमीर इब्राहिम "आझाद")

In reply to by आनंद

गणपा 15/12/2011 - 22:58
त्यांचच लिखाण असेल तर आनंदच आहे. पण त्याच कवितेखाली आणि वरील लेखा खाली Posted by साधा माणुस... असही दिसलं म्हणुन विचारणा केली.

In reply to by जमीर इब्राहीम 'आझाद'

गणपा 16/12/2011 - 12:49
खुलाश्या बद्दल धन्यवाद जमीर इब्राहीम 'आझाद'. लेखन चौर्य बळावल्याने खात्री करुन घेतली. राग नसावा. तुमचा ब्लॉग आणि लिखाण आवडले. :)

In reply to by गणपा

"साधा माणुस" हे झाले ब्लोग चे आणि लेखन करण्यासाठीचे टोपण नाव... धन्यावाद.. तुमची प्रतिक्रिया मिळाली..! माझ्या ब्लोग ला भेट देऊन कविता (गजल) वाचली.. त्या बद्दल आभार..!

मोदक 15/12/2011 - 22:05
कदाचीत ९०% चे मॅनेजर तसेच असावेत. हे त्यांच्या हाताखाली तयार झालेले म्हणून.. (हाफ ईयरली अ‍ॅप्रेजल अजून न झालेला) मोदक

In reply to by मोदक

(हाफ ईयरली अ‍ॅप्रेजल अजून न झालेला) मोदक:- हे हे हे ... तुमचे उत्तर म्हणजे अगदी चाणक्य नीती आहे राव..!! तुम्हाला फ ईयरली अ‍ॅप्रेजल साठी आल दी बेस्ट..!!:-)

In reply to by जमीर इब्राहीम 'आझाद'

मोदक 16/12/2011 - 13:52
धन्स... http://en.wikipedia.org/wiki/The_Chicken_and_the_Pig हे पण वास्तव आहे. मोदक

In reply to by प्राजु

(सर्वव्यापी)प्राजक्ता तुम्हाला माझे लिखाण आवड्ले हे मला आवर्जून सांगावेसे वाटले.... आम्ही धन्य झालो..!!! मनापासुन आभार..!!

अमृत 16/12/2011 - 09:12
अहो जमीर साहेब वरिल भाषांतर( मतितार्थ सोडून)हे जालावरिल फोर्वड ईमेलचे आहे हे तर नमूद करा की जरा.... त्यामूळे मतितार्थ देखिल तुम्ही लिहिला आहे याविषयी शंका येते आहे... कृपया प्रकाश टाकावा... बाकि भाषांतर छान जमले आहे ... धन्यवाद अमृत...

In reply to by अमृत

अम्रुत साहेब... माझे भाषांतर हे जालावरिल फोर्वड ईमेलचे सम्पुर्ण जसे च्या तसे भाषांतर नसुन त्याला अस्सल भारतीय ट्च आहे .. हे तुम्हाला वाच्ताक्षणीच समजते..! मी मूळ छोट्याशा इमेल फोर्वड मधे स्वतचे भरपुर भारतीयकरण केले आहे .. तसेच स्पेशली मतितर्थ वर जास्त भर दिला आहे..!! म्हणुन जो मतितार्थ आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि तो १०० % मी लिहिलेला आहे..! क्रुपया शन्का घेउ नये..!:-) तुम्हाला भाषांतर आवडले या बद्दल खुप खुप धन्यवाद..!

मराठी_माणूस 16/12/2011 - 09:26
काम चुकार पणाचे विश्लेषण आवाडले. हे बरेचसे आजुबाजुला पाहीले आहे. आमच्याच ऑफिस च्या एका फ्लोर वर खेळीमेळीचे आणि दुसर्‍या फ्लोर वर ताणलेले वातावरण असते. हे जे ९०% लोक असतात ते बहुतांशी लायक नसतात मग स्वतःच्या सरव्हायव्हल साठी लॉबी करतात आणि लायक व्यक्तीना पुढे येउ देत नाहीत.

In reply to by मराठी_माणूस

मराठी_माणूस ... मला जे लिहायचे होते ते तुम्ही अगदी कमी शब्दात सांगितलेत.,.! काम चुकार पणाचे विश्लेषण आवडल्याबद्दल आभार..!

रमताराम 16/12/2011 - 09:32
कामचुकार माणसे आपल्या कामचुकारपणाला एकाहुन एक सरस अशी समर्थनेही शोधून काढतात त्यातले हे सर्वात पापुलर. आपण कित्ती कष्टाळू नि आपले सारेच म्यानेजर असे दिसत असतील तर कदाचित आपल्या नजरेतही दोष असावा अशी शंका कर्मचार्‍याने (ई: सो डाउनमार्केट नो, एम्प्लॉई म्हणा की) का घेऊ नये? (स्वतंत्र) रमताराम

In reply to by रमताराम

"कामचुकारपणाला एकाहुन एक सरस अशी समर्थनेही शोधून काढतात त्यातले हे सर्वात पापुलर" आवड्ले.. तुमचे हे या वेगळ्या पधतीने विचार करणे.. बरोबर बोललात.. परन्तू एम्प्लॉई पेक्षा म्यानेजर ९०% तसे असतात.. (उदा. वरील एक लाइव्ह प्रतिक्रिया बघा) आणि जिथे १०% पोझीटीव द्रुश्ष्टीकोन असणारे म्यानेजर असतात तिथे खेळमेळीचे वातावरण असणारच..!!! तुमचे आभार..!

In reply to by रमताराम

सुहास.. 18/12/2011 - 11:09
कामचुकार माणसे आपल्या कामचुकारपणाला एकाहुन एक सरस अशी समर्थनेही शोधून काढतात त्यातले हे सर्वात पापुलर. आपण कित्ती कष्टाळू नि आपले सारेच म्यानेजर असे दिसत असतील तर कदाचित आपल्या नजरेतही दोष असावा अशी शंका कर्मचार्‍याने (ई: सो डाउनमार्केट नो, एम्प्लॉई म्हणा की) का घेऊ नये? >>> अनुभवाचे बोल ?

क्रान्ति 16/12/2011 - 12:27
जमीर, मिपावर स्वागत. ब्लॉग खासच आहे. विशेषतः छोकरीचा फोटो. :) वरचा धागा आणि प्रतिक्रिया वाचून एक गोष्ट जाणवली, घरोघरी मातीच्या चुली. कामाचं ठिकाण सरकारी असो की निमसरकारी की गैरसरकारी, कामचुकार नेहमीच सुखात रहातात आणि मनापासून काम करणारे ओझ्याची गाढवं होतात.

In reply to by क्रान्ति

वाह..... क्रान्ति ताई..!!! :-) तुमचा प्रतिसाद पाहुन मी कित्ती खुश झालोय...!! छोकरीचा फोटो हा सुद्धा माझाच कोपीराईट आहे..! :-) (स्पष्ट करतो म्हणजे काही लोक आक्षेप घेणार नाही..! ;-)) आता मी सुद्धा इकडे असेन...!!!! धन्यवाद..!! :-)

आदिजोशी 16/12/2011 - 12:57
A small story for all salaried Employee(For Fun)..: A shopkeeper watching over his shop is really surprised when a dog coming inside the shop, he shoos him away. But later, the dog is back inside again. So he goes over to the dog and notices that it has a note in his mouth. He takes the note and it reads “Can I have 12 soaps and shampoo bottle, please. The money is with the dog.” The shopkeeper looks inside the dog’s mouth and to his surprise there is a 100 rupees note in his mouth. So he takes the money and puts the soap, shampoo and change in a bag, and then places it in the dog’s mouth. The shopkeeper is so impressed, and since it is the closing time, he decides to follow the dog. The dog is walking down the street, when it comes to the zebra crossing; he waits till the signal turns green. He walks across the road till the bus stop. He waits on the stop and looks up the timetable for the bus. The shopkeeper is totally out of his mind as the dog gets into the bus and sits on the a vacant seat. The shopkeeper follows the dog. The dog waits for the conductor to come into his sheet. He gives the change to the conductor and shows him the neck belt to keep the ticket. The shopkeeper is almost fainting at this sight and so are the other people in the bus. The dog then moves to the front exit of the door and waits for the bus to arrive, looking outside. As soon as the stop is in his sight he wags his tail to inform the driver to stop. Then not even waiting for the bus stop to arrive the dog jumps out and runs to the house nearby. It opens an big iron gate and rushes towards the door, he changes his mind and walks towards the garden. The dog walks up to the window and beats his head several times on the window. It then walk backs to the door and waits. The shopkeeper maintaining his senses walks up to the door and watched a big guy open the door. The guy starts beating, kicking and abusing the dog. The shopkeeper is surprised and runs to stop the guy. The shopkeeper questions the guy “what is the heaven are you doing.? The dog is genius he could be famous in life.” The guy responds “you call this clever? This is the 3rd time in this week that the dog has forgotten the door keys.” The moral of the story:: You may continue to exceed onlookers expectations.... but will always fall short of the bosses expectation.

In reply to by आदिजोशी

माझे भाषांतर हे जालावरिल फोर्वड ईमेलचे सम्पुर्ण जसे च्या तसे भाषांतर नसुन त्याला अस्सल भारतीय ट्च आहे .. हे तुम्हाला वाच्ताक्षणीच समजते..! मी मूळ छोट्याशा इमेल फोर्वड मधे स्वतचे भरपुर भारतीयकरण केले आहे .. तसेच स्पेशली मतितर्थ वर जास्त भर दिला आहे..!! म्हणुन जो मतितार्थ आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि तो १०० % मी लिहिलेला आहे..! क्रुपया शन्का घेउ नये..!Smile तुम्हाला भाषांतर आवडले या बद्दल खुप खुप धन्यवाद..! :-)

In reply to by जमीर इब्राहीम 'आझाद'

अन्या दातार 16/12/2011 - 14:51
साबण व शँपू बॉटलच्या ऐवजी "१ लिटर दुध, आजचा पेपर, एक ब्रेड आणि १ सुगारेत चे पाकीट" याने अस्सल भारतीय टच कसा काय बरे आला? साबण-शँपू भारतात वापरत नाहीत कि त्याऐवजी दूध, ब्रेड, आजचा पेपर व सुगारेत(म्हणजे काय कुणास ठावूक, सिगरेट म्हणायचे आहे हे गृहित धरतोय) चे पाकिट वापरतात? (अति सामान्य) अन्या

In reply to by अन्या दातार

आदिजोशी 16/12/2011 - 15:14
अरे बस ने जाण्या ऐवजी कुत्रा चालत गेला, एका घराऐवजी कॉलनीत गेला, मालकाने लाथा बुक्क्यांऐवजी काठीने कुत्र्याला बदडला असे अनेक भारतीयीकरणाचे दाखले आहेत की कथेत. न्युजचॅनलवाले फेमस करतील हा तर खास भारतीय टच. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कुत्रा कॅनाक्ष आहे हे विसरलास कि अन्या

In reply to by आदिजोशी

५० फक्त 18/12/2011 - 10:11
ही टच संस्था फार माजली आहे सध्या.... असो, ना मुळ स्टोरीतलं काही कळालं ना टचड भाषांतरातलं काही समजलं, असो, लेखकजी तुमचा ब्लॉग पाहिला मस्त आहे. गजल आणी कविता यांच्याशी विडंबने करणे ती सुद्धा भागीदारीत एवढाच आमचा संबंध त्यामुळ तिथं पास. ..

In reply to by किचेन

५० फक्त 18/12/2011 - 23:33
''एक्धाच नव्हे तर बोलत असलेल्या त्या दुकानच चीत्रीकारंही चालू होत.'' या वाक्याचा अर्थ समजवल्यास आम्ही टचगदित होउ.

In reply to by ५० फक्त

अन्या दातार, आदिजोशी आणि ५० फक्त ही सगळी अवलक्षणी माणसे आहेत. झारीतले शुक्राचार्य आहेत सगळे. आज त्यांच्या प्रतिक्रिया बघून एक मिपाकर म्हणून शरम वाटली. अहो ज्याच्या नावातच 'आझाद' आहे त्या माणसाला तुम्ही भाषीक साहित्यात कोंडायला बघता ? भगवदगीता ही अशीच दुर्बोध होती. ज्ञानेश्वर माउलीनी ती ज्ञानेश्वरीच्या रुपाने जनमानसात पसरवली. तिचे गुढार्थ उकलले. आज तेच पवित्र कार्य श्री. आझाद करित आहेत. आमच्या सारख्या शाट इंग्रजी न कळणार्‍या अडाण्यांना ने खास भारतीय भाषांतर उपलब्ध करुन देत आहेत, आणी ते देखील माय मराठीत. श्री. आझाद, तुमचे हे भाषांतर, त्याला दिलेला अतिशय सुरेख असा भारतीय टच आणि प्रत्येक प्रतिक्रियेवरती स्वतःची उपप्रतिक्रिया देण्याची स्टाईल अतिशय जबरदस्त आहे. तुमचा अजून देखील एक धागा नुकताच पाहीला. आता लगेच तो धागा वाचायला पळणार आहे. तुमच्या ह्या पवित्र कार्यात आड येणार्‍या लोकांकडे दुर्लक्ष करून असेच छान छान भाषांतर आम्हाला उपलब्ध करून देत रहा. तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वाह... म्हणजे तुमच्या सारखी चांगली मन्डळी सुद्धा आहेत तर..!!!! :-) बरे वाटले...! आणि खुप आनन्द झाला... एक मिपाकर म्हणून तुम्हाला शरम वाटायला नको सर... इतर संपाद्क मंड्ळी असतीलच ना ... लक्ष ठेवायला..!!! सगळीकडे विघ्नसंतोषी लोक असतातच... आणि आत्ताचा जमाना तर सोकवलेल्या लोकांचाच आहे ... काही लोकांना अतिशय फालतू गोष्टी भरपुर आवड्तात जसे की - अशा लोकांना कुटूंबासहित "बिग बोस" नावाच्या फालतू आणि विक्रुत कार्यक्रमामध्ये व्यावसायिक पोर्न स्टार आलेली चालते... आणि दुसरे म्हणजे ते तमीळ गाणे सध्या धुमाकुळ घालत आहे.. काहितरी अर्थ आहे का त्याला..? ज्ञानेश्वर माउलीनी दुर्बोध अशी भगवदगीता ज्ञानेश्वरीच्या रुपाने जनमानसात पसरवली आणि ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रात होउन गेले हे आपले थोर भाग्य आहे.. !!! त्यांची आणि माझी बरोबरी क्रुपया नको..! तो मान पु.लं, व.पुं, प्र.के., वि.वा, आणि सुरेश भटांचा आणि त्यांसाऱख्या इतर दिग्गजांचा....!! मी तर आपला त्या वाटेवर चालू इछीणारा साधा माणूस..! :-) धन्यवाद..!! लोभ असावा..

इरसाल 16/12/2011 - 14:26
तुमचा ब्लॉग आवडला काही लेखन घरी जावून वाचेन. आता लेखाबद्दल.... ऑफिस मध्ये जर मी काम केले तर बाकीचे काय करतील. म्हणून मी मधेमधे काचुपणा करत असतो.
दार वाजू लागले.. पण दिसत तर कुणीच नव्हते... दुकानदाराला वाटले भास झाला असावा.. दार पुन्हा वाजले .. मग त्याने खिडकीतून वाकून पाहिले तर एक धिप्पाड, मोठ्ठा, अल्सेशियन कुत्रा त्याच्या दुकानाचे दार ठोठावत होता.. त्याने त्याला लगेच हुसकून लावले....तरी पुन्हा तोच सीन.. कुत्रा त्याच्या दुकानाचे दार वाजवत होता.. मग त्याने नीट पहिले तर त्या कुत्र्याच्या तोंडात एक पिशवी होती..

पुस्तक परिचयः संगणकावर मराठीत कसे लिहाल? लेखक प्रसाद ताम्हनकर

मस्त कलंदर ·

In reply to by गणपा

छोटा डॉन 12/12/2011 - 13:52
हेच म्हणतो. यथावकाश खुद्द पर्‍याच हे पुस्तक ऑनलाईन अव्हेलेबल असल्याचा फोन करेल ह्याची खात्री आहे ;) जोक्स अपार्ट, पुस्तकाची थोडक्यात ओळख आवडली. नव्यानेच मराठी भाषा संगणकावर लिहायला शिकुन आंतरजालावर दाखल होऊ इच्छिणार्‍यांना ही एक मोलाची मदत ठरेल असा विश्वास आहे. - छोटा डॉन

पाषाणभेद 12/12/2011 - 13:54
Oh nice thread man! I can read Marathi but I also love to write in Marathi Language. (Actually, my fiance is from Marathi culture and I want to impress her. :-) ) What is the cost of this book and from where I will get it? Can I order Online? Thanks in advance.

पैसा 12/12/2011 - 14:03
माननीय परा यांच्या पुस्त्काचा माननीया मक यानी करून दिलेला परिचय आवडला. मी मराठीत कसं लिहिते याबद्दल बर्‍याच नातेवाईकाना, मित्रमंडळींना कुतुहल वाटतं. विंडोज एक्सपीमधे युनिकोड कसं अ‍ॅक्टिव्हेट करावं हे त्याना अनेकदा सांगून लक्षात येत नाही. मला सांगता नसावं बहुतेक. अशांना आता हे पुस्तक भेट म्हणून देण्यात येईल. पुस्तक कुठे कुठे उपलब्ध आहे हे माननीय लेखकांनी सांगाव. फ्लिपकार्टवर असेल तर फारच छान! मकीने "बाल की खाल" काढली आहे तर पुढच्या आवृत्तीत माननीय परा यांनी ते सुधारून घ्यावं. (मेल्या पर्‍या तुला ३ वेळा आणि मकीला १ वेळा माननीय म्हटलं आहे हे लक्षात असू दे!)

श्री परीकथेतील राजकुमारांच्या 'संगणकावर मराठीत कसे लिहावे?' ह्या पुस्तकाची थोडक्यात पण बहुमोल माहिती शेवटी मिपावर आली. कांहीसा पुस्तक परीचय झाला आहे. आता प्रत्यक्ष वाचनाची ओढ आहे. धन्यवाद मस्त कलंदर.

मनोगत चे शुद्धलेखन चिकित्सा टुल चा उल्लेख करावयास हवा होता... खुप उपयोगी टुल आहे... असो..दुसरी अव्रुत्ति निघाली कि त्यात उल्लेख करावा ... परा नी आता ..तिरके ..मराठी कसे लिहावे यावर पण एक पुस्तक काढावे..

चित्रा 13/12/2011 - 08:37
परिकथेतल्या राजकुमारांना हे पुस्तक लिहायला वेळ कधी मिळाला कुणास ठाऊक?! छान पुस्तक परिचय. नक्की घेऊ आणि गरजूंना देऊ.

पुस्तकाची ओळख अधिक तपशिलवारपणे यायला हवी होती असे वाटले. कदाचित सदरील पुस्तक विकत घेऊन वाचावे असा हेतु परिक्षण करणा-या लेखिकेचा दिसतो (अंदाज हं ) . खरं तर अशी पुस्तके कोणी तरी 'सर्वार्थाने' पुढाकार घेऊन खेड्यापाड्यातील शाळेत जिथे नेट-बिट आहे. आणि संगणकावर लिहिण्याची ज्यांची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना सदरील पुस्तक मोफत दिले पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे. शिक्षकांना तरी एक भेट प्रत दिली पाहिजे. ;) मनातल्या मनात : सालं आपल्याला कसं या सोप्या विषयावर पुस्तक लिहायचं सुचलं नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>सालं आपल्याला कसं या सोप्या विषयावर पुस्तक लिहायचं सुचलं नाही. तुम्ही, 'संगणकावर मराठीत कसे लिहू नये' ह्या विषयावर पुस्तक लिहावे असे सुचवितो. अशा पुस्तकाचीही कित्येक लेखकांना गरज आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

'संगणकावर मराठी कसे लिहू नये' ह्या विषयावर पुस्तक लिहावे असे सुचवितो. अशा पुस्तकाचीही कित्येक लेखकांना गरज आहे. आपण मला वरील पुस्तकासंबंधी काही प्रकरणे कशी असावीत त्याची काही माहिती दिली तर थोडं थोडं करुन वरील विषयावर (संयुक्त विद्यमाने) पुस्तक लिहिता येईल. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडा तपास केल्यास 'काही प्रकरणे' मिपावरच सापडतील. बाकी वेगळ्याने काही तपास करण्याची आपणांस गरज नाही. आपल्या नजरेत मिपावर असे 'साहित्य'(?) अनेकदा आले असेलच.

किचेन 14/12/2011 - 14:27
अरे वाह. ६० रुपयात ६४ पण म्हण्जे साराभाई आधल्या मोनिशाच्या भाषेत पैसा वसूल! पुस्तकात काय काय आहे हे अस सांगितल्यावर कोण मिपाकर पुस्तक घेईल? कारण सगळे ह्या अनुभवातून गेलेत आणि सन्माननीय पराकाकांनीच त्यांना मराठीत कसे टाकावे यावर मार्गदर्शन केले आहे. पण तरी एका ज्येष्ठ मिपाकाराने हे पुस्तक काढले आहे.तेव्हा विकत घेतलेच पाहिजे.(मी नाही सगळ्यांनी) सन्माननीय पराकाका कुठे मिळेल हे पुस्तक? आता लग्नात हेच देणार आहेर म्हणून! (पेला रद्द!) ;)

In reply to by किचेन

अन्या दातार 14/12/2011 - 14:29
आता लग्नात हेच देणार आहेर म्हणून! (पेला रद्द!)
कुणाच्या लग्नात? पराच्या? आणि याचा वधुवरांना नक्की फायदा काय? ;)

नविन टेक्नॉलॉजी नुसार परा ला लग्नात(पहील्या पुस्तकानिमित्त) आतुन तांब्याचे कोटींग असलेला चांदीचा पेला आहेर म्हणुन दिला गेल्या जाईल.

देविदस्खोत 17/12/2011 - 18:34
"" संगणकावर मराठी कसे लिहावे "" पुस्तक परिचय चांगला करुन दिलात, हे पुस्तक मला विकत घ्यावयाचे आहे. त्यासंबधी काही मार्गदर्शन कराल का ??

In reply to by देविदस्खोत

पाषाणभेद 19/12/2011 - 14:03
"आपणही" "हा" "धागा" "वाचला" व "तो" "आपणाला" "महत्वाचा" "वाटला". "आपते""ते" "पुस्तक" "घेतले" "की नाही" "ते कळवावे". घे न कोट .केवळ सहीसाठी हघेहेवेसांलान

In reply to by गणपा

छोटा डॉन 12/12/2011 - 13:52
हेच म्हणतो. यथावकाश खुद्द पर्‍याच हे पुस्तक ऑनलाईन अव्हेलेबल असल्याचा फोन करेल ह्याची खात्री आहे ;) जोक्स अपार्ट, पुस्तकाची थोडक्यात ओळख आवडली. नव्यानेच मराठी भाषा संगणकावर लिहायला शिकुन आंतरजालावर दाखल होऊ इच्छिणार्‍यांना ही एक मोलाची मदत ठरेल असा विश्वास आहे. - छोटा डॉन

पाषाणभेद 12/12/2011 - 13:54
Oh nice thread man! I can read Marathi but I also love to write in Marathi Language. (Actually, my fiance is from Marathi culture and I want to impress her. :-) ) What is the cost of this book and from where I will get it? Can I order Online? Thanks in advance.

पैसा 12/12/2011 - 14:03
माननीय परा यांच्या पुस्त्काचा माननीया मक यानी करून दिलेला परिचय आवडला. मी मराठीत कसं लिहिते याबद्दल बर्‍याच नातेवाईकाना, मित्रमंडळींना कुतुहल वाटतं. विंडोज एक्सपीमधे युनिकोड कसं अ‍ॅक्टिव्हेट करावं हे त्याना अनेकदा सांगून लक्षात येत नाही. मला सांगता नसावं बहुतेक. अशांना आता हे पुस्तक भेट म्हणून देण्यात येईल. पुस्तक कुठे कुठे उपलब्ध आहे हे माननीय लेखकांनी सांगाव. फ्लिपकार्टवर असेल तर फारच छान! मकीने "बाल की खाल" काढली आहे तर पुढच्या आवृत्तीत माननीय परा यांनी ते सुधारून घ्यावं. (मेल्या पर्‍या तुला ३ वेळा आणि मकीला १ वेळा माननीय म्हटलं आहे हे लक्षात असू दे!)

श्री परीकथेतील राजकुमारांच्या 'संगणकावर मराठीत कसे लिहावे?' ह्या पुस्तकाची थोडक्यात पण बहुमोल माहिती शेवटी मिपावर आली. कांहीसा पुस्तक परीचय झाला आहे. आता प्रत्यक्ष वाचनाची ओढ आहे. धन्यवाद मस्त कलंदर.

मनोगत चे शुद्धलेखन चिकित्सा टुल चा उल्लेख करावयास हवा होता... खुप उपयोगी टुल आहे... असो..दुसरी अव्रुत्ति निघाली कि त्यात उल्लेख करावा ... परा नी आता ..तिरके ..मराठी कसे लिहावे यावर पण एक पुस्तक काढावे..

चित्रा 13/12/2011 - 08:37
परिकथेतल्या राजकुमारांना हे पुस्तक लिहायला वेळ कधी मिळाला कुणास ठाऊक?! छान पुस्तक परिचय. नक्की घेऊ आणि गरजूंना देऊ.

पुस्तकाची ओळख अधिक तपशिलवारपणे यायला हवी होती असे वाटले. कदाचित सदरील पुस्तक विकत घेऊन वाचावे असा हेतु परिक्षण करणा-या लेखिकेचा दिसतो (अंदाज हं ) . खरं तर अशी पुस्तके कोणी तरी 'सर्वार्थाने' पुढाकार घेऊन खेड्यापाड्यातील शाळेत जिथे नेट-बिट आहे. आणि संगणकावर लिहिण्याची ज्यांची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना सदरील पुस्तक मोफत दिले पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे. शिक्षकांना तरी एक भेट प्रत दिली पाहिजे. ;) मनातल्या मनात : सालं आपल्याला कसं या सोप्या विषयावर पुस्तक लिहायचं सुचलं नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>सालं आपल्याला कसं या सोप्या विषयावर पुस्तक लिहायचं सुचलं नाही. तुम्ही, 'संगणकावर मराठीत कसे लिहू नये' ह्या विषयावर पुस्तक लिहावे असे सुचवितो. अशा पुस्तकाचीही कित्येक लेखकांना गरज आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

'संगणकावर मराठी कसे लिहू नये' ह्या विषयावर पुस्तक लिहावे असे सुचवितो. अशा पुस्तकाचीही कित्येक लेखकांना गरज आहे. आपण मला वरील पुस्तकासंबंधी काही प्रकरणे कशी असावीत त्याची काही माहिती दिली तर थोडं थोडं करुन वरील विषयावर (संयुक्त विद्यमाने) पुस्तक लिहिता येईल. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडा तपास केल्यास 'काही प्रकरणे' मिपावरच सापडतील. बाकी वेगळ्याने काही तपास करण्याची आपणांस गरज नाही. आपल्या नजरेत मिपावर असे 'साहित्य'(?) अनेकदा आले असेलच.

किचेन 14/12/2011 - 14:27
अरे वाह. ६० रुपयात ६४ पण म्हण्जे साराभाई आधल्या मोनिशाच्या भाषेत पैसा वसूल! पुस्तकात काय काय आहे हे अस सांगितल्यावर कोण मिपाकर पुस्तक घेईल? कारण सगळे ह्या अनुभवातून गेलेत आणि सन्माननीय पराकाकांनीच त्यांना मराठीत कसे टाकावे यावर मार्गदर्शन केले आहे. पण तरी एका ज्येष्ठ मिपाकाराने हे पुस्तक काढले आहे.तेव्हा विकत घेतलेच पाहिजे.(मी नाही सगळ्यांनी) सन्माननीय पराकाका कुठे मिळेल हे पुस्तक? आता लग्नात हेच देणार आहेर म्हणून! (पेला रद्द!) ;)

In reply to by किचेन

अन्या दातार 14/12/2011 - 14:29
आता लग्नात हेच देणार आहेर म्हणून! (पेला रद्द!)
कुणाच्या लग्नात? पराच्या? आणि याचा वधुवरांना नक्की फायदा काय? ;)

नविन टेक्नॉलॉजी नुसार परा ला लग्नात(पहील्या पुस्तकानिमित्त) आतुन तांब्याचे कोटींग असलेला चांदीचा पेला आहेर म्हणुन दिला गेल्या जाईल.

देविदस्खोत 17/12/2011 - 18:34
"" संगणकावर मराठी कसे लिहावे "" पुस्तक परिचय चांगला करुन दिलात, हे पुस्तक मला विकत घ्यावयाचे आहे. त्यासंबधी काही मार्गदर्शन कराल का ??

In reply to by देविदस्खोत

पाषाणभेद 19/12/2011 - 14:03
"आपणही" "हा" "धागा" "वाचला" व "तो" "आपणाला" "महत्वाचा" "वाटला". "आपते""ते" "पुस्तक" "घेतले" "की नाही" "ते कळवावे". घे न कोट .केवळ सहीसाठी हघेहेवेसांलान
एकूण पृष्ठसंख्या: ६४ किंमतः ६० रू. फक्त. नवता प्रकाशन मिपावर येण्यापूर्वी मराठीत काही लिहायचं तर मला फक्त iLeap हे एकच सॉफ्टवेअर माहित होतं. पण त्यात सगळी अक्षरं ऑनस्क्रीन कीबोर्डावर लिहायची असल्यानं टंकाळा यायचा. मराठी आंतरजालाशी ओळख झाली तरी मी वाचनमात्रच होते. एकदा कधीतरी एक चार ओळींचा प्रतिसाद लिहिला, त्यानेही चांगली पंधरा-वीस मिनिटे खाल्ली. मद्रासच्या सफरीचा पहिला भाग लिहिताना जी दमछाक झाली ती तर अजूनही लक्षात आहे.

मराठी ज्ञानसागरात मोलाची भर आणि मिनी कट्टा अर्थात परीकथेतील राजकुमार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन १० डिसेंबर २०११

नितिन थत्ते ·

चिंतामणी 11/12/2011 - 11:00
फर्स्ट हॅंड रिपोर्ट आला पराच्या लाडक्या चाचांकडुन. मस्त. तीथे आल्यासारखे वाटले. :) :-) :smile: पण फोटोंनी अंमळ निराषा केली आहे. थोडे आउट ऑफ फोकस आहेत असे वाटते. (बहुधा मोबाईलवर काढले असावे).

अमोल खरे 11/12/2011 - 11:47
माझ्याकडुन थोडी भर. काल सही मजा आली. मी, रामदास काका, निखिल, मकी, मिका, विमे, प्रशांत तायडे, साक्षीकाका, (आणखीन एक मुलगा होता, नाव आठवत नाहीये, हल्ली अ‍ॅक्टिव नसतो ), विलासराव, थत्तेकाका आणि माननीय परा असे सर्वजण आले होते. आम्ही भरपुर गप्पा मारल्या. का कोणास ठाउक पण निखिल एकदम बिचारा बिचारा वाटला. (ह.घे रे) पराने गुलजार नार चा पुढचा भाग श्रामो टाकणार आहेत असे सांगितले......... नवल वाटले. मग कॅफेत येणारा क्राऊड, पुण्यातला ट्रॅफिक ह्यावर मौलिक चर्चा झाली. आम्ही शांतपणे बाजुला उभे होतो तर आम्हाला जबरदस्तीने खाली बसायला लावलं. एकीकडे लोकं स्टेजवर येऊन बोलत होते. एक कॉलेजमधला मुलगा स्टेजवर येऊन आम्ही हल्लीची पिढी असं करतो, तसं करतो वगैरे बोलत बसला. आम्हा सर्वांना पश्चिम महाराष्ट्रातल्या एका तरुण, कॉलेजकुमाराची आठवण झाली. :)) मग राज आला. लोकं मजबुत आवाज करत होते, त्याचे फोटो काढायला धडपडत होते. आम्ही जमेल तेवढ्या मोठ्या आवाजात एक्मेकांशी बोलत होतो. मग पराला स्टेजजवळ यायला सांगितलं. थोड्यावेळाने राज स्टेजवर आला आणि निवेदिकेने पराचं नाव घेऊन त्याच्या पुस्तकाचे राज प्रकाशन करेल असं सांगितलं. ते ऐकुन सॉल्लिड बरं वाटलं. मग परा पुढे आला आणि एकदम आदराने राजला नमस्कार वगैरे केला. लगेच पुस्तक प्रकाशन झालं आणि सर्व लोकांनी ( आम्ही सर्वांनी त्यातल्या त्यात जास्त) टाळ्या वाजवल्या. एकदम सही वाटलं. मग एक ५-७ मिनिटे बोलुन राज निघुन गेला आणि आम्ही सर्व परत जमलो. परा त्याची किती पुस्तकं खपतायत त्यावर लक्ष ठेवुन होता. थत्ते काकांनी पुस्तक घेतलं पण. सभा सुरु असताना थत्तेकाका त्यांच्या पॉवरफुल कॅमेर्यातुन फोटो काढत होते. सॉलिड पॉवरफुल कॅमेरा आहे. रामदास काका तर फुल फिदा झाले होते त्यावर. आम्ही खुप लांब बसलो होतो, तरीही फोटो चांगले आहेत. आउट ऑफ फोकस वाटत असले तरी नॉर्मल कॅमेर्यामधुन तेही आले नसते. तो पर्यंत नीलकांत पण आला होता. पण रात्रीचे ९-९.३० झाले होते आणि मला बोरिवली पर्यंत जायचे होते. मग थोड्यावेळात मी पण निघालो. पुढील बातम्या रामदास काका देतील.

पैसा 11/12/2011 - 11:49
कोण लिहितंय म्हणून वाटच बघत होते! मस्त खुसखुशीत वर्णन. राज साहेबांची जरा निराशा झाली तर! ़़

प्रीत-मोहर 11/12/2011 - 12:37
मी ही येणार होते. पण खुद्द पर्‍याने ऊप्स नै नै .. माननीय लेखकमहोदयांनी येउ नको म्ह्॑टल्यावर... :( असो. ह्या घोर अपमानाचा योग्य त्या पद्धतीने बदला घेण्यात येइल.

काल योगायोगाने मुंबईतच असल्यामुळे मी माझे पुण्याला परतणे लांबविले आणि कार्यक्रमाला मी पण आलो होतो आणि कार्यक्रम खूपच आवडला. अर्थात मी मिसळपाव परिवारात इतर कोणाला ओळखत नसल्यामुळे मला इतरांना भेटता आले नाही. श्रीयुत परिकथेतील राजकुमार, पुढच्या पुस्तकाची वाट बहत आहे. (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ

श्री. परीकथेतील राजकुमाराचे पुनःश्च हार्दिक अभिनंदन. थत्ते काकांनी पुस्तक घेतलं पण. एवढे मिपाकर जमून फक्त एकच पुस्तक ह्या मंडळींमध्ये विकले गेले? आश्चर्य वाटले. (जेवण्याखाण्याची चर्चा मुख्य वाटली.) भारतात आल्यावर पुस्तक नक्कीच विकत घेतले जाईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

मस्त कलंदर 11/12/2011 - 14:36
मिपाकरांनी चार पुस्तकं तरी घेतली. एक आम्ही दोघांनी, एक वाहिदा, थत्तेचिच्चा आणि विलासरावांनी एक अशी. वाहिदा आणि विलासरावांनी या जहांबाज पर्‍याची पुस्तकावर स्वाक्षरी घेतली पण नंतर त्याच्या दोन्ही सह्या वेगवेगळ्या असल्याचं निदर्शनास आलंय.

In reply to by मस्त कलंदर

धन्यवाद मस्त कलंदर. अपेक्षा होती की मिपाकर हजर राहात आहेत तर पुस्तकात हाताळलेल्या मुद्यांचा परामर्श घेतील. अगदी तपशिलात नाही, ते तर नीट वाचल्यावर येईलच पण जरा अनुक्रमणिका पुस्तकाचे वरवरचे तरी निरीक्षण. त्या मानाने आपले कार्यक्रमाचे वर्णन वाचनिय आहे. पुन्हा एकवार धन्यवाद.

In reply to by मस्त कलंदर

मैत्र 11/12/2011 - 23:30
एक सही नाना फडणवीस आणि एक सखारामबापू बोकील अशी आहे का? नाही पेठेतले आहेत परा साहेब्...त्यामुळे सांगता येत नाही :)

मस्त कलंदर 11/12/2011 - 13:37
मिपाकर भेटतात आणि धमाल करत नाहीत असं कधी होत नाही, आणि कालचा कार्यक्रमही अपवाद नव्हताच. कॅरीकेचर्स, ब्रश न वापरता फक्त बोटं आणि नखांच्या साह्याने काढलेली चित्रं, पुस्तक प्रदर्शन सगळंच छान होतं. पुस्तकांच्या इथे जास्त वेळ गेला हे वेगळं सांगायला नकोच. मेजवानी हा खास मराठमोळ्या पदार्थांचा स्टॉल मुद्दाम आयोजित केल्याचं नवताचे प्रकाशक किर्तीकुमार शिंदें यांनी सांगोतलं. कोथिंबीर वडी,बटाटा-खेकडा भजी, थालीपीठ, वडापाव असं बरंच काही होतं पण आम्ही भुकेने कासावीस होऊन थांबायची तयारी नसल्याने भज्यांवरच हल्ला चढवला गेला. आधी मैदान बरंचसं रिकामं असलं तरी नंतर गर्दी वाढत गेली. काही क्षणाचित्रे: १. आम्ही सहजपणे कल्टी.कॉम करता येईल म्हणून कडेला बसलो होतो पण मधले लोक उठून जाताना न दिसताही आम्हाला लोकांनी पुढे सरकवून सरकवून बरंच पुढे आणलं!! २.राज ठाकरे आल्यावर आधी फटाक्यांचे फक्त आवाज येत होते, यावरून मला आणि विमेला फक्त आवाजाची सीडी लावलीय की काय असंच वाटलं. ३.नंतरची आतषबाजी मात्र राज ठाकरेंच्या भाषणाहून जास्त वेळ चालली इति प्रशांत. ४. बाकी स्टेजवरचं काही दिसण्याइतकं स्पष्ट नव्हतं पण थत्तेचिचांचा कॅमेरा लैच भारी होता. त्यात बरीचशी सेटिंग्ज होती. ५.खरंतर जे फोटो आऊट ऑफ फोकस आले आहेत ते मी आणि वाहिदाने त्या चांगल्या कॅमेर्‍याला साधा म्हणून हाताळल्याने तसे आले असावेत. ६. थत्तेकाका खूपच शांत आणि गंभीर असावेत असं मला वाटलं होतं, पण माझा समज साफ खोटा ठरला. ७. प्रशांत हा मनुष्यप्राणी आधीच्या भेटीवरून खूप सज्जन असेल असं वाटलं होतं. पण तो मुलखाचा टवाळ आहे याचा काल साक्षात्कार झाला. :-) बाकी इतर लिहितीलच. @अमोल खरे: १. तो मुलगा देवदत्त गाणार होता २. तुला पोचल्यावर क्षणाची उसंत घेऊ न देता झापतात ते लोक बिचारे असतात असे दिसते. पुढच्या वेळॅस मीही हेच करेन.

In reply to by मस्त कलंदर

चिंतामणी 12/12/2011 - 00:45
>>>५.खरंतर जे फोटो आऊट ऑफ फोकस आले आहेत ते मी आणि वाहिदाने त्या चांगल्या कॅमेर्‍याला साधा म्हणून हाताळल्याने तसे आले असावेत. मिपावर राहूनसुध्दा प्राजंळपणाचे उदाहरण दाखवल्याबद्दल आभार. :D :-D :lol:

दादा कोंडके 11/12/2011 - 13:56
मजा आली वाचून. फोटो आउट ऑफ फोकस वाटत नाहित. पण कॅमेराचं रिजोल्युशन मात्र खत्रा असलं पाहिजे. अगदी एक-दोन किलो पिक्सेल तरी सहज! :)

यकु 11/12/2011 - 14:07
वृत्तांत वाचून मजा आली. राज साहेब भर दिवाळीत एका मराठी वाहिनीवर चांगले अर्धा-पाऊण तास अड्डा जमवून बसले होते, इथंही तसं झालं असतं तर मजा आली असती. पुस्तक फ्लिपकार्ट्याकडून हस्तगत करणेत येईल. थत्ते काकांचे चर्चा प्रस्ताव, प्रतिसाद वगळता त्यांनी लिहीलेलं असं लेखन पहिल्यांदाच वाचले. ;-) बाकी आपले इतर ठाणेकर कुटं गायबले? अवांतरः मागचं अ.भा.मराठी साहित्य संमेलन याच मैदानावर झालं होतं का? अतिअवांतरः मामलेदाराची मिसळ किंवा तिथं रांगेत उभं राहून मिसळ घ्यावी लागते म्हणून गेला बाजार किमान 'आमंत्रण' मधली मिसळ दिसेल अशी आशा होती. ;-)

In reply to by यकु

देवदत्त 11/12/2011 - 23:02
मागचं अ.भा.मराठी साहित्य संमेलन याच मैदानावर झालं होतं का? नाही, ते दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये झाले होते.

नितिन थत्ते 11/12/2011 - 14:12
कॅमेरा १२ मेगापिक्सेल आणि १२ एक्स झूम वाला कॅनन आहे. :( फोटोग्राफरच्या तंत्रात दोष आहेत. आम्ही मुख्य कार्यक्रमापासून इतके लांब बसलो होतो की १२ एक्स झूमनेही फोटो दूरच दिसत होते. म्हणून पुढे आणखी डिजिटल झूम करून फोटो काढले. त्यामुळे थोडे ब्लर आले असतील. शिवाय काही क्रॉपिंग देखील केले आहे. अवांतर : फायरफॉक्सवर मिपाचा स्क्रीन दोन्ही बाजूस एक इंच सोडून दिसतो त्यात फोटो ठीक दिसतात. आय ई वर (माझ्याकडे) पूर्ण स्क्रीनच्या रुंदीएवढे दिसतो तेथे थोडे ब्लर दिसतात.

कुंदन 11/12/2011 - 14:50
सकाळी सकाळी आमचे मित्र थत्ते चाचांना विचारले , कार्यक्रम कसा झाला? तर चाचा बोलले "श्रद्धा - सबुर" म्हटले चाचा वृत्तांत टंकण्यात व्यस्त असतील ( हो त्यांना स्व:तच टंकावा लागणार ना , त्यांच्याकडे टंकनिका थोडीच आहे ;-) वृत्तांत छानच लिहिला आहे. पर्‍याचे पुन्हा एकदा अभिनंदन. मनसे आता उमेदवारांसाठी परिक्षा घेते , तेंव्हा पुढील पुस्तक आता पराने या उमेदवारांसाठी मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीचे लिहावे ही विनंती.

In reply to by नितिन थत्ते

प्रास 11/12/2011 - 19:22
रेझोल्युशन भारी वाटले आणि परा राजचा धाकटा भौ वाटला ;-) प्रकाशन कार्यक्रम आणि कट्टा आणि थत्ते चाचांचा नि बाकी कट्टेकरांचा वृत्तांत मस्त झालाय हे समजून येतंच आहे. (हे सर्व हुकलेला)

In reply to by अन्या दातार

प्रास 11/12/2011 - 19:39
ते गृहस्थ स्वतःच्या खांद्यावर स्वतःच उभे राहिले असते तर कदाचित प्रासभौंच्या खांद्यापर्यंत आले असते..... ;-) (हा कार्यक्रम हुकलेला) --- हे तेवढं विसरू नका अन्याभौ....

In reply to by नितिन थत्ते

हा फोटो पाहून परा फेशियल वगैरे करून गेला असावा असे वाटते. जरा बरा दिसतोय! लवकरच निवडणुकीला वगैरे उभा राहिल असेही वाटून गेले. बाकी आम्ही असले छप्पन्न परा आणि सत्तावन्न पुस्तकं बघितली असल्यामुळे फारसे कौतुक वगैरे वाटले नाही!

In reply to by चिंतामणी

नितिन थत्ते 14/12/2011 - 16:19
फोटो टाकताना (अज्ञानामुळे) कमी रेझोल्युशनच्या लिंकस टाकल्या गेल्या होत्या. संपादक मंडळाला विनंती करून फोटो दुरुस्त करून घेतले आहेत. संपादक मंडळाला धन्यवाद.

अरे वा ! कार्यक्रम झकास झालेला दिसतोय ! नेमके काही आठवडे अमेरिकेत पडिक असल्याने मिपाचे मागचे दोन्ही कट्टे बुडाले बाकीची नेहमीची कट्टे-बाज मंडळी कुठे दिसत नाही आहेत ती ? ( गवी , किस्णा इत्यादी) राज काय बोलले हे कोणीच सांगायला तयार नाही ? एकही शूर मीपकारंने मंदाकीनीचे फोटो टाकले (उपस्थितीत असलेली कुठलीहीचालली असती) नाहीत हे पाहून हळवा झालो ;)

In reply to by माझीही शॅम्पेन

अमोल खरे 11/12/2011 - 20:18
राज मोजुन ५-७ मिनिट्स बोलला असेल. आणि मंदाकिनीचे फोटो आणि पुढील भाग श्रामो टाकणार आहेत असं पराने सांगितलं आहे. उद्या ऑनलाईन आल्यावर परा कन्फर्म करेलच.

In reply to by अमोल खरे

श्रावण मोडक 11/12/2011 - 20:21
मंदाकिनीचे फोटो आणि पुढील भाग श्रामो टाकणार आहेत असं पराने सांगितलं आहे.
मी त्या धाग्यावरच लिहिलं होतं, हा पऱ्या गंडवणार!

चतुरंग 11/12/2011 - 20:37
स्टेजवर दोन्ही हात पुढे धरुन शक्य तेवढ्या नम्रपणे उभे राहण्याचा प्रयत्न करणार्‍या पराचा फोटू आवडला! ;) सगळे जेवायला बसलेले असताना मस्त कलंदर तै वाढायला उभ्या राहिलेल्या बघून डोळे पाणावले. (निखिल आठवडाभर घरीच भरपूर काम करुन दमला असल्याने मदतील उभा राहिला नसावा, असा आपला एक अंदाज! ;) ) मालकांनी कपाळाला हात लावलेला बघून चर्चेचा अंदाज आला! ;) अवांतर - पुस्तकाबद्दलही कोणीतरी लिहा रे. -रंगा

jaypal 11/12/2011 - 21:06
कार्यालयीन कामा निमीत्त बाहेरगावी असल्याने एका चांगल्या संधिस मुकलो अन्यथा अजुन नविन ओळखी सहज झाल्या असत्या. :-(

सोत्रि 11/12/2011 - 21:33
थत्तेचाचा, मस्त वृत्तांत! पर्‍याचे पुनश्च अभिनंदन!!! - (स्वतःच्या घोडचूकीने कार्यक्रम आणि सर्व मिपाकरांची भेट चुकलेला) सोकाजी

हरिकथा 11/12/2011 - 22:45
इथे लिखाण करणारे, पुस्तके प्रकाशित होणारे प्रथितयश लेखक आहेत, हे वाचून फारच आनंद झाला. श्री. परिकथेतील राजकुमार यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुस्तकांच्या प्रति शेकड्याने विकल्या जावोत याबद्दल मनापासून शुभेच्छा! तसा श्री. परा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा विषय फारच जिव्हाळ्याचा आहे कारण हा प्रतिसाद लिहिण्यासाठीही मला दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो आहे. तेव्हा सदर पुस्तक स्वखर्चाने मिळवून स्वतःच्या मराठी टंकनामध्ये सुधारणा करण्याचा विचार मनात उचल खात आहे. आमच्या टंकनात सुधारणा झाल्यास लगेच कळवले जाईल याची नोंद घ्यावी. बाकी या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या सहभोजनाच्या कार्यक्रमाचा वृत्तांतही आवडला आहे.

शिल्पा ब 12/12/2011 - 00:58
आमच्या मनाच्या गाभार्‍यातुन अभिनंदन!! आम्ही जेव्हा कधी भेटु तेव्हा आमच्या येण्याने आनंद झाल्याने पर्‍या स्वत:चे आता प्रकाशित झालेले अन येईपर्यंत जे काही प्रकाशित करेल ते भेट म्हणुन सही करुन देईलच. चिच्यांचा वृत्तांत आवडला हेवेसांनल आणि स्वताचा भारी क्यामेरा नवशिक्यांच्या हाती दिल्याने काय होते ते सुद्धा सगळ्यांनी पाहीलेच. विमेंचा सुर्यालासुद्धा लाजवणार्‍या पिवळ्या रंगाचा टीशर्ट पाहुनच साहेबांचे डोळे दुखुन ते लवकर निघुन गेले असावेत असा आमचा अंदाज आहे. (आणि त्याला तुम्ही लोकं राज म्हणणं सोडा पाहु!! )

प्राजु 12/12/2011 - 05:20
वा वा वा!! परा जियो!! छान दिसतो आहेस हो फोटो मध्ये. तुझीच अशीच आणखीही पुस्तके प्रकाशीत होवोत!!! खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!

रेवती 12/12/2011 - 05:58
आज्ञाधारक पराचा फोटू आवडला. (आंतरजालीय मिपा विवाहमंडळात नाव नोंदवून घेतल्या गेले आहे.) कार्यक्रम चांगला झालेला दिसतोय. अभिनंदन! पुढचे पुस्तक हे मिपावरच्या पाकृ आणि त्यातील पदार्थ बाजारात कसे शोधावेत यावर येऊदेत अशी मागणी करीत आहे.

मदनबाण 12/12/2011 - 08:05
वरील बर्‍याच प्रतिक्रियांशी सहमत... बाकी काही दिवसांपूर्वीच विजयराज बोधनकरांच्या प्रदर्शनाला जाउन आलो होतो, त्याची प्रकाशचित्रे सवड मिळताच टाकीन म्हणतो... :)

पाषाणभेद 12/12/2011 - 08:11
वृत्त्तांत छान. एवढी सगळी मंडळी एकत्र आल्यानंतर कुणीही बसण्याची गोष्ट केली नाही हे वाचून सगळ्यांचा सखेद निषेध करावा असे वाटते. असेच कट्य्ट्यांना होत असेल तर कट्टा करण्यात काय अर्थ आहे?

sneharani 12/12/2011 - 10:06
अरे वा! कार्यक्रम मस्त झालेला दिसतोय! चाचांचा वृतांतही छान! लेखकाचं पुन्हा एकदा अभिनंदन!! :)

छोटा डॉन 12/12/2011 - 10:24
थत्तेचाचांनी पक्षविचारातले सैद्धांतिक मतभेद, आत्मविचारातली दरी आणि तात्विक मतभेद वगैरे बाजुला सारुन एकगठ्ठा घोळक्याने जमत असणार्‍या जहाल, कडव्या आणि सो कॉल्ड संकुचित प्रादेशिक तसेच धार्मिक अस्मिता असणार्‍या समुहाबरोबर ह्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने काही क्षण घालवले आणि वृत्तांताच्या रुपाने तेच क्षण आम्हाला दाखवले ह्याचा आम्हाला आनंद आहे. परमपुज्य बापुंच्या स्वप्नातील भारत असाच होता, एक ना एक दिवस अशी वेळ येईल असे खुद्द चाचाजी खासगीत बोलुन दाखवायचे, असो, विषयांतर होत आहे. मुळ वृत्तांताशिवाय 'समारंभाला कोण येणार' अशी जाहिरात करणारे व ऐनवेळी स्वतः गायब होणारे श्री. अ‍ॅडी जोशी यांचे सज्जन मित्र श्री. अमोल खरे आणि तुर्तास आमच्यावर नाराज असणार्‍या मस्त कलंदर ह्यांनी प्रतिसादातुन दिलेला वृत्तांतही आवडला. एकाच वेळी एकाच ठिकाणी अशी वेगवेगळ्या स्वभावाची माणसे जमतात, शांतपणे बसतात, जमल्यास थट्टामस्करी करतात आणि कसलेही 'खळ्ळऽऽखट्याकऽऽ' न होता त्या कार्यक्रमाचा वृत्तांतही येतो हे 'परिकथेतील राजकुमार' ह्यांच्या लेखनाचे यशच मानायला हवे. वृत्तांत, छायाचित्रे आवडली हे पुन्हा एकदा नमुद करतो. पराचे पुन्हा एकदा अभिनंदन, जेव्हा कधी पार्टी द्यायला भेटशील तेव्हा सही वगैरे करुन पुस्तक भेट देशीलच अशी खात्री आहे ;) बाकी आम्ही स्वतः जातीने कार्यक्रमास उपस्थित राहणार होतो. पण ऐनवेळी निवडणुक आयोगाने थोडीशी गंमत केल्याने आमच्या प्रभागातल्या निवडणुकांचे टायमिंग चेंज झाले व पर्यायाने गेला शनिवार-रविवार आम्हाला तिकडेच लक्ष घालायला जावे लागले. गावात निवडणुकाचे वातावरण तापले असताना आम्हाला असे कार्यक्रमात येणे जमले नाही, तसे केले असते तर पक्षाचे लै लुस्कान झाले असते व राज ठाकरे ह्यांचा डब्बल मुड गेला असता, असो. बाकी सविस्तर नंतर, धन्यवाद - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

एकाच वेळी एकाच ठिकाणी अशी वेगवेगळ्या स्वभावाची माणसे जमतात, शांतपणे बसतात, जमल्यास थट्टामस्करी करतात आणि कसलेही 'खळ्ळऽऽखट्याकऽऽ' न होता त्या कार्यक्रमाचा वृत्तांतही येतो हे 'परिकथेतील राजकुमार' ह्यांच्या लेखनाचे यशच मानायला हवे.वृत्तांत, छायाचित्रे आवडली हे पुन्हा एकदा नमुद करतो. छोडॉ च्या शब्दा शब्दाशी सहमत आहे. -दिलीप बिरुटे

दत्ता काळे 12/12/2011 - 10:30
वृतांत वाचला. आवडला. पुढील पुस्तकांसाठी हार्दिक शुभेच्छा. वयोवृद्धांनी आपले कोणकोणते अवयव दुखतात याची चर्चा केली. हा.. हा..

वृत्तांत आणि फोटो दिल्याबद्दल थत्तेकाकांना धन्यवाद. पराचे पुनश्च अभिनंदन! ५-७ मिनिटे बोलल्याबद्दल राजसाहेबांचेही (त्यांच्या तारतम्याबद्दल) अभिनंदन!! :) ओढणी खोचून वाढण्यात पुढाकार घेतल्याबद्दल सौ मस्तताईचे (कोन रे शिंचा तिला अजून मकी म्हणतोय? काय ल्हानमोठं हाय का नाय?) अभिनंदन! अलफिदा रामदासकाकांचेही अभिनंदन! (त्यांचं अभिनंदन करायला कारण लागत नाय!) :) पर्‍या, एक प्रत माझ्यासाठी राखून ठेव, पुन्हा भेट झाली की विकत घेईन. पुढील वाटचाली साठी पुन्हा अनेक शुभेच्छा!! व्हेरी गुड न्यूज, आनंद झाला...

स्मिता. 12/12/2011 - 14:08
अभिनंदन रे परा! कार्यक्रम मस्तच झालेला दिसतोय. आमच्यासारख्या उपस्थित राहू न शकणार्‍यांकरता वृत्तांत दिल्याबद्दल थत्ते चाचांचे आभार. पराने एवढ्या नम्र, साळसूदपणे उभा राहू शकतो हे डोळ्यांना, बुद्धीला पटले नाही ;)

चित्रा 13/12/2011 - 08:40
छान वृत्तांत. फोटो फारसे स्पष्ट नाहीत, पण तरी अंदाज येतो आहे.

सुनील 13/12/2011 - 09:29
छान वृत्तांत. कार्यक्रम चांगला झालासे दिसते! परा यांचे अभिनंदन!

दिपक 13/12/2011 - 09:46
पराच्या लोकप्रियतेचा यंदाच्या निवडणूकीसाठी राज ठाकरे असा वापर करतील असे वाटले नव्हते. :-) अंवातर- वृत्तांत भारी!

गवि 13/12/2011 - 10:11
मस्त वृत्तांत. येऊ न शकल्याबद्दल चुटपुट. मॅजेस्टिक बुक डेपोच्या पुढील भेटीत हे पुस्तक "न्यू रिलीजेस"मधे शोधणार. अभिनंदन पराशेठ.. (टंकनिका मिळाली वाटते एवढे डीटेलवार पुस्तक लिहायला.. ;) )

क्रान्ति 13/12/2011 - 13:42
सविस्तर वृत्तांत, फोटो आणि प्रतिसादांमुळे प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिल्याचं समाधान मिळालं. :) कदाचित कालच मान्यवर लेखक महोदयांचं पुस्त्कांसह दर्शन, मकूताईशी फोनवर गप्पा, आणि लेखक महोदयांकडून स्वाक्षरीसह भेट मिळालेलं पुस्तक यांचाही परिणाम असेल. ;) एकंदरीत जोरदार कार्यक्रम झालेला आहे, परिकथेतील राजकुमाराच्या लौकिकाला साजेसा! अभिनंदन रे परा. पुस्तक छानच आहे.

चिगो 13/12/2011 - 14:10
आदरणीय श्री. परासाहेबांचे अनेकवार अभिनंदन.. :-) त्यांच्या ह्या पुस्तकामुळे आंतरजालावरील मराठीवर होणारे अत्याचार कमी होतील आणि मराठी शुद्धलेखन सुधारेल, ही आशा.. पुन्हा एकदा, अभिनंदन पराशेठ.. जियो..

In reply to by चिगो

अन्या दातार 13/12/2011 - 14:45
त्यांच्या ह्या पुस्तकामुळे आंतरजालावरील मराठीवर होणारे अत्याचार कमी होतील आणि मराठी शुद्धलेखन सुधारेल, ही आशा..
सायबा, ते पुस्तक काँप्युटरवर मराठी कसे लिहावे याबद्दल आहे. शुद्ध मराठी कसे लिहावे यावर नाहीये. ;)

समीरसूर 26/12/2011 - 14:14
पराशेठ, त्रिवार अभिनंदन!! पुस्तक कुठे मिळेल? वाचायला नक्कीच आवडेल. प्रकाशन समारंभ झोकात झालाय असे दिसते. मी मागचे काही दिवस (जवळपास एक महिना) मिपावर येऊ शकलो नाही. काही कारणांमुळे जमले नाही. कार्यक्रमाला यायला आवडले असते. असो. पुन्हा एकदा अभिनंदन! पुढील वाटचालीस अनेकोत्तम शुभेच्छा!! --समीर

चिंतामणी 11/12/2011 - 11:00
फर्स्ट हॅंड रिपोर्ट आला पराच्या लाडक्या चाचांकडुन. मस्त. तीथे आल्यासारखे वाटले. :) :-) :smile: पण फोटोंनी अंमळ निराषा केली आहे. थोडे आउट ऑफ फोकस आहेत असे वाटते. (बहुधा मोबाईलवर काढले असावे).

अमोल खरे 11/12/2011 - 11:47
माझ्याकडुन थोडी भर. काल सही मजा आली. मी, रामदास काका, निखिल, मकी, मिका, विमे, प्रशांत तायडे, साक्षीकाका, (आणखीन एक मुलगा होता, नाव आठवत नाहीये, हल्ली अ‍ॅक्टिव नसतो ), विलासराव, थत्तेकाका आणि माननीय परा असे सर्वजण आले होते. आम्ही भरपुर गप्पा मारल्या. का कोणास ठाउक पण निखिल एकदम बिचारा बिचारा वाटला. (ह.घे रे) पराने गुलजार नार चा पुढचा भाग श्रामो टाकणार आहेत असे सांगितले......... नवल वाटले. मग कॅफेत येणारा क्राऊड, पुण्यातला ट्रॅफिक ह्यावर मौलिक चर्चा झाली. आम्ही शांतपणे बाजुला उभे होतो तर आम्हाला जबरदस्तीने खाली बसायला लावलं. एकीकडे लोकं स्टेजवर येऊन बोलत होते. एक कॉलेजमधला मुलगा स्टेजवर येऊन आम्ही हल्लीची पिढी असं करतो, तसं करतो वगैरे बोलत बसला. आम्हा सर्वांना पश्चिम महाराष्ट्रातल्या एका तरुण, कॉलेजकुमाराची आठवण झाली. :)) मग राज आला. लोकं मजबुत आवाज करत होते, त्याचे फोटो काढायला धडपडत होते. आम्ही जमेल तेवढ्या मोठ्या आवाजात एक्मेकांशी बोलत होतो. मग पराला स्टेजजवळ यायला सांगितलं. थोड्यावेळाने राज स्टेजवर आला आणि निवेदिकेने पराचं नाव घेऊन त्याच्या पुस्तकाचे राज प्रकाशन करेल असं सांगितलं. ते ऐकुन सॉल्लिड बरं वाटलं. मग परा पुढे आला आणि एकदम आदराने राजला नमस्कार वगैरे केला. लगेच पुस्तक प्रकाशन झालं आणि सर्व लोकांनी ( आम्ही सर्वांनी त्यातल्या त्यात जास्त) टाळ्या वाजवल्या. एकदम सही वाटलं. मग एक ५-७ मिनिटे बोलुन राज निघुन गेला आणि आम्ही सर्व परत जमलो. परा त्याची किती पुस्तकं खपतायत त्यावर लक्ष ठेवुन होता. थत्ते काकांनी पुस्तक घेतलं पण. सभा सुरु असताना थत्तेकाका त्यांच्या पॉवरफुल कॅमेर्यातुन फोटो काढत होते. सॉलिड पॉवरफुल कॅमेरा आहे. रामदास काका तर फुल फिदा झाले होते त्यावर. आम्ही खुप लांब बसलो होतो, तरीही फोटो चांगले आहेत. आउट ऑफ फोकस वाटत असले तरी नॉर्मल कॅमेर्यामधुन तेही आले नसते. तो पर्यंत नीलकांत पण आला होता. पण रात्रीचे ९-९.३० झाले होते आणि मला बोरिवली पर्यंत जायचे होते. मग थोड्यावेळात मी पण निघालो. पुढील बातम्या रामदास काका देतील.

पैसा 11/12/2011 - 11:49
कोण लिहितंय म्हणून वाटच बघत होते! मस्त खुसखुशीत वर्णन. राज साहेबांची जरा निराशा झाली तर! ़़

प्रीत-मोहर 11/12/2011 - 12:37
मी ही येणार होते. पण खुद्द पर्‍याने ऊप्स नै नै .. माननीय लेखकमहोदयांनी येउ नको म्ह्॑टल्यावर... :( असो. ह्या घोर अपमानाचा योग्य त्या पद्धतीने बदला घेण्यात येइल.

काल योगायोगाने मुंबईतच असल्यामुळे मी माझे पुण्याला परतणे लांबविले आणि कार्यक्रमाला मी पण आलो होतो आणि कार्यक्रम खूपच आवडला. अर्थात मी मिसळपाव परिवारात इतर कोणाला ओळखत नसल्यामुळे मला इतरांना भेटता आले नाही. श्रीयुत परिकथेतील राजकुमार, पुढच्या पुस्तकाची वाट बहत आहे. (रात्रीच्या वेळी झाडावर उलटे लटकणारे) पुण्याचे वटवाघूळ

श्री. परीकथेतील राजकुमाराचे पुनःश्च हार्दिक अभिनंदन. थत्ते काकांनी पुस्तक घेतलं पण. एवढे मिपाकर जमून फक्त एकच पुस्तक ह्या मंडळींमध्ये विकले गेले? आश्चर्य वाटले. (जेवण्याखाण्याची चर्चा मुख्य वाटली.) भारतात आल्यावर पुस्तक नक्कीच विकत घेतले जाईल.

In reply to by प्रभाकर पेठकर

मस्त कलंदर 11/12/2011 - 14:36
मिपाकरांनी चार पुस्तकं तरी घेतली. एक आम्ही दोघांनी, एक वाहिदा, थत्तेचिच्चा आणि विलासरावांनी एक अशी. वाहिदा आणि विलासरावांनी या जहांबाज पर्‍याची पुस्तकावर स्वाक्षरी घेतली पण नंतर त्याच्या दोन्ही सह्या वेगवेगळ्या असल्याचं निदर्शनास आलंय.

In reply to by मस्त कलंदर

धन्यवाद मस्त कलंदर. अपेक्षा होती की मिपाकर हजर राहात आहेत तर पुस्तकात हाताळलेल्या मुद्यांचा परामर्श घेतील. अगदी तपशिलात नाही, ते तर नीट वाचल्यावर येईलच पण जरा अनुक्रमणिका पुस्तकाचे वरवरचे तरी निरीक्षण. त्या मानाने आपले कार्यक्रमाचे वर्णन वाचनिय आहे. पुन्हा एकवार धन्यवाद.

In reply to by मस्त कलंदर

मैत्र 11/12/2011 - 23:30
एक सही नाना फडणवीस आणि एक सखारामबापू बोकील अशी आहे का? नाही पेठेतले आहेत परा साहेब्...त्यामुळे सांगता येत नाही :)

मस्त कलंदर 11/12/2011 - 13:37
मिपाकर भेटतात आणि धमाल करत नाहीत असं कधी होत नाही, आणि कालचा कार्यक्रमही अपवाद नव्हताच. कॅरीकेचर्स, ब्रश न वापरता फक्त बोटं आणि नखांच्या साह्याने काढलेली चित्रं, पुस्तक प्रदर्शन सगळंच छान होतं. पुस्तकांच्या इथे जास्त वेळ गेला हे वेगळं सांगायला नकोच. मेजवानी हा खास मराठमोळ्या पदार्थांचा स्टॉल मुद्दाम आयोजित केल्याचं नवताचे प्रकाशक किर्तीकुमार शिंदें यांनी सांगोतलं. कोथिंबीर वडी,बटाटा-खेकडा भजी, थालीपीठ, वडापाव असं बरंच काही होतं पण आम्ही भुकेने कासावीस होऊन थांबायची तयारी नसल्याने भज्यांवरच हल्ला चढवला गेला. आधी मैदान बरंचसं रिकामं असलं तरी नंतर गर्दी वाढत गेली. काही क्षणाचित्रे: १. आम्ही सहजपणे कल्टी.कॉम करता येईल म्हणून कडेला बसलो होतो पण मधले लोक उठून जाताना न दिसताही आम्हाला लोकांनी पुढे सरकवून सरकवून बरंच पुढे आणलं!! २.राज ठाकरे आल्यावर आधी फटाक्यांचे फक्त आवाज येत होते, यावरून मला आणि विमेला फक्त आवाजाची सीडी लावलीय की काय असंच वाटलं. ३.नंतरची आतषबाजी मात्र राज ठाकरेंच्या भाषणाहून जास्त वेळ चालली इति प्रशांत. ४. बाकी स्टेजवरचं काही दिसण्याइतकं स्पष्ट नव्हतं पण थत्तेचिचांचा कॅमेरा लैच भारी होता. त्यात बरीचशी सेटिंग्ज होती. ५.खरंतर जे फोटो आऊट ऑफ फोकस आले आहेत ते मी आणि वाहिदाने त्या चांगल्या कॅमेर्‍याला साधा म्हणून हाताळल्याने तसे आले असावेत. ६. थत्तेकाका खूपच शांत आणि गंभीर असावेत असं मला वाटलं होतं, पण माझा समज साफ खोटा ठरला. ७. प्रशांत हा मनुष्यप्राणी आधीच्या भेटीवरून खूप सज्जन असेल असं वाटलं होतं. पण तो मुलखाचा टवाळ आहे याचा काल साक्षात्कार झाला. :-) बाकी इतर लिहितीलच. @अमोल खरे: १. तो मुलगा देवदत्त गाणार होता २. तुला पोचल्यावर क्षणाची उसंत घेऊ न देता झापतात ते लोक बिचारे असतात असे दिसते. पुढच्या वेळॅस मीही हेच करेन.

In reply to by मस्त कलंदर

चिंतामणी 12/12/2011 - 00:45
>>>५.खरंतर जे फोटो आऊट ऑफ फोकस आले आहेत ते मी आणि वाहिदाने त्या चांगल्या कॅमेर्‍याला साधा म्हणून हाताळल्याने तसे आले असावेत. मिपावर राहूनसुध्दा प्राजंळपणाचे उदाहरण दाखवल्याबद्दल आभार. :D :-D :lol:

दादा कोंडके 11/12/2011 - 13:56
मजा आली वाचून. फोटो आउट ऑफ फोकस वाटत नाहित. पण कॅमेराचं रिजोल्युशन मात्र खत्रा असलं पाहिजे. अगदी एक-दोन किलो पिक्सेल तरी सहज! :)

यकु 11/12/2011 - 14:07
वृत्तांत वाचून मजा आली. राज साहेब भर दिवाळीत एका मराठी वाहिनीवर चांगले अर्धा-पाऊण तास अड्डा जमवून बसले होते, इथंही तसं झालं असतं तर मजा आली असती. पुस्तक फ्लिपकार्ट्याकडून हस्तगत करणेत येईल. थत्ते काकांचे चर्चा प्रस्ताव, प्रतिसाद वगळता त्यांनी लिहीलेलं असं लेखन पहिल्यांदाच वाचले. ;-) बाकी आपले इतर ठाणेकर कुटं गायबले? अवांतरः मागचं अ.भा.मराठी साहित्य संमेलन याच मैदानावर झालं होतं का? अतिअवांतरः मामलेदाराची मिसळ किंवा तिथं रांगेत उभं राहून मिसळ घ्यावी लागते म्हणून गेला बाजार किमान 'आमंत्रण' मधली मिसळ दिसेल अशी आशा होती. ;-)

In reply to by यकु

देवदत्त 11/12/2011 - 23:02
मागचं अ.भा.मराठी साहित्य संमेलन याच मैदानावर झालं होतं का? नाही, ते दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये झाले होते.

नितिन थत्ते 11/12/2011 - 14:12
कॅमेरा १२ मेगापिक्सेल आणि १२ एक्स झूम वाला कॅनन आहे. :( फोटोग्राफरच्या तंत्रात दोष आहेत. आम्ही मुख्य कार्यक्रमापासून इतके लांब बसलो होतो की १२ एक्स झूमनेही फोटो दूरच दिसत होते. म्हणून पुढे आणखी डिजिटल झूम करून फोटो काढले. त्यामुळे थोडे ब्लर आले असतील. शिवाय काही क्रॉपिंग देखील केले आहे. अवांतर : फायरफॉक्सवर मिपाचा स्क्रीन दोन्ही बाजूस एक इंच सोडून दिसतो त्यात फोटो ठीक दिसतात. आय ई वर (माझ्याकडे) पूर्ण स्क्रीनच्या रुंदीएवढे दिसतो तेथे थोडे ब्लर दिसतात.

कुंदन 11/12/2011 - 14:50
सकाळी सकाळी आमचे मित्र थत्ते चाचांना विचारले , कार्यक्रम कसा झाला? तर चाचा बोलले "श्रद्धा - सबुर" म्हटले चाचा वृत्तांत टंकण्यात व्यस्त असतील ( हो त्यांना स्व:तच टंकावा लागणार ना , त्यांच्याकडे टंकनिका थोडीच आहे ;-) वृत्तांत छानच लिहिला आहे. पर्‍याचे पुन्हा एकदा अभिनंदन. मनसे आता उमेदवारांसाठी परिक्षा घेते , तेंव्हा पुढील पुस्तक आता पराने या उमेदवारांसाठी मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीचे लिहावे ही विनंती.

In reply to by नितिन थत्ते

प्रास 11/12/2011 - 19:22
रेझोल्युशन भारी वाटले आणि परा राजचा धाकटा भौ वाटला ;-) प्रकाशन कार्यक्रम आणि कट्टा आणि थत्ते चाचांचा नि बाकी कट्टेकरांचा वृत्तांत मस्त झालाय हे समजून येतंच आहे. (हे सर्व हुकलेला)

In reply to by अन्या दातार

प्रास 11/12/2011 - 19:39
ते गृहस्थ स्वतःच्या खांद्यावर स्वतःच उभे राहिले असते तर कदाचित प्रासभौंच्या खांद्यापर्यंत आले असते..... ;-) (हा कार्यक्रम हुकलेला) --- हे तेवढं विसरू नका अन्याभौ....

In reply to by नितिन थत्ते

हा फोटो पाहून परा फेशियल वगैरे करून गेला असावा असे वाटते. जरा बरा दिसतोय! लवकरच निवडणुकीला वगैरे उभा राहिल असेही वाटून गेले. बाकी आम्ही असले छप्पन्न परा आणि सत्तावन्न पुस्तकं बघितली असल्यामुळे फारसे कौतुक वगैरे वाटले नाही!

In reply to by चिंतामणी

नितिन थत्ते 14/12/2011 - 16:19
फोटो टाकताना (अज्ञानामुळे) कमी रेझोल्युशनच्या लिंकस टाकल्या गेल्या होत्या. संपादक मंडळाला विनंती करून फोटो दुरुस्त करून घेतले आहेत. संपादक मंडळाला धन्यवाद.

अरे वा ! कार्यक्रम झकास झालेला दिसतोय ! नेमके काही आठवडे अमेरिकेत पडिक असल्याने मिपाचे मागचे दोन्ही कट्टे बुडाले बाकीची नेहमीची कट्टे-बाज मंडळी कुठे दिसत नाही आहेत ती ? ( गवी , किस्णा इत्यादी) राज काय बोलले हे कोणीच सांगायला तयार नाही ? एकही शूर मीपकारंने मंदाकीनीचे फोटो टाकले (उपस्थितीत असलेली कुठलीहीचालली असती) नाहीत हे पाहून हळवा झालो ;)

In reply to by माझीही शॅम्पेन

अमोल खरे 11/12/2011 - 20:18
राज मोजुन ५-७ मिनिट्स बोलला असेल. आणि मंदाकिनीचे फोटो आणि पुढील भाग श्रामो टाकणार आहेत असं पराने सांगितलं आहे. उद्या ऑनलाईन आल्यावर परा कन्फर्म करेलच.

In reply to by अमोल खरे

श्रावण मोडक 11/12/2011 - 20:21
मंदाकिनीचे फोटो आणि पुढील भाग श्रामो टाकणार आहेत असं पराने सांगितलं आहे.
मी त्या धाग्यावरच लिहिलं होतं, हा पऱ्या गंडवणार!

चतुरंग 11/12/2011 - 20:37
स्टेजवर दोन्ही हात पुढे धरुन शक्य तेवढ्या नम्रपणे उभे राहण्याचा प्रयत्न करणार्‍या पराचा फोटू आवडला! ;) सगळे जेवायला बसलेले असताना मस्त कलंदर तै वाढायला उभ्या राहिलेल्या बघून डोळे पाणावले. (निखिल आठवडाभर घरीच भरपूर काम करुन दमला असल्याने मदतील उभा राहिला नसावा, असा आपला एक अंदाज! ;) ) मालकांनी कपाळाला हात लावलेला बघून चर्चेचा अंदाज आला! ;) अवांतर - पुस्तकाबद्दलही कोणीतरी लिहा रे. -रंगा

jaypal 11/12/2011 - 21:06
कार्यालयीन कामा निमीत्त बाहेरगावी असल्याने एका चांगल्या संधिस मुकलो अन्यथा अजुन नविन ओळखी सहज झाल्या असत्या. :-(

सोत्रि 11/12/2011 - 21:33
थत्तेचाचा, मस्त वृत्तांत! पर्‍याचे पुनश्च अभिनंदन!!! - (स्वतःच्या घोडचूकीने कार्यक्रम आणि सर्व मिपाकरांची भेट चुकलेला) सोकाजी

हरिकथा 11/12/2011 - 22:45
इथे लिखाण करणारे, पुस्तके प्रकाशित होणारे प्रथितयश लेखक आहेत, हे वाचून फारच आनंद झाला. श्री. परिकथेतील राजकुमार यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुस्तकांच्या प्रति शेकड्याने विकल्या जावोत याबद्दल मनापासून शुभेच्छा! तसा श्री. परा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा विषय फारच जिव्हाळ्याचा आहे कारण हा प्रतिसाद लिहिण्यासाठीही मला दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो आहे. तेव्हा सदर पुस्तक स्वखर्चाने मिळवून स्वतःच्या मराठी टंकनामध्ये सुधारणा करण्याचा विचार मनात उचल खात आहे. आमच्या टंकनात सुधारणा झाल्यास लगेच कळवले जाईल याची नोंद घ्यावी. बाकी या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या सहभोजनाच्या कार्यक्रमाचा वृत्तांतही आवडला आहे.

शिल्पा ब 12/12/2011 - 00:58
आमच्या मनाच्या गाभार्‍यातुन अभिनंदन!! आम्ही जेव्हा कधी भेटु तेव्हा आमच्या येण्याने आनंद झाल्याने पर्‍या स्वत:चे आता प्रकाशित झालेले अन येईपर्यंत जे काही प्रकाशित करेल ते भेट म्हणुन सही करुन देईलच. चिच्यांचा वृत्तांत आवडला हेवेसांनल आणि स्वताचा भारी क्यामेरा नवशिक्यांच्या हाती दिल्याने काय होते ते सुद्धा सगळ्यांनी पाहीलेच. विमेंचा सुर्यालासुद्धा लाजवणार्‍या पिवळ्या रंगाचा टीशर्ट पाहुनच साहेबांचे डोळे दुखुन ते लवकर निघुन गेले असावेत असा आमचा अंदाज आहे. (आणि त्याला तुम्ही लोकं राज म्हणणं सोडा पाहु!! )

प्राजु 12/12/2011 - 05:20
वा वा वा!! परा जियो!! छान दिसतो आहेस हो फोटो मध्ये. तुझीच अशीच आणखीही पुस्तके प्रकाशीत होवोत!!! खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन!

रेवती 12/12/2011 - 05:58
आज्ञाधारक पराचा फोटू आवडला. (आंतरजालीय मिपा विवाहमंडळात नाव नोंदवून घेतल्या गेले आहे.) कार्यक्रम चांगला झालेला दिसतोय. अभिनंदन! पुढचे पुस्तक हे मिपावरच्या पाकृ आणि त्यातील पदार्थ बाजारात कसे शोधावेत यावर येऊदेत अशी मागणी करीत आहे.

मदनबाण 12/12/2011 - 08:05
वरील बर्‍याच प्रतिक्रियांशी सहमत... बाकी काही दिवसांपूर्वीच विजयराज बोधनकरांच्या प्रदर्शनाला जाउन आलो होतो, त्याची प्रकाशचित्रे सवड मिळताच टाकीन म्हणतो... :)

पाषाणभेद 12/12/2011 - 08:11
वृत्त्तांत छान. एवढी सगळी मंडळी एकत्र आल्यानंतर कुणीही बसण्याची गोष्ट केली नाही हे वाचून सगळ्यांचा सखेद निषेध करावा असे वाटते. असेच कट्य्ट्यांना होत असेल तर कट्टा करण्यात काय अर्थ आहे?

sneharani 12/12/2011 - 10:06
अरे वा! कार्यक्रम मस्त झालेला दिसतोय! चाचांचा वृतांतही छान! लेखकाचं पुन्हा एकदा अभिनंदन!! :)

छोटा डॉन 12/12/2011 - 10:24
थत्तेचाचांनी पक्षविचारातले सैद्धांतिक मतभेद, आत्मविचारातली दरी आणि तात्विक मतभेद वगैरे बाजुला सारुन एकगठ्ठा घोळक्याने जमत असणार्‍या जहाल, कडव्या आणि सो कॉल्ड संकुचित प्रादेशिक तसेच धार्मिक अस्मिता असणार्‍या समुहाबरोबर ह्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने काही क्षण घालवले आणि वृत्तांताच्या रुपाने तेच क्षण आम्हाला दाखवले ह्याचा आम्हाला आनंद आहे. परमपुज्य बापुंच्या स्वप्नातील भारत असाच होता, एक ना एक दिवस अशी वेळ येईल असे खुद्द चाचाजी खासगीत बोलुन दाखवायचे, असो, विषयांतर होत आहे. मुळ वृत्तांताशिवाय 'समारंभाला कोण येणार' अशी जाहिरात करणारे व ऐनवेळी स्वतः गायब होणारे श्री. अ‍ॅडी जोशी यांचे सज्जन मित्र श्री. अमोल खरे आणि तुर्तास आमच्यावर नाराज असणार्‍या मस्त कलंदर ह्यांनी प्रतिसादातुन दिलेला वृत्तांतही आवडला. एकाच वेळी एकाच ठिकाणी अशी वेगवेगळ्या स्वभावाची माणसे जमतात, शांतपणे बसतात, जमल्यास थट्टामस्करी करतात आणि कसलेही 'खळ्ळऽऽखट्याकऽऽ' न होता त्या कार्यक्रमाचा वृत्तांतही येतो हे 'परिकथेतील राजकुमार' ह्यांच्या लेखनाचे यशच मानायला हवे. वृत्तांत, छायाचित्रे आवडली हे पुन्हा एकदा नमुद करतो. पराचे पुन्हा एकदा अभिनंदन, जेव्हा कधी पार्टी द्यायला भेटशील तेव्हा सही वगैरे करुन पुस्तक भेट देशीलच अशी खात्री आहे ;) बाकी आम्ही स्वतः जातीने कार्यक्रमास उपस्थित राहणार होतो. पण ऐनवेळी निवडणुक आयोगाने थोडीशी गंमत केल्याने आमच्या प्रभागातल्या निवडणुकांचे टायमिंग चेंज झाले व पर्यायाने गेला शनिवार-रविवार आम्हाला तिकडेच लक्ष घालायला जावे लागले. गावात निवडणुकाचे वातावरण तापले असताना आम्हाला असे कार्यक्रमात येणे जमले नाही, तसे केले असते तर पक्षाचे लै लुस्कान झाले असते व राज ठाकरे ह्यांचा डब्बल मुड गेला असता, असो. बाकी सविस्तर नंतर, धन्यवाद - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

एकाच वेळी एकाच ठिकाणी अशी वेगवेगळ्या स्वभावाची माणसे जमतात, शांतपणे बसतात, जमल्यास थट्टामस्करी करतात आणि कसलेही 'खळ्ळऽऽखट्याकऽऽ' न होता त्या कार्यक्रमाचा वृत्तांतही येतो हे 'परिकथेतील राजकुमार' ह्यांच्या लेखनाचे यशच मानायला हवे.वृत्तांत, छायाचित्रे आवडली हे पुन्हा एकदा नमुद करतो. छोडॉ च्या शब्दा शब्दाशी सहमत आहे. -दिलीप बिरुटे

दत्ता काळे 12/12/2011 - 10:30
वृतांत वाचला. आवडला. पुढील पुस्तकांसाठी हार्दिक शुभेच्छा. वयोवृद्धांनी आपले कोणकोणते अवयव दुखतात याची चर्चा केली. हा.. हा..

वृत्तांत आणि फोटो दिल्याबद्दल थत्तेकाकांना धन्यवाद. पराचे पुनश्च अभिनंदन! ५-७ मिनिटे बोलल्याबद्दल राजसाहेबांचेही (त्यांच्या तारतम्याबद्दल) अभिनंदन!! :) ओढणी खोचून वाढण्यात पुढाकार घेतल्याबद्दल सौ मस्तताईचे (कोन रे शिंचा तिला अजून मकी म्हणतोय? काय ल्हानमोठं हाय का नाय?) अभिनंदन! अलफिदा रामदासकाकांचेही अभिनंदन! (त्यांचं अभिनंदन करायला कारण लागत नाय!) :) पर्‍या, एक प्रत माझ्यासाठी राखून ठेव, पुन्हा भेट झाली की विकत घेईन. पुढील वाटचाली साठी पुन्हा अनेक शुभेच्छा!! व्हेरी गुड न्यूज, आनंद झाला...

स्मिता. 12/12/2011 - 14:08
अभिनंदन रे परा! कार्यक्रम मस्तच झालेला दिसतोय. आमच्यासारख्या उपस्थित राहू न शकणार्‍यांकरता वृत्तांत दिल्याबद्दल थत्ते चाचांचे आभार. पराने एवढ्या नम्र, साळसूदपणे उभा राहू शकतो हे डोळ्यांना, बुद्धीला पटले नाही ;)

चित्रा 13/12/2011 - 08:40
छान वृत्तांत. फोटो फारसे स्पष्ट नाहीत, पण तरी अंदाज येतो आहे.

सुनील 13/12/2011 - 09:29
छान वृत्तांत. कार्यक्रम चांगला झालासे दिसते! परा यांचे अभिनंदन!

दिपक 13/12/2011 - 09:46
पराच्या लोकप्रियतेचा यंदाच्या निवडणूकीसाठी राज ठाकरे असा वापर करतील असे वाटले नव्हते. :-) अंवातर- वृत्तांत भारी!

गवि 13/12/2011 - 10:11
मस्त वृत्तांत. येऊ न शकल्याबद्दल चुटपुट. मॅजेस्टिक बुक डेपोच्या पुढील भेटीत हे पुस्तक "न्यू रिलीजेस"मधे शोधणार. अभिनंदन पराशेठ.. (टंकनिका मिळाली वाटते एवढे डीटेलवार पुस्तक लिहायला.. ;) )

क्रान्ति 13/12/2011 - 13:42
सविस्तर वृत्तांत, फोटो आणि प्रतिसादांमुळे प्रत्यक्ष कार्यक्रम पाहिल्याचं समाधान मिळालं. :) कदाचित कालच मान्यवर लेखक महोदयांचं पुस्त्कांसह दर्शन, मकूताईशी फोनवर गप्पा, आणि लेखक महोदयांकडून स्वाक्षरीसह भेट मिळालेलं पुस्तक यांचाही परिणाम असेल. ;) एकंदरीत जोरदार कार्यक्रम झालेला आहे, परिकथेतील राजकुमाराच्या लौकिकाला साजेसा! अभिनंदन रे परा. पुस्तक छानच आहे.

चिगो 13/12/2011 - 14:10
आदरणीय श्री. परासाहेबांचे अनेकवार अभिनंदन.. :-) त्यांच्या ह्या पुस्तकामुळे आंतरजालावरील मराठीवर होणारे अत्याचार कमी होतील आणि मराठी शुद्धलेखन सुधारेल, ही आशा.. पुन्हा एकदा, अभिनंदन पराशेठ.. जियो..

In reply to by चिगो

अन्या दातार 13/12/2011 - 14:45
त्यांच्या ह्या पुस्तकामुळे आंतरजालावरील मराठीवर होणारे अत्याचार कमी होतील आणि मराठी शुद्धलेखन सुधारेल, ही आशा..
सायबा, ते पुस्तक काँप्युटरवर मराठी कसे लिहावे याबद्दल आहे. शुद्ध मराठी कसे लिहावे यावर नाहीये. ;)

समीरसूर 26/12/2011 - 14:14
पराशेठ, त्रिवार अभिनंदन!! पुस्तक कुठे मिळेल? वाचायला नक्कीच आवडेल. प्रकाशन समारंभ झोकात झालाय असे दिसते. मी मागचे काही दिवस (जवळपास एक महिना) मिपावर येऊ शकलो नाही. काही कारणांमुळे जमले नाही. कार्यक्रमाला यायला आवडले असते. असो. पुन्हा एकदा अभिनंदन! पुढील वाटचालीस अनेकोत्तम शुभेच्छा!! --समीर
आपले लाडके मिपाकर परिकथेतील राजकुमार (परा) ऊर्फ प्रसाद ताम्हनकर यांच्या 'संगणकावर मराठी कसे लिहावे' या पुस्तकाचे प्रकाशन काल संपन्न झाले. मनसेचे स्थानिक नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी 'महाराष्ट्र धर्म' हे प्रदर्शन आयोजित केले होते, त्यात पुस्तक प्रदर्शन, बोधनकरांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन स्टॉल होते. कार्यक्रमाला कोणकोण येणार याची फोनाफोनी ३-४ दिवसांपासून चालू होती. कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता ठरला होता पण तेव्हा गर्दी असेल म्हणून ६ वाजताच जमायचे ठरले होते.

प्रारणगाथा-६ पैकी ५: किरणोत्साराची देखभाल

नरेंद्र गोळे ·

In reply to by पैसा

विकास 08/01/2012 - 01:32
सहमत! खूपच माहिती आणि बरेच नवीन मराठी प्रतिशब्द समजले. :-)

In reply to by पैसा

विकास 08/01/2012 - 01:32
सहमत! खूपच माहिती आणि बरेच नवीन मराठी प्रतिशब्द समजले. :-)
3

प्रारणगाथा-६ पैकी ४: किरणोत्साराचे प्रभाव आणि त्यांचे मापन

नरेंद्र गोळे ·

आनंद घारे 10/12/2011 - 22:50
मध्यंतरी माझे आंतर्जालावरील भ्रमणच खूप कमी झाले होते आणि मी मिपावर येणे सोडले होते. त्यामुळे सर्व भाग आज एकत्र पाहिले. किरणोत्सार या आजकाल बहुचर्चित विषयावर अज्ञानमूलक आणि भ्रांत करणारी विधाने वाटेल तशी ठोकून दिली जात आहेत. याबद्दल शास्त्रीय माहिती देऊन जनजागृती करण्याचे महत्वाचे काम आपण सुरू केले आहे. अधिकाधिक लोकांनी हे लेख वाचावेत आणि आपापले पूर्वग्रह सोडावेत अशा शुभेच्छा.

In reply to by आनंद घारे

जाणत्यांनी यथोचित मजकूराची उचित पुष्टी केल्यास, जनसामान्यांना त्यावर विश्वास ठेवणे सहज सोपे होते. म्हणूनच आपल्या प्रतिसादास आगळे महत्त्व आहे. आपण ह्या लेखमालेस वाचून आपला अभिप्राय नोंदवलात ह्याचा मला आनंद आहे. त्याखातर आपले मनःपूर्वक आभार!

In reply to by जाई.

जाई, आपण सातत्याने वाचत आहात. म्हणूनच आपल्या अभिप्रायांचे मूल्य अनन्यसाधारण आहे. त्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.

पैसा 11/12/2011 - 22:06
लेख आवडले आहेत. हा लेख सावकाश वाचावा म्हणून ठेवून दिला होता. सार्थक झालं. किरणोत्साराच्या सुरक्षित प्रमाणाबद्दल वाचताना सहजच आठवण झाली की चेर्नोबिल आणि फुकुशिमा इथे काय भयंकर प्रमाणात उत्पात झाले असतील कल्पना करणं कठीण आहे.

आनंद घारे 10/12/2011 - 22:50
मध्यंतरी माझे आंतर्जालावरील भ्रमणच खूप कमी झाले होते आणि मी मिपावर येणे सोडले होते. त्यामुळे सर्व भाग आज एकत्र पाहिले. किरणोत्सार या आजकाल बहुचर्चित विषयावर अज्ञानमूलक आणि भ्रांत करणारी विधाने वाटेल तशी ठोकून दिली जात आहेत. याबद्दल शास्त्रीय माहिती देऊन जनजागृती करण्याचे महत्वाचे काम आपण सुरू केले आहे. अधिकाधिक लोकांनी हे लेख वाचावेत आणि आपापले पूर्वग्रह सोडावेत अशा शुभेच्छा.

In reply to by आनंद घारे

जाणत्यांनी यथोचित मजकूराची उचित पुष्टी केल्यास, जनसामान्यांना त्यावर विश्वास ठेवणे सहज सोपे होते. म्हणूनच आपल्या प्रतिसादास आगळे महत्त्व आहे. आपण ह्या लेखमालेस वाचून आपला अभिप्राय नोंदवलात ह्याचा मला आनंद आहे. त्याखातर आपले मनःपूर्वक आभार!

In reply to by जाई.

जाई, आपण सातत्याने वाचत आहात. म्हणूनच आपल्या अभिप्रायांचे मूल्य अनन्यसाधारण आहे. त्याखातर मनःपूर्वक धन्यवाद.

पैसा 11/12/2011 - 22:06
लेख आवडले आहेत. हा लेख सावकाश वाचावा म्हणून ठेवून दिला होता. सार्थक झालं. किरणोत्साराच्या सुरक्षित प्रमाणाबद्दल वाचताना सहजच आठवण झाली की चेर्नोबिल आणि फुकुशिमा इथे काय भयंकर प्रमाणात उत्पात झाले असतील कल्पना करणं कठीण आहे.
3

प्रारणगाथा-६ पैकी ३: सर्वव्यापी किरणोत्सार

नरेंद्र गोळे ·

sagarpdy 09/12/2011 - 17:45
Radiation Suit कोठे विकत मिळेल याची माहिती हवी होती.

In reply to by sagarpdy

सागर, तुम्हाला नक्की काय हवाय? रेडिएशन सूट म्हणजे जो अंगावर चढवला असता प्रारणाची (रेडिएशनची) बाधा आपल्याला होणार नाही असा सूट काय? मिळू शकेल. मात्र तुम्हाला कुठल्या प्रारणाकरता तो हवा आहे हे नक्की करावे लागेल. प्रारणाशी संलग्न असे काम जवळून करण्याकरता असे सूट उपयोगी ठरू शकतात. मात्र शक्तिशाली प्रारणांचा जवळून मुकाबला करण्याकरता लागणारा सुमारे एक मीटर जाडीच्या काँक्रीटचा सूट जर तुम्हाला शिवून दिला तर तुम्ही तो घालून चालू शकाल का ह्याचा विचार करा!

sagarpdy 09/12/2011 - 17:45
Radiation Suit कोठे विकत मिळेल याची माहिती हवी होती.

In reply to by sagarpdy

सागर, तुम्हाला नक्की काय हवाय? रेडिएशन सूट म्हणजे जो अंगावर चढवला असता प्रारणाची (रेडिएशनची) बाधा आपल्याला होणार नाही असा सूट काय? मिळू शकेल. मात्र तुम्हाला कुठल्या प्रारणाकरता तो हवा आहे हे नक्की करावे लागेल. प्रारणाशी संलग्न असे काम जवळून करण्याकरता असे सूट उपयोगी ठरू शकतात. मात्र शक्तिशाली प्रारणांचा जवळून मुकाबला करण्याकरता लागणारा सुमारे एक मीटर जाडीच्या काँक्रीटचा सूट जर तुम्हाला शिवून दिला तर तुम्ही तो घालून चालू शकाल का ह्याचा विचार करा!
3