मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान

पाषाणभेद ·

डॉ. सुनिल गाजरेंचे हे समाजकार्य नक्कीच प्रशंसनिय आणि अभिनंदनिय आहे. हि बातमी आपल्या ओळखितल्या सर्व व्यक्तींनी सर्वदूर पसरवावी.

गवि 25/10/2011 - 10:47
एआयडीपी / गीयां बारे सिंड्रोम अशा नावाने ओळखला जाणारा हा पॅरेलिसिस आहे. जवळच्या व्यक्तीला तो झाला की काय होतं ते दुर्दैवाने पाहिलं आहे. आयसीयूमधे जगण्याचा झगडा कितीकाळ चालू राहील सांगता येत नाही. महिनाभर आयसीयूबाहेर सोबतीला बसून काढला आहे. जाऊ दे.. काळाकुट्ट काळ होता तो. आयव्हीआयजी आणि प्लाझ्माफेरेसिस या दोन्ही उपचारपद्धती फार पूर्वीपासून चालू आहेत. त्यात नवीन शोध काही नाही. असलाच तर पद्धतीत (प्रोसेस) किंवा किंमतीत (स्वस्त) अशा स्वरुपाचा बदल असेल. या आजारामधे सर्व स्नायू (श्वासाचे सुद्धा) पूर्ण पॅरेलाईझ होतात आणि व्हेंटिलेटरवर श्वास चालू ठेवावा लागतो. रिकव्हरी काही आठवडे ते काही महिन्यांच्या पॅरेलाईज्ड स्थितीनंतर हळूहळू चालू होते. उदा. आधी एखादे बोट किंचित हलवता येणे. मग हाताचा पंजा.. वगैरे. पूर्ण उभे राहून चालायला एखादे वर्ष लागू शकते. आयसीयूमधे असताना जीव जाण्याची शक्यता बरीच असते. इतर कॉंप्लिकेशन्स होतातच (व्हेंटिलेटर असिस्टेड न्युमोनिया, बेड सोअर्स.. कारण पापणी सोडून काहीच स्वतः हलवता येत नाही. कुशी बदलणं दूरच.. बोलताही येत नाही घशात व्हेंटिलेटर असल्याने. कोणाला बोलावता येत नाही, बटणही दाबता येत नाही.. काहीजणांच्या केसमधे पापण्याही हलवता येत नाहीत. बरिड अलाईव्ह अशी स्थिती..) हा बरा होणारा सिंड्रोम आहे. दहावीस टक्के लोकांमधे काहीसा अशक्तपणा दीर्घकाळ राहतो. जन्मभर पूर्ण पॅरेलाईझ असे होत नाही. वर्षभरानंतर निदान ८०% शक्ती जवळजवळ सगळ्या रुग्णांत हळूहळू परत येते. शिवाय आयव्हीआयजी किंवा प्लाझ्माफेरेसिसने खरोखर कितपत उपाय होतो हे अजूनही संशोधन पातळीवरच आहे. रोग आपला कोर्स पूर्ण करुनच जातो असं दिसतं. काही डॉक्टर्स या दोन्ही उपचारपद्धती आवर्जून नको असं सांगतात कारण त्यात रिस्क फॅक्टर जास्त आहे असं त्यांना वाटतं. इच्छा असेल तर हे वाचावं

In reply to by गवि

साती 25/10/2011 - 23:34
गवि,अत्यंत चांगला प्रतिसाद. इतकं व्यवस्थित कदाचित मीही लिहू शकले नसते. हा प्रतिसाद कॉपी पेस्ट करून दुसर्‍या एका ठिकाणी (तुमच्या नावासहित) चिकटवायला परवानगी देता का?

In reply to by साती

गवि 26/10/2011 - 06:23
साती..अगदी जरुर..परवानगी कसली त्यात? जमल्यास ती लिंकही वाचा.. बाकी तुम्ही डॉक्टर.. तुमच्यापुढे मी किती बोलणार अशा विषयावर? थँक्स..

डॉ. सुनिल गाजरेंचे हे समाजकार्य नक्कीच प्रशंसनिय आणि अभिनंदनिय आहे. हि बातमी आपल्या ओळखितल्या सर्व व्यक्तींनी सर्वदूर पसरवावी.

गवि 25/10/2011 - 10:47
एआयडीपी / गीयां बारे सिंड्रोम अशा नावाने ओळखला जाणारा हा पॅरेलिसिस आहे. जवळच्या व्यक्तीला तो झाला की काय होतं ते दुर्दैवाने पाहिलं आहे. आयसीयूमधे जगण्याचा झगडा कितीकाळ चालू राहील सांगता येत नाही. महिनाभर आयसीयूबाहेर सोबतीला बसून काढला आहे. जाऊ दे.. काळाकुट्ट काळ होता तो. आयव्हीआयजी आणि प्लाझ्माफेरेसिस या दोन्ही उपचारपद्धती फार पूर्वीपासून चालू आहेत. त्यात नवीन शोध काही नाही. असलाच तर पद्धतीत (प्रोसेस) किंवा किंमतीत (स्वस्त) अशा स्वरुपाचा बदल असेल. या आजारामधे सर्व स्नायू (श्वासाचे सुद्धा) पूर्ण पॅरेलाईझ होतात आणि व्हेंटिलेटरवर श्वास चालू ठेवावा लागतो. रिकव्हरी काही आठवडे ते काही महिन्यांच्या पॅरेलाईज्ड स्थितीनंतर हळूहळू चालू होते. उदा. आधी एखादे बोट किंचित हलवता येणे. मग हाताचा पंजा.. वगैरे. पूर्ण उभे राहून चालायला एखादे वर्ष लागू शकते. आयसीयूमधे असताना जीव जाण्याची शक्यता बरीच असते. इतर कॉंप्लिकेशन्स होतातच (व्हेंटिलेटर असिस्टेड न्युमोनिया, बेड सोअर्स.. कारण पापणी सोडून काहीच स्वतः हलवता येत नाही. कुशी बदलणं दूरच.. बोलताही येत नाही घशात व्हेंटिलेटर असल्याने. कोणाला बोलावता येत नाही, बटणही दाबता येत नाही.. काहीजणांच्या केसमधे पापण्याही हलवता येत नाहीत. बरिड अलाईव्ह अशी स्थिती..) हा बरा होणारा सिंड्रोम आहे. दहावीस टक्के लोकांमधे काहीसा अशक्तपणा दीर्घकाळ राहतो. जन्मभर पूर्ण पॅरेलाईझ असे होत नाही. वर्षभरानंतर निदान ८०% शक्ती जवळजवळ सगळ्या रुग्णांत हळूहळू परत येते. शिवाय आयव्हीआयजी किंवा प्लाझ्माफेरेसिसने खरोखर कितपत उपाय होतो हे अजूनही संशोधन पातळीवरच आहे. रोग आपला कोर्स पूर्ण करुनच जातो असं दिसतं. काही डॉक्टर्स या दोन्ही उपचारपद्धती आवर्जून नको असं सांगतात कारण त्यात रिस्क फॅक्टर जास्त आहे असं त्यांना वाटतं. इच्छा असेल तर हे वाचावं

In reply to by गवि

साती 25/10/2011 - 23:34
गवि,अत्यंत चांगला प्रतिसाद. इतकं व्यवस्थित कदाचित मीही लिहू शकले नसते. हा प्रतिसाद कॉपी पेस्ट करून दुसर्‍या एका ठिकाणी (तुमच्या नावासहित) चिकटवायला परवानगी देता का?

In reply to by साती

गवि 26/10/2011 - 06:23
साती..अगदी जरुर..परवानगी कसली त्यात? जमल्यास ती लिंकही वाचा.. बाकी तुम्ही डॉक्टर.. तुमच्यापुढे मी किती बोलणार अशा विषयावर? थँक्स..
अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान दैनिक दिव्य मराठीतील दिनांक २४ ऑक्टोबर २०११ मधील खाली दिलेली बातमी आशादायक आहे.

स्टेट ऑफ द आर्ट - भाग १५ - अंतिम.

५० फक्त ·

प्रचेतस 19/10/2011 - 11:47
सुरेख शेवट केलाय पन्नासराव, पण काही प्रश्न अनुत्तरीतच ठेवले आहेत. अजून एखादा भाग नक्कीच चालला असता. कदाचित पुढच्या नविन मालिकेची नांदी तर नाही? एकूणात कथा मालिका अतिशय उत्तम. ओघवती लेखनशैली, सलगता आणि अचूक पात्रनियोजनामुळे वाचनीय.

पप्पुपेजर 19/10/2011 - 12:18
संपूर्ण मालिका आवडली हा भाग थोडा लांबवता आला असता पण तरीही सुरेख शेवट ... हेम्या च्या पुढील आगमना च्या प्रतीक्षेत

प्यारे१ 19/10/2011 - 12:20
मस्त रे ....! काल माझा पीसी असाच मधेच हँग झाला होता आणि एक पीडीएफ डायरेक्ट आली आहे. वाचायची आहे अजून.... ;) ( हेच्च. आर्र कडून आली असेल काय? ;) )

प्रास 19/10/2011 - 17:08
सर्कल काय मस्त पूर्ण करून आणलंयत! मजा आली वाचताना आणि वर गविभाऊ म्हणतायत त्याप्रमाणे तुमच्या ट्रिपल गेमच्या क्रियेटिविटीला दाद देण्यासाठी टाळ्याही वाजवल्यात. :-) आता काँप्युटरचा डाटा चेक करत बसावा लागणार ;-) पुलेप्र :-)

मी ऋचा 19/10/2011 - 12:53
झक्कास हो ५० भाऊ! पण ही मालिका संपल्यावर पुन्हा 'तुमचं आमचं...' च्या शेवटी जसं वाईट वाटलं होतं तसच होतय. त्यामुळे लवकर पुढील मालिका सुरू करा. बाकी आता आपल्या पायावर उभे राहिलात तरी हरकत नाही ;)

स्मिता. 19/10/2011 - 14:50
ट्रिपल गेम खेळून संपवलेली मालिका आवडली. सर्व भागात उत्सुकता मस्त ताणली जात होती. शेवट जरा लवकर आटोपला का? काही गोष्टी अनुत्तरीत राहिल्यासारख्या वाटत आहेत. पण त्या गोष्टी फारश्या महत्त्वाच्या नसल्याने ठिक आहे. आता आणखी एखादी छानशी लेखमाला सुरू होवू द्यात :) अवांतरः पालवी आणि दुर्गाची नावं वाचून कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्यात.

किसन शिंदे 19/10/2011 - 16:38
ऐन रंगात आलेली हि मालिका खुप पटकन संपवलीये असं राहुन राहुन वाटतयं.... अ‍ॅनी वे, 'स्टेट ऑफ...' हि मालिका जबरदस्त होती यात वादच नाही. पुढच्या येणार्‍या कथेत, समथिंग हटके.. काँबीनेशनची वाट पाहतोय. :)

श्यामल 19/10/2011 - 17:58
झकास मालिका ! छान एंजॉय करत होते. प्रत्येक भागाची आतुरतेने वाट बघत होते. हा भाग सुद्धा त्याच आतुरतेने वाचायला घेतला............................. पण शेवट लवकर गुंडाळल्यासारखा वाटला. आधीच्या प्रत्येक भागातली, आता पुढे काय होईल ही उत्सुकता आणि रंजकता ह्या भागात एका झटक्यात संपवली जाईल, असे अजिबात वाटले नव्हते. त्यामुळे थोडा विरस झाला खरे. का हो हर्षदराव, असं का केलंत ?

पैसा 19/10/2011 - 23:27
काही धागेदोरे सुटेच ठेवून मजा आणलीय. हेम्याचे कारनामे परत कधीही ऐकायला मिळतील हे सगळ्यात छान!

छान होती कथा. आधी यासारखी एक कथा फॉक्स चॅनल वरच्या "थंडरबर्ड्स रीवाईज्ड" ह्या मालिकेत पाहिलेली होती. त्यामुळे अंदाज येत होते. पण खुप छान.

प्रचेतस 19/10/2011 - 11:47
सुरेख शेवट केलाय पन्नासराव, पण काही प्रश्न अनुत्तरीतच ठेवले आहेत. अजून एखादा भाग नक्कीच चालला असता. कदाचित पुढच्या नविन मालिकेची नांदी तर नाही? एकूणात कथा मालिका अतिशय उत्तम. ओघवती लेखनशैली, सलगता आणि अचूक पात्रनियोजनामुळे वाचनीय.

पप्पुपेजर 19/10/2011 - 12:18
संपूर्ण मालिका आवडली हा भाग थोडा लांबवता आला असता पण तरीही सुरेख शेवट ... हेम्या च्या पुढील आगमना च्या प्रतीक्षेत

प्यारे१ 19/10/2011 - 12:20
मस्त रे ....! काल माझा पीसी असाच मधेच हँग झाला होता आणि एक पीडीएफ डायरेक्ट आली आहे. वाचायची आहे अजून.... ;) ( हेच्च. आर्र कडून आली असेल काय? ;) )

प्रास 19/10/2011 - 17:08
सर्कल काय मस्त पूर्ण करून आणलंयत! मजा आली वाचताना आणि वर गविभाऊ म्हणतायत त्याप्रमाणे तुमच्या ट्रिपल गेमच्या क्रियेटिविटीला दाद देण्यासाठी टाळ्याही वाजवल्यात. :-) आता काँप्युटरचा डाटा चेक करत बसावा लागणार ;-) पुलेप्र :-)

मी ऋचा 19/10/2011 - 12:53
झक्कास हो ५० भाऊ! पण ही मालिका संपल्यावर पुन्हा 'तुमचं आमचं...' च्या शेवटी जसं वाईट वाटलं होतं तसच होतय. त्यामुळे लवकर पुढील मालिका सुरू करा. बाकी आता आपल्या पायावर उभे राहिलात तरी हरकत नाही ;)

स्मिता. 19/10/2011 - 14:50
ट्रिपल गेम खेळून संपवलेली मालिका आवडली. सर्व भागात उत्सुकता मस्त ताणली जात होती. शेवट जरा लवकर आटोपला का? काही गोष्टी अनुत्तरीत राहिल्यासारख्या वाटत आहेत. पण त्या गोष्टी फारश्या महत्त्वाच्या नसल्याने ठिक आहे. आता आणखी एखादी छानशी लेखमाला सुरू होवू द्यात :) अवांतरः पालवी आणि दुर्गाची नावं वाचून कॉलेजच्या आठवणी जाग्या झाल्यात.

किसन शिंदे 19/10/2011 - 16:38
ऐन रंगात आलेली हि मालिका खुप पटकन संपवलीये असं राहुन राहुन वाटतयं.... अ‍ॅनी वे, 'स्टेट ऑफ...' हि मालिका जबरदस्त होती यात वादच नाही. पुढच्या येणार्‍या कथेत, समथिंग हटके.. काँबीनेशनची वाट पाहतोय. :)

श्यामल 19/10/2011 - 17:58
झकास मालिका ! छान एंजॉय करत होते. प्रत्येक भागाची आतुरतेने वाट बघत होते. हा भाग सुद्धा त्याच आतुरतेने वाचायला घेतला............................. पण शेवट लवकर गुंडाळल्यासारखा वाटला. आधीच्या प्रत्येक भागातली, आता पुढे काय होईल ही उत्सुकता आणि रंजकता ह्या भागात एका झटक्यात संपवली जाईल, असे अजिबात वाटले नव्हते. त्यामुळे थोडा विरस झाला खरे. का हो हर्षदराव, असं का केलंत ?

पैसा 19/10/2011 - 23:27
काही धागेदोरे सुटेच ठेवून मजा आणलीय. हेम्याचे कारनामे परत कधीही ऐकायला मिळतील हे सगळ्यात छान!

छान होती कथा. आधी यासारखी एक कथा फॉक्स चॅनल वरच्या "थंडरबर्ड्स रीवाईज्ड" ह्या मालिकेत पाहिलेली होती. त्यामुळे अंदाज येत होते. पण खुप छान.
3

स्टेट ऑफ द आर्ट - भाग १४

५० फक्त ·

प्रास 16/10/2011 - 20:36
कथानक फार वेगाने पुढे चाललय. येऊ द्या असेच पुढचे भाग..... आणि आधी तो आखाडा घेऊन टाका बरं, पैसे आलेत तर..... आणि नाही तरी त्याचे डोहाळे लागलेच आहेत ;-) पुलेप्र :-)

प्रचेतस 16/10/2011 - 23:29
हा भागही वेगवान, खिळवून ठेवणारा. नविन पात्रांमुळे हेम्याच्या भूताला थोडंसं दुय्यमत्व येतय असं वाटतय, पण कायतरी करामत दाखवेलच ते पुढं. पुढचा भाग येऊ द्यात लवकरच.

प्रास 16/10/2011 - 20:36
कथानक फार वेगाने पुढे चाललय. येऊ द्या असेच पुढचे भाग..... आणि आधी तो आखाडा घेऊन टाका बरं, पैसे आलेत तर..... आणि नाही तरी त्याचे डोहाळे लागलेच आहेत ;-) पुलेप्र :-)

प्रचेतस 16/10/2011 - 23:29
हा भागही वेगवान, खिळवून ठेवणारा. नविन पात्रांमुळे हेम्याच्या भूताला थोडंसं दुय्यमत्व येतय असं वाटतय, पण कायतरी करामत दाखवेलच ते पुढं. पुढचा भाग येऊ द्यात लवकरच.
3

स्टेट ऑफ द आर्ट - भाग १३

५० फक्त ·

प्रचेतस 14/10/2011 - 10:32
एकदम जबरदस्त. शॉल्लेट कलाटणी मिळतीय कथेला. एकाबाजूला कथानायक गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत चाललाय हे पाहून वाईटही वाटतेय. पुढचा भाग येऊ द्यात लवकर आता,

प्यारे१ 14/10/2011 - 11:11
मस्त रे.... ! ज्यालाजोहवातोमोड>>> बाकी अधिक विश्लेषण करता लेखन छान गतीशील झालेले असून त्यामध्ये जीवनाच्या भल्याबुर्‍या अंगांना स्पर्श करण्याचा प्रयत्न लेखक करताना आढळत असला तरी काही अतर्क्य अशा अंधश्रद्धांना पुढावा आणि वाममार्गाचा उपयोग करुन झटपट श्रीमंतीचा मार्ग नायकाने स्विकारल्याचे लेखकाने दाखवल्यामुळे लेखन स्विकार्य अथवा स्वागतार्ह वाटत नसल्याने सौम्य भाषेत निषेध करण्याचा लोकशाही मार्ग आम्ही स्विकारत आहोत ज्यालाजोहवातोमोड>>>> ;) सावकाश बरे व्हा! ;)

किसन शिंदे 14/10/2011 - 11:44
ले भाय, एकदम रापचिक चालुये 'स्टेट ऑफ द...' शेवटची ओळ एकदम म्हणजे कहानी मे ट्विस्ट.. मजा येतेय जाम वाचायला.... वर अपर्णा तैंनी म्हटल्याप्रमाणे पैशांची चोरी होवून देऊ नका म्हणजे झालं..

मी-सौरभ 15/10/2011 - 00:04
आता ह्यच्या पुढच काही वाचणार नाही.... जो पर्यंत तुमच सगळ लिहून संपत नाही तो पर्यंत.

प्रचेतस 14/10/2011 - 10:32
एकदम जबरदस्त. शॉल्लेट कलाटणी मिळतीय कथेला. एकाबाजूला कथानायक गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत चाललाय हे पाहून वाईटही वाटतेय. पुढचा भाग येऊ द्यात लवकर आता,

प्यारे१ 14/10/2011 - 11:11
मस्त रे.... ! ज्यालाजोहवातोमोड>>> बाकी अधिक विश्लेषण करता लेखन छान गतीशील झालेले असून त्यामध्ये जीवनाच्या भल्याबुर्‍या अंगांना स्पर्श करण्याचा प्रयत्न लेखक करताना आढळत असला तरी काही अतर्क्य अशा अंधश्रद्धांना पुढावा आणि वाममार्गाचा उपयोग करुन झटपट श्रीमंतीचा मार्ग नायकाने स्विकारल्याचे लेखकाने दाखवल्यामुळे लेखन स्विकार्य अथवा स्वागतार्ह वाटत नसल्याने सौम्य भाषेत निषेध करण्याचा लोकशाही मार्ग आम्ही स्विकारत आहोत ज्यालाजोहवातोमोड>>>> ;) सावकाश बरे व्हा! ;)

किसन शिंदे 14/10/2011 - 11:44
ले भाय, एकदम रापचिक चालुये 'स्टेट ऑफ द...' शेवटची ओळ एकदम म्हणजे कहानी मे ट्विस्ट.. मजा येतेय जाम वाचायला.... वर अपर्णा तैंनी म्हटल्याप्रमाणे पैशांची चोरी होवून देऊ नका म्हणजे झालं..

मी-सौरभ 15/10/2011 - 00:04
आता ह्यच्या पुढच काही वाचणार नाही.... जो पर्यंत तुमच सगळ लिहून संपत नाही तो पर्यंत.
3

स्टेट ऑफ द आर्ट - भाग १२

५० फक्त ·

प्रचेतस 12/10/2011 - 11:19
मस्त वेग आलाय कथेला आणि जाम सिरियस पण होत चाललीय आता. पुढचा भाग लवकर येउ द्यात आता. बाकी अनु आता ते पेनड्राईव्ह घेउन ब्युटी पार्लरला जाणार आहे म्हटल्यावर हेम्या त्या पेन ड्राईव्हमध्ये घुसखोरी करून धमाल उडवणार असं दिसतय.

प्यारे१ 12/10/2011 - 11:50
कथा संपेपर्यंत प्रतिसाद मिळणार नाही. ;) बाकी आपल्याला झालेल्या अपघाताचे दु:ख मानावे की कथा या कारणाने तरी लवकर पूर्ण होतेय याचे सुख मानावे तेच कळेना.....! आपल्या 'चीअरफुल्ल' वृत्तीला सलाम. आप त्तीचं रुपांतर ईष्टापत्तीमध्ये करुन लवक र कथा पूर्ण करताय हे पाहून 'ड्वाळे पाणावले.' ;)

मस्त चाल्लय! भाउ... 'आणि महावीर रडला', हे वाचुन शाळेतील एक धडा आठवला "आणि बुद्ध ह्सला". धन्स..

प्रास 12/10/2011 - 16:24
हे अस्सं आहे तर.... आईच्यान् आधी काही कळतंच नव्हतं पण वाचाया मजा येत होती म्हणून विचारलंही नाही. हर्षदभौ, अब बातें समझमें आ रैली है.... येऊ द्या अजून.... :-)

पैसा 12/10/2011 - 21:47
५० राव पाय बरा होईपर्यंत पटापटा लिहून टाका बघू!

प्रचेतस 12/10/2011 - 11:19
मस्त वेग आलाय कथेला आणि जाम सिरियस पण होत चाललीय आता. पुढचा भाग लवकर येउ द्यात आता. बाकी अनु आता ते पेनड्राईव्ह घेउन ब्युटी पार्लरला जाणार आहे म्हटल्यावर हेम्या त्या पेन ड्राईव्हमध्ये घुसखोरी करून धमाल उडवणार असं दिसतय.

प्यारे१ 12/10/2011 - 11:50
कथा संपेपर्यंत प्रतिसाद मिळणार नाही. ;) बाकी आपल्याला झालेल्या अपघाताचे दु:ख मानावे की कथा या कारणाने तरी लवकर पूर्ण होतेय याचे सुख मानावे तेच कळेना.....! आपल्या 'चीअरफुल्ल' वृत्तीला सलाम. आप त्तीचं रुपांतर ईष्टापत्तीमध्ये करुन लवक र कथा पूर्ण करताय हे पाहून 'ड्वाळे पाणावले.' ;)

मस्त चाल्लय! भाउ... 'आणि महावीर रडला', हे वाचुन शाळेतील एक धडा आठवला "आणि बुद्ध ह्सला". धन्स..

प्रास 12/10/2011 - 16:24
हे अस्सं आहे तर.... आईच्यान् आधी काही कळतंच नव्हतं पण वाचाया मजा येत होती म्हणून विचारलंही नाही. हर्षदभौ, अब बातें समझमें आ रैली है.... येऊ द्या अजून.... :-)

पैसा 12/10/2011 - 21:47
५० राव पाय बरा होईपर्यंत पटापटा लिहून टाका बघू!
3

स्टेट ऑफ द आर्ट - भाग ११

५० फक्त ·

शाहिर 10/10/2011 - 20:21
स्पीड पकडला आहे .. गाडी थांबवु नका लौकर ही विंनंती

प्रचेतस 10/10/2011 - 22:38
मस्त कथेने आता चांगलाच वेग पकडलाय. पुढचे भाग लवकर येउ द्यात. तेजायला ते हेम्या अजून काय काय प्रताप दाखवणार आहे त्याची जाम उत्सुकता लागून राहिली आहे. बाकी ते ब्रेथ अ‍ॅनलायझर वैग्रे वाचून प्रचंड हसलो. ;)

किसन शिंदे 11/10/2011 - 11:14
हाहाहा... आल्या आल्या हेम्याने चौफेर फटकेबाजी सुरू केलीय म्हणायची तर.. पुढचाही भाग येऊ द्या पटकन

श्यामल 11/10/2011 - 17:45
सगळे भाग एका दमात वाचुन काढले. प्रत्येक भाग उत्कंठावर्धक झालाय............... मस्त लिखाण ! पुढच्या भागातल्या हेम्याच्या कवायती आणि कसरती लवकरात लवकर बघण्यास उत्सुक !

शाहिर 10/10/2011 - 20:21
स्पीड पकडला आहे .. गाडी थांबवु नका लौकर ही विंनंती

प्रचेतस 10/10/2011 - 22:38
मस्त कथेने आता चांगलाच वेग पकडलाय. पुढचे भाग लवकर येउ द्यात. तेजायला ते हेम्या अजून काय काय प्रताप दाखवणार आहे त्याची जाम उत्सुकता लागून राहिली आहे. बाकी ते ब्रेथ अ‍ॅनलायझर वैग्रे वाचून प्रचंड हसलो. ;)

किसन शिंदे 11/10/2011 - 11:14
हाहाहा... आल्या आल्या हेम्याने चौफेर फटकेबाजी सुरू केलीय म्हणायची तर.. पुढचाही भाग येऊ द्या पटकन

श्यामल 11/10/2011 - 17:45
सगळे भाग एका दमात वाचुन काढले. प्रत्येक भाग उत्कंठावर्धक झालाय............... मस्त लिखाण ! पुढच्या भागातल्या हेम्याच्या कवायती आणि कसरती लवकरात लवकर बघण्यास उत्सुक !
3

मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या

पाषाणभेद ·

In reply to by पैसा

किसन शिंदे 10/10/2011 - 10:42
हि मध्य रेल्वे मुळीच नाहीये, एवढा जास्त आगाऊपणा मध्य रेल्वेचे प्रवासी कधीच करत नाहीत. काय हो कुलकर्णी, मध्य रेल्वेच्या नावावर कोणत्याही ऐर्‍यागैर्‍या आगगाडीचे फोटो खपवताय का?

In reply to by किसन शिंदे

पाषाणभेद 10/10/2011 - 13:44
जरी वरील फोटो मध्यरेल्वेचा नसला तरी तो भारतीय रेल्वेचा निश्चितच वाटतो आहे कारण बांग्लादेश रेल्वेपेक्षा थोडी गर्दी कमी दिसते आहे! पुषठ्यर्थ हे पहा: A crowded train in Bangladesh on Dual Gauge track Passengers crowd atop a train at a railway station in the Bangladeshi capital Dhaka on September 20, 2009. Passengers crowd atop a train at a railway station in the Bangladeshi capital Dhaka on September 20, 2009. अवांतरः तरीही वरील सर्व फोटो या कवितेच्या दृष्टीने अनाठायी वाटत आहेत. खालील फोटो समर्पक आहेत. फोटोसौजन्यः आंतरजाळं

मितभाषी 10/10/2011 - 14:43
लाल सिग्नल तुम्हा नाही दिसला जरी हिरवा दिवा लागलेला नसला नका घालू तुम्ही तेथे तुमची गाडी घातली तर होतील बारा भानगडी अपघात होईल जीव तुमचा जाईल कशाला मध्यरेल्वेला धडकता? ||२|| हाहाहा =)) =)) आयला दादाने अभंग म्हणला तरी हसु आल्याशिवाय रहाणार नाही. पाभे वंदन तुमच्या प्रतिभेला........

In reply to by मितभाषी

मेघवेडा 10/10/2011 - 14:51
आयला दादाने अभंग म्हणला तरी हसु आल्याशिवाय रहाणार नाही.
अगदी अगदी! पाभे, गाणं मस्त लिहिलंय.. प.रे. च्या "क्रॉसिंगसाठी पूल वापरा" हा संदेश देणार्‍या गाण्या*ची आठवण झाली. नक्कीच पाठवून द्या मध्य रेल्वेकडेच.. कुणी पंडित सिद्धेस्वरकुमार दुबे वगैरे एक सुंदर चाल लावेल आणि तुमचंही गाणं स्टेशनांवर वाजू लागेल! * प. रे. चं गाणं - "घर पर कोई अपना है जो आपसे करता बेहद प्यार रोज शाम को करता है जो आपका घरपर इंतजार रेल की पटरी .. टडंगंडंग टडंग> पार ना करे, पुलों का करे इस्तमाल आप रहेंगे सदा सुरक्षित और हमेशा ही खुशहाल" व्हिडिओ मिळाल्यास मागाहून अपलोड करणेत येईल! ;)

In reply to by पैसा

किसन शिंदे 10/10/2011 - 10:42
हि मध्य रेल्वे मुळीच नाहीये, एवढा जास्त आगाऊपणा मध्य रेल्वेचे प्रवासी कधीच करत नाहीत. काय हो कुलकर्णी, मध्य रेल्वेच्या नावावर कोणत्याही ऐर्‍यागैर्‍या आगगाडीचे फोटो खपवताय का?

In reply to by किसन शिंदे

पाषाणभेद 10/10/2011 - 13:44
जरी वरील फोटो मध्यरेल्वेचा नसला तरी तो भारतीय रेल्वेचा निश्चितच वाटतो आहे कारण बांग्लादेश रेल्वेपेक्षा थोडी गर्दी कमी दिसते आहे! पुषठ्यर्थ हे पहा: A crowded train in Bangladesh on Dual Gauge track Passengers crowd atop a train at a railway station in the Bangladeshi capital Dhaka on September 20, 2009. Passengers crowd atop a train at a railway station in the Bangladeshi capital Dhaka on September 20, 2009. अवांतरः तरीही वरील सर्व फोटो या कवितेच्या दृष्टीने अनाठायी वाटत आहेत. खालील फोटो समर्पक आहेत. फोटोसौजन्यः आंतरजाळं

मितभाषी 10/10/2011 - 14:43
लाल सिग्नल तुम्हा नाही दिसला जरी हिरवा दिवा लागलेला नसला नका घालू तुम्ही तेथे तुमची गाडी घातली तर होतील बारा भानगडी अपघात होईल जीव तुमचा जाईल कशाला मध्यरेल्वेला धडकता? ||२|| हाहाहा =)) =)) आयला दादाने अभंग म्हणला तरी हसु आल्याशिवाय रहाणार नाही. पाभे वंदन तुमच्या प्रतिभेला........

In reply to by मितभाषी

मेघवेडा 10/10/2011 - 14:51
आयला दादाने अभंग म्हणला तरी हसु आल्याशिवाय रहाणार नाही.
अगदी अगदी! पाभे, गाणं मस्त लिहिलंय.. प.रे. च्या "क्रॉसिंगसाठी पूल वापरा" हा संदेश देणार्‍या गाण्या*ची आठवण झाली. नक्कीच पाठवून द्या मध्य रेल्वेकडेच.. कुणी पंडित सिद्धेस्वरकुमार दुबे वगैरे एक सुंदर चाल लावेल आणि तुमचंही गाणं स्टेशनांवर वाजू लागेल! * प. रे. चं गाणं - "घर पर कोई अपना है जो आपसे करता बेहद प्यार रोज शाम को करता है जो आपका घरपर इंतजार रेल की पटरी .. टडंगंडंग टडंग> पार ना करे, पुलों का करे इस्तमाल आप रहेंगे सदा सुरक्षित और हमेशा ही खुशहाल" व्हिडिओ मिळाल्यास मागाहून अपलोड करणेत येईल! ;)
मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या
काळजी घ्या काळजी घ्या मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या चौकीदार नाही त्या रेल्वेफाटकावर काळजी घ्या ||धृ|| नका भानात वाहन चालवू नका जरा तेथे कधी थांबू दिसली नाही आगगाडी जरी जरा वेगात चलावं रुळावरी सांगतो तुम्हा काळजीनं पुन्हा दोन्ही बाजूला डोळे उघडून पहा ||१|| लाल सिग्नल तुम्हा नाही दिसला जरी हिरवा दिवा लागलेला नसला नका घालू तुम्ही तेथे तुमची गाडी घातली तर होतील बारा भानगडी अपघात होईल जीव तुमचा जाईल कशाला मध्यरेल्वेला धडकता?

आय.आय.टी. एक निरीक्षण्/आत्मपरीक्षण

अन्या दातार ·

In reply to by राजेश घासकडवी

धन्या 07/10/2011 - 05:38
त्यांच्या वतीने आम्ही उत्तरे देतो. आतले. ते आतले आहेत, यम्टेक वाले थोडक्यात पीजी. आयायटी खडगपुर :)

क्रेमर 07/10/2011 - 07:31
सगळ्या शैक्षणिक संस्था कमी-अधिक प्रमाणात कोचिंग क्लासेसच असतात. जगातील नामवंत विद्यापीठांचे महत्त्व केवळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमूळेच नाही तर तेथे होत असलेल्या-झालेल्या संशोधनामुळेही असते. आयआयटीतल्या प्राध्यापकांचे, विद्यार्थ्यांचे किती संशोधन दर्जेदार जर्नल्समध्ये प्रकाशित होते याविषयी कुतूहल आहे. कृपया आयट्रीपलइच्या जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेल्या/ होत असलेल्या निबंधांचे आकडे देऊ नयेत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अन्या दातार 07/10/2011 - 14:40
वेळ मिळाल्यास नको, वेळ काढून प्रतिक्रिया लिहा अशी विनंती करतो :) *आणि त्यात उगाच वेळ काढत बसू नका ;)

In reply to by अन्या दातार

अमितसांगली 28/02/2012 - 13:48
आपला लेख वाचला.खूप विचार करून लिहिला आहे पण काही बाबी खटकल्या. दर्जा : आय.आय.टीचा दर्जा खूपच वरचा आहे. पास होणे सोपे असले तरी प्रत्येकाला कुतुहूल दृष्ट्या विचार करावाच लागतो. इंडस्ट्री : बरीचशी एम.टेक. मुल हि कंपनीत इंटर्न म्हणून असतात. गेटचा दर्जा जरी खालाविला असला तरी परत त्यांची स्वताची परीक्षा व मुलाखत असते xnxx, descargar ares, ares xnxx, descargar ares, ares

५० फक्त 07/10/2011 - 09:08
धागा हिंदी किंवा इंग्रजी मध्ये भाषांतर करुन माझ्या एक्स बॉसला देतो, त्याला काही उत्तरं सुचताहेत का पाहतो, ते १९७७ साली खरगपुर आय आयटी मधुन पास आउट झालेले आहेत,

मी-सौरभ 07/10/2011 - 09:36
आम्ही बाहेरचे आहोत त्यामुळे काही लिहू शकत नाही

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मी-सौरभ 15/10/2011 - 23:35
आय आय टी च्या बाहेरचे म्हणायचं होत् मला

आत्मशून्य 07/10/2011 - 13:32
अजून नक्किच खूलवता आला असता. पण जे लिहलय त्यात सूस्पश्टते सोबत जी तटस्थता आहे त्यामूळे छान वाटला.

In reply to by आत्मशून्य

अन्या दातार 07/10/2011 - 13:40
त्रोटकपणाचा आक्षेप मान्य. लेख खुलवणे हे डोक्यात नव्हतेच. फक्त लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे, आणि संबंधित विषयावर अधिक उहापोह होणे अपेक्षित आहे. उगा हवेत गोळ्या मारण्यापेक्षा काय आहे आणि काय हवे याचा ताळमेळ जास्त महत्त्वाचा नाही का?

पिडां, समीरसूर, नितिन थत्ते, घासूगुर्जी, क्रेमर, योगप्रभू इ. लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे. झाSSSलं. आय्. आय्. टी.च्या धाग्यावर प्रतिक्रिया देण्याच्या प्रवेश प्रक्रियेतही आम्ही अनुत्तीर्ण झाल्याने प्रतिक्रिया देऊ शकत नाही. अवांतरः असेही, वाणिज्य शाखेची पदवी मिळवून, संगणक प्रणालीचे प्राथमिक ज्ञान मिळवून उपहारगृह व्यवसायात स्वतःला झोकून दिलेला माझ्या सारखा खाद्यशौकिन वरील विषयात अज्ञानी आहे. त्यामुळे अर्थात प्रतिक्रिया न विचारल्याचे दु:ख नाही.

नितिन थत्ते 07/10/2011 - 13:56
>>पिडां, समीरसूर, नितिन थत्ते, घासूगुर्जी, क्रेमर, योगप्रभू इ. लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे. माझे मत पूर्वी इथे लिहिले होते त्याच्याशी जुळतीच मते लेखात व्यक्त झाली आहेत. विशेषतः त्याच कॉलेजात शिक्षण आणि तेथेच पहिल्यापासून नोकरी अशी परिस्थिती आणि शिक्षकांचा इंडस्ट्रीशी काहीही संपर्क नसणे. थोड्या प्रमाणात हे दुष्टचक्र असते. रुपारेलचे विद्यार्थी बारावीत बोर्डात येतात की रुपारेलमध्ये बोर्डात येण्यास लायक मुलांनाच (दहावीत ९५+ टक्के) प्रवेश मिळतो म्हणून ते बोर्डात येतात याचे उत्तर देणे कठीण आहे. आयआयटीचे नाव झाल्यामुळे सर्व विद्यार्थी तेथे प्रवेश मिळवण्यास धडपडतात. त्यांच्यातल्या क्रीमला आयआयटीत प्रवेश मिळतो. म्हणजे ते विद्यार्थी आयआयटीमुळे हुच्च असतात असे नव्हे तर ते मुळातच हुच्च असतात. नितिन थत्ते

मालोजीराव 07/10/2011 - 14:48
मास कॉप्या करून आणि कॉलेज मध्ये पुंडाई करून पास झाल्याने.....आय.आय.टी. हा शब्दच पचत नाही... बाकी अन्याभाऊंना आय.आय.टी. तून चांगल्या गुणांनी पास होण्याच्या शुभेच्छा ! - मालोजीराव

In reply to by मालोजीराव

५० फक्त 07/10/2011 - 15:52
आय आयटि मध्ये पण हायली टेक्निकल पद्धतीनं कॉपी किंवा मास कॉपी करत नाहीत काय अशी एक प्रामाणिक शंका आहे, वर लेखात अन्या दातार यांनी लिहिल्याप्रमाणे चौकशीला सामोरे जाण्यापेक्षा पोरांना पास केलेलं काय वाईट असा पवित्रा घेणं म्हणजे अप्रत्यक्ष रित्या तुम्ही चांगले असाल किंवा नाही पण काय हरकत नाही व्हा पास असं वागणं नाही काय ?

In reply to by ५० फक्त

मालोजीराव 07/10/2011 - 17:43
आय आयटि मध्ये पण हायली टेक्निकल पद्धतीनं कॉपी किंवा मास कॉपी करत नाहीत काय अशी एक प्रामाणिक शंका आहे
असेलही कदाचित पण ,कानात मायक्रोफोन घालून कॉप्या करण्यापेक्षा, परीक्षेच्या वेळी तहान लागल्यावर वर्गात पाणी आणून देणाऱ्या पोऱ्याकडून त्यानी चड्डीत लपवून आणलेल्या कॉप्या हळूच पेल्यासकट घेणं हे जास्त हायटेक आणि व्यवस्थापन कौशल्य जोखणारे आहे. (परीक्षेची पूर्वतयारी :परीक्षा चालू होण्या आधी पोऱ्याच्या खिशात २०-३० रुपये कोंबावेत ) - (कॉपीबाज) मालोजीराव

In reply to by ५० फक्त

अन्या दातार 07/10/2011 - 21:00
>>आय आयटि मध्ये पण हायली टेक्निकल पद्धतीनं कॉपी किंवा मास कॉपी करत नाहीत काय अशी एक प्रामाणिक शंका आहे आयायटी ही जरी (सध्याची) सर्वोच्च टेक्निकल संस्था असलीतरी कॉपी व त्याचे सर्व प्रकार तिथे वर्ज्य आहेत. कॉपी करणे नियमबाह्य तर आहेच, पण सहसा कुणी त्या वाटेला जात नाही. सुपरव्हिजन फार चांगल्या पद्धतीने केले जाते. मास कॉपीची बातच सोडा.

In reply to by अन्या दातार

वपाडाव 14/10/2011 - 09:49
आयायटी ही जरी (सध्याची) सर्वोच्च टेक्निकल संस्था असलीतरी कॉपी व त्याचे सर्व प्रकार तिथे वर्ज्य आहेत. कॉपी करणे नियमबाह्य तर आहेच, पण सहसा कुणी त्या वाटेला जात नाही. सुपरव्हिजन फार चांगल्या पद्धतीने केले जाते. मास कॉपीची बातच सोडा.
ये सरासर झुठ है मायलॉर्ड !!! मी स्वतः अशा ठिकाणी (आयाय्टी नाही पण एनाय्टी मध्ये) सुपरव्हिजनचे काम केलेले आहे..... अन कित्येक बांधवांना नापास होण्यापासुन वाचविले आहे...... टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करुन ही मुले कॉप्याच काय, मास कॉप्याही करतात.... पण प्रत्यक्षात असा अनुभव आहे की..... ५० पैकी कमीत कमी ५ जण तर धरतीला बोझ (मी सुद्धा यातच आहे) टायपची असतात.... (गव्हासोबत खडे पण रगडल्या जातातच ना.....) फरक फक्त हाच की, त्या वातावरणात वाढलेल्या मुलांमध्ये अनुकुलन क्षमता कमालीची असते.... कोणत्याही परिस्थितीशी ही मुले लौकर सरमिसळुन जातात.... सामाजिक बांधीलकी जास्त असते.... (याचा अर्थ आपल्याकडील मुलांमध्ये नसते असे नाही.....) पण अर्थातच प्राइम इंस्टिट्युट मधुन पास औट झाल्याचा माजही असतो....

समीरसूर 07/10/2011 - 14:59
खूप तर्कसंगत आणि सामान्यजनांना पडणार्‍या प्रश्नांचे आणि त्यांच्या उत्तरांचे व्यवस्थित विश्लेषण करणारा लेख. तुम्ही स्वत:च आयआयटीयन असल्याने तुम्हाला निश्चितच जास्त माहिती असणार. आयआयटीचा दर्जा खालावला आहे किंवा खालावतो आहे असे विधान करण्यास या लेखातून पुष्टी मिळतेय असे वाटतेय. आयआयटीत प्रवेश मिळवण्यासाठीची काठिण्यपातळी येणार्‍या अर्जांच्या संख्येमुळे घसरली असल्यास त्याचा विपरीत परिणाम थेट बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो; मग याला रोखण्यासाठी काही पाऊले उचलण्याची या संस्थांना गरज वाटत नाही का? एका उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थेतून जर कमी दर्जाचे विद्यार्थी (कुठल्याही कारणांमुळे) बाहेर पडत असतील तर ही चिंता वाटायला लावणारी समस्या आहे असे मला वाटते. आणि ठोस संशोधन न होण्यामागे कुठली कारणे असावीत? समीर

रेवती 07/10/2011 - 21:04
आमच्या बघण्यातले आयायटीवाले (मेरीटलिस्ट्वालेही) नंतरच्या आयुष्यात चाचौघांसारख्याच नोकर्‍या करत असताना पाहिले आहेत. बाकी आम्ही आयायटीवले नाही पण ठराविक लोकांच्या मताची अधिक अपेक्षा असेल तर व्य. नि. करू शकला असतात.:) पेठकरकाकांशी सहमत.

विकास 07/10/2011 - 21:28
लेख चांगल्या रीतीने मांडलेला आहे. त्यातील इतर प्रश्नांसंदर्भात टिपण्णी करण्या आधी... आय.आय.टीचा दर्जा का खालावला? या प्रश्नाचा विचार करावासा वाटत आहे. नक्की आय आय टी च्या दर्जाची बेसलाईन काय आहे?
  1. जेंव्हा ~ १९६० च्या दशकात आय आय टी चालू झाल्या तेंव्हा तेथून बाहेर पडणारे आणि आत्ता बाहेर पडणारे यांच्या (व्यावसायीक) गुणवत्तेत सरासरी फरक आहे असे वाटते का? (मला असा असेल असे वाटत नाही)
  2. हा जो काही दर्जा तो केवळ पुर्वी आणि आत्ता अशाच तुलनेतून विचार करण्यासाठी आहे का जगातील इतर नामवंत विद्यापिठे आणि आय आय टी अशी तुलना करण्यासाठी आहे?
  3. पिबिएसवर एकदा मुलाखतीत मूर्तींनी सांगितले होते की माझ्या मुलाला आय आय टीत प्रवेश मिळाला नाही म्हणून कॉर्नेलला जावे लागले. मग त्यांनी नंतर एमटेक/पिएचडी साठी आय आय टीत प्रयत्न केला का? नसला तर का नाही? इथल्या एका गव्हर्नर होऊ इच्छिणार्‍या राजकारण्याने देखील असेच एकदा गंमतीत एम आय टी बद्दल म्हणलेले पाहीले आहे. अर्थात त्याच्यासमोर भारतीय पोटेन्शिअल फंडर्स बसले असल्याने, त्याला how Indians are smart असे म्हणून त्यांचा इगो सुखावयाचा होता.
  4. पण मुद्दा असा आहे की आय आय टी ज्या दर्जाच्या हेतूने तयार केल्या गेल्या (यात त्यातील विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा दोष नाही) त्यात जे काही शैक्षणिक धोरण होते ते आयव्ही लीग्स सारखी संस्था करण्याचे होते का? आणि असले तर तसे झाले का? नसले, तर बाकी इंजिनिअरींग कॉलेजेस पेक्षा अमेरीकन ग्रेडींग सिस्टीम आणि नव्वदच्या दशकाआधी अमेरीकेतील अधिक विद्यापिठात (तो ही आयव्ही लीग) प्रवेश, असा दर्जा सोडल्यास काही वेगळे आहे का?
यात मी आय आय टी आणि त्याहूनही अधिक आय आय टीअन्स ना नावे ठेवण्याच्या हेतूने लिहीत नाही हे स्पष्ट करत आहे. माझा मुद्दा हा आपल्या दर्जाची व्याख्या ही खर्‍या अर्थाने जगातल्या ऑक्सफर्ड-एम आय टी शी स्पर्धा करण्यासाठी केली गेलीच नाही हा आहे.

पैसा 07/10/2011 - 21:37
पण मी नॉन आयाय्टीयन, नॉन विंजिनेर, नॉन आयटी, तस्मात इथल्या पब्लिकच्या मानाने अशिक्षित असल्यामुळे चर्चेत भाग घेऊ शकत नाही! ;)

क्लिंटन 08/10/2011 - 15:43
समजा परीक्षा पूर्वीपेक्षा सोपी केली तर त्यामुळे substandard विद्यार्थी कसे निवडले जातील हे समजले नाही.समजा एखाद्या संस्थेत १०० जागा असतील परीक्षा सोपी/कठिण असली तरी पहिले १०० विद्यार्थी निवडले जातील. हुषार विद्यार्थी कठिण परीक्षेत पुढे असतात पण सोप्या परीक्षेत मागे असतात असे थोडीच आहे? मला जे.ई.ई ची अजिबात कल्पना नाही.पण आमच्या कॅट परीक्षेत पूर्वी वेगाने प्रश्न सोडविण्यावर भर असायचा.म्हणजे २००१ मध्ये दोन तासात १६० (आणि त्यापूर्वी २००) प्रश्न परीक्षेत असत. २००४-०५ पासून अडीच तास आणि ७५ ते ९० प्रश्न असे परीक्षेचे स्वरूप झाले. आता ही परीक्षा सोपी झाली का?तसे म्हणता येणार नाही कारण पूर्वी वेगाला महत्व असायचे तर नंतरच्या काळात ते संकल्पना समजणे आणि त्या वापरता येणे याला महत्व प्राप्त झाले.म्हणजे एकूण एकच झाले. जे.ई.ई मध्येही तसाच बदल झाला आहे का? आता या परीक्षेच्या स्वरूपात झालेल्या बदलामुळे जे विद्यार्थी वेगाने प्रश्न सोडविण्यात पुढे आहेत पण संकल्पनांच्या बाबतीत मागे आहेत त्यांना परीक्षा पार करून दुसऱ्या टप्प्याला निवडले जाणे कठिण झाले. तरीही आमच्या संस्थेत परीक्षा सोपी (?) झाली म्हणून कमी प्रतीचे विद्यार्थी निवडले गेले ही तक्रार अजूनपर्यंत तरी मी ऐकलेली नाही. भारतातील एकूण लोकसंख्येचा विचार करता अशा संस्थांमध्ये जाता येणाऱ्या एका विद्यार्थ्यामागे तेवढ्याच पात्रतेचे असलेले पण त्या संस्थेत जाता न आलेले किमान ५ विद्यार्थी तरी सापडतील.तेव्हा परीक्षा सोपी झाली किंवा परीक्षेचे स्वरूप बदलले तरीही याच संचातील विद्यार्थी निवडले जातील. मग त्या कारणामुळे संस्थांमध्ये निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांचा दर्जा कमी कसा होईल? हे समजले नाही.

कलंत्री 10/10/2011 - 22:14
श्री. दातार यांना, आपण आयआयटी उत्तीर्ण झाला आहात. आपण आयआयटी करण्यासाठी काय काय प्रय्त्न केलेत आणि आयायटी मध्ये किती अडचणी आल्यात आणि त्याचे निराकारण कसे केले यावर प्रकाश टाकला तर बरे होईल. आमच्या सारख्या पालकांना त्याचा उपयोग होईल अशी आशा वाटते. सध्या ११वीत असलेल्या विद्यार्थ्याचा पालक, कलंत्री

Pain 11/10/2011 - 04:41
लेख आवडला पण ण आय आय टीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला नापास केल्यास त्याचे पुराव्यासहित स्पष्टीकरण संबंधित शिक्षकाने तिथल्या सिनेट कौंसिलला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे कमीत कमी ग्रेड देऊन का होईना, कोणी शिक्षक विद्यार्थ्याला नापास करण्याच्या भानगडीत पडत नाही हे पटले नाही. टेक्निकल गोष्टी उदा. गणित वगैरेमध्ये चूक/ बरोबर सिद्ध करणे सहज शक्य असते.

विसुनाना 12/10/2011 - 17:05
आपल्या जेईई ची तुलना केंब्रिजच्या १९०९ सालापूर्वीच्या 'मॅथेमॅटिकल ट्राय्पोज' या परीक्षेशी करायचा मोह आवरत नाही. श्रीनिवास रामानुजन तिथे पोचूच शकले नसते.

एकतर मल्टिपल चॉइसमुळे प्रश्न सोपे कसे होतात ते कळलं नाही. What is the volume of an ellipsoid defined by an ellipse with a = 2, b =3. या प्रश्नांचे काही का पर्याय दिलेले असेनात, तुम्हाला तो प्रश्न सोडवल्याशिवाय उत्तर मिळेल का? आता प्रत्येकानेच अनमानधपक्याने पेपर सोडवला तर प्रत्येकालाच शंभरात २५ मिळतील हे खरं. पण २५ च्या वर मिळणारेच प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होतात. (सध्या निगेटिव्ह ग्रेडिंग आहे की नाही हे माहीत नाही). शिवाय परीक्षेला बसणाऱ्यांपैकी २ ते ५ टक्केच निवडले जाणार असतील तर कुठचाही का फॉर्मॅट असो, आत शिरणं अधिक सोपं कसं होणार? आयायटीचा दर्जा खालावला हे फार धाडसी विधान आहे. तुम्ही तो कसा मोजता यावर ते अवलंबून आहे. आयायटींचं मूळ उद्दीष्ट काय होतं? वेगाने औद्योगिकरणासाठी मोठ्या प्रमाणावर चांगल्या दर्जाचे इंजिनियर्स तयार करणे. ते उत्तम रीतीने साध्य झालेलं आहे. आता इतर युनिव्हर्सिट्यांशी तुलना करून संशोधन होतंच नाही वगैरे म्हणणं अन्याय्य वाटतं. संशोधनासाठी अमाप पैसा लागतो. जो आत्ता आत्ता भारतीय कंपन्यांमध्ये आणि सरकारकडे जमायला लागला आहे. बाकी आयायटीयनांच्या परिणामांचा अभ्यास झालेला आहे. आयायटीत सरकारने घातलेल्या पैशाला १५ पट रिटर्न्स मिळालेले आहेत.

In reply to by राजेश घासकडवी

विकास 17/10/2011 - 21:30
संशोधनासाठी अमाप पैसा लागतो. जो आत्ता आत्ता भारतीय कंपन्यांमध्ये आणि सरकारकडे जमायला लागला आहे. या विधानातून असे म्हणायचे असेल की "आता तो पैसा आय आय टीज ना मिळू लागेल", तर थोडे वेगळे वाटते. माझ्या काही संपर्कावरून: अनुदान भरपूर आहे. बरं ते, एन एस एफ, एन आय एच वगैरे पणे स्पर्धात्मक नाही. मोठ मोठी उपकरणे घेतली जातात संशोधनाबद्दल बोलले जाते पण वास्तवात गाडी जास्त पुढे जात नाही हा नियम आहे, अपवाद नाही. हे फक्त आय आय टीज संदर्भातच नाही तर ज्या काही संस्था ह्या संशोधनाच्या हेतूने चालू केल्या आहेत त्या संदर्भात समान आहे असे वाटते.

योगप्रभू 17/10/2011 - 21:19
आयआयटीचा दर्जा खालावला आहे का यावर आयआयटीयनच अधिकारवाणीने भाष्य करु शकतील. आयआयटीमध्ये प्रवेश मिळालेल्या किंवा तेथून बी.टेक झालेल्यांच्या हुशारीबद्दलही दुमत नाही. पण मला एक प्रश्न पडतो, की या लोकांमधून पुढे उद्योजक/शास्त्रज्ञ का निर्माण होत नाहीत? कोणत्यातरी बहुराष्ट्रीय कंपनीत गलेलठ्ठ पॅकेज घेऊन हे लोक सोन्याच्या पिंजर्‍यातील पोपट का होतात? समाजाच्या समस्यांवरील प्रभावी सोल्यूशन्स किंवा उत्पादने ते का निर्माण करु शकत नाहीत? त्यांच्या नावावर स्वतंत्र पेटंट्स का नसतात? मी सगळ्यांनाच एका तराजूत तोलत नाही, पण एडिसनच्या नावावर ८०० पेटंट असू शकतात. प्रत्येक आयआयटीयनच्या नावावर किमान एक तरी का असू नये?

In reply to by राजेश घासकडवी

धन्या 07/10/2011 - 05:38
त्यांच्या वतीने आम्ही उत्तरे देतो. आतले. ते आतले आहेत, यम्टेक वाले थोडक्यात पीजी. आयायटी खडगपुर :)

क्रेमर 07/10/2011 - 07:31
सगळ्या शैक्षणिक संस्था कमी-अधिक प्रमाणात कोचिंग क्लासेसच असतात. जगातील नामवंत विद्यापीठांचे महत्त्व केवळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमूळेच नाही तर तेथे होत असलेल्या-झालेल्या संशोधनामुळेही असते. आयआयटीतल्या प्राध्यापकांचे, विद्यार्थ्यांचे किती संशोधन दर्जेदार जर्नल्समध्ये प्रकाशित होते याविषयी कुतूहल आहे. कृपया आयट्रीपलइच्या जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेल्या/ होत असलेल्या निबंधांचे आकडे देऊ नयेत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अन्या दातार 07/10/2011 - 14:40
वेळ मिळाल्यास नको, वेळ काढून प्रतिक्रिया लिहा अशी विनंती करतो :) *आणि त्यात उगाच वेळ काढत बसू नका ;)

In reply to by अन्या दातार

अमितसांगली 28/02/2012 - 13:48
आपला लेख वाचला.खूप विचार करून लिहिला आहे पण काही बाबी खटकल्या. दर्जा : आय.आय.टीचा दर्जा खूपच वरचा आहे. पास होणे सोपे असले तरी प्रत्येकाला कुतुहूल दृष्ट्या विचार करावाच लागतो. इंडस्ट्री : बरीचशी एम.टेक. मुल हि कंपनीत इंटर्न म्हणून असतात. गेटचा दर्जा जरी खालाविला असला तरी परत त्यांची स्वताची परीक्षा व मुलाखत असते xnxx, descargar ares, ares xnxx, descargar ares, ares

५० फक्त 07/10/2011 - 09:08
धागा हिंदी किंवा इंग्रजी मध्ये भाषांतर करुन माझ्या एक्स बॉसला देतो, त्याला काही उत्तरं सुचताहेत का पाहतो, ते १९७७ साली खरगपुर आय आयटी मधुन पास आउट झालेले आहेत,

मी-सौरभ 07/10/2011 - 09:36
आम्ही बाहेरचे आहोत त्यामुळे काही लिहू शकत नाही

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मी-सौरभ 15/10/2011 - 23:35
आय आय टी च्या बाहेरचे म्हणायचं होत् मला

आत्मशून्य 07/10/2011 - 13:32
अजून नक्किच खूलवता आला असता. पण जे लिहलय त्यात सूस्पश्टते सोबत जी तटस्थता आहे त्यामूळे छान वाटला.

In reply to by आत्मशून्य

अन्या दातार 07/10/2011 - 13:40
त्रोटकपणाचा आक्षेप मान्य. लेख खुलवणे हे डोक्यात नव्हतेच. फक्त लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणे, आणि संबंधित विषयावर अधिक उहापोह होणे अपेक्षित आहे. उगा हवेत गोळ्या मारण्यापेक्षा काय आहे आणि काय हवे याचा ताळमेळ जास्त महत्त्वाचा नाही का?

पिडां, समीरसूर, नितिन थत्ते, घासूगुर्जी, क्रेमर, योगप्रभू इ. लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे. झाSSSलं. आय्. आय्. टी.च्या धाग्यावर प्रतिक्रिया देण्याच्या प्रवेश प्रक्रियेतही आम्ही अनुत्तीर्ण झाल्याने प्रतिक्रिया देऊ शकत नाही. अवांतरः असेही, वाणिज्य शाखेची पदवी मिळवून, संगणक प्रणालीचे प्राथमिक ज्ञान मिळवून उपहारगृह व्यवसायात स्वतःला झोकून दिलेला माझ्या सारखा खाद्यशौकिन वरील विषयात अज्ञानी आहे. त्यामुळे अर्थात प्रतिक्रिया न विचारल्याचे दु:ख नाही.

नितिन थत्ते 07/10/2011 - 13:56
>>पिडां, समीरसूर, नितिन थत्ते, घासूगुर्जी, क्रेमर, योगप्रभू इ. लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत आहे. माझे मत पूर्वी इथे लिहिले होते त्याच्याशी जुळतीच मते लेखात व्यक्त झाली आहेत. विशेषतः त्याच कॉलेजात शिक्षण आणि तेथेच पहिल्यापासून नोकरी अशी परिस्थिती आणि शिक्षकांचा इंडस्ट्रीशी काहीही संपर्क नसणे. थोड्या प्रमाणात हे दुष्टचक्र असते. रुपारेलचे विद्यार्थी बारावीत बोर्डात येतात की रुपारेलमध्ये बोर्डात येण्यास लायक मुलांनाच (दहावीत ९५+ टक्के) प्रवेश मिळतो म्हणून ते बोर्डात येतात याचे उत्तर देणे कठीण आहे. आयआयटीचे नाव झाल्यामुळे सर्व विद्यार्थी तेथे प्रवेश मिळवण्यास धडपडतात. त्यांच्यातल्या क्रीमला आयआयटीत प्रवेश मिळतो. म्हणजे ते विद्यार्थी आयआयटीमुळे हुच्च असतात असे नव्हे तर ते मुळातच हुच्च असतात. नितिन थत्ते

मालोजीराव 07/10/2011 - 14:48
मास कॉप्या करून आणि कॉलेज मध्ये पुंडाई करून पास झाल्याने.....आय.आय.टी. हा शब्दच पचत नाही... बाकी अन्याभाऊंना आय.आय.टी. तून चांगल्या गुणांनी पास होण्याच्या शुभेच्छा ! - मालोजीराव

In reply to by मालोजीराव

५० फक्त 07/10/2011 - 15:52
आय आयटि मध्ये पण हायली टेक्निकल पद्धतीनं कॉपी किंवा मास कॉपी करत नाहीत काय अशी एक प्रामाणिक शंका आहे, वर लेखात अन्या दातार यांनी लिहिल्याप्रमाणे चौकशीला सामोरे जाण्यापेक्षा पोरांना पास केलेलं काय वाईट असा पवित्रा घेणं म्हणजे अप्रत्यक्ष रित्या तुम्ही चांगले असाल किंवा नाही पण काय हरकत नाही व्हा पास असं वागणं नाही काय ?

In reply to by ५० फक्त

मालोजीराव 07/10/2011 - 17:43
आय आयटि मध्ये पण हायली टेक्निकल पद्धतीनं कॉपी किंवा मास कॉपी करत नाहीत काय अशी एक प्रामाणिक शंका आहे
असेलही कदाचित पण ,कानात मायक्रोफोन घालून कॉप्या करण्यापेक्षा, परीक्षेच्या वेळी तहान लागल्यावर वर्गात पाणी आणून देणाऱ्या पोऱ्याकडून त्यानी चड्डीत लपवून आणलेल्या कॉप्या हळूच पेल्यासकट घेणं हे जास्त हायटेक आणि व्यवस्थापन कौशल्य जोखणारे आहे. (परीक्षेची पूर्वतयारी :परीक्षा चालू होण्या आधी पोऱ्याच्या खिशात २०-३० रुपये कोंबावेत ) - (कॉपीबाज) मालोजीराव

In reply to by ५० फक्त

अन्या दातार 07/10/2011 - 21:00
>>आय आयटि मध्ये पण हायली टेक्निकल पद्धतीनं कॉपी किंवा मास कॉपी करत नाहीत काय अशी एक प्रामाणिक शंका आहे आयायटी ही जरी (सध्याची) सर्वोच्च टेक्निकल संस्था असलीतरी कॉपी व त्याचे सर्व प्रकार तिथे वर्ज्य आहेत. कॉपी करणे नियमबाह्य तर आहेच, पण सहसा कुणी त्या वाटेला जात नाही. सुपरव्हिजन फार चांगल्या पद्धतीने केले जाते. मास कॉपीची बातच सोडा.

In reply to by अन्या दातार

वपाडाव 14/10/2011 - 09:49
आयायटी ही जरी (सध्याची) सर्वोच्च टेक्निकल संस्था असलीतरी कॉपी व त्याचे सर्व प्रकार तिथे वर्ज्य आहेत. कॉपी करणे नियमबाह्य तर आहेच, पण सहसा कुणी त्या वाटेला जात नाही. सुपरव्हिजन फार चांगल्या पद्धतीने केले जाते. मास कॉपीची बातच सोडा.
ये सरासर झुठ है मायलॉर्ड !!! मी स्वतः अशा ठिकाणी (आयाय्टी नाही पण एनाय्टी मध्ये) सुपरव्हिजनचे काम केलेले आहे..... अन कित्येक बांधवांना नापास होण्यापासुन वाचविले आहे...... टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करुन ही मुले कॉप्याच काय, मास कॉप्याही करतात.... पण प्रत्यक्षात असा अनुभव आहे की..... ५० पैकी कमीत कमी ५ जण तर धरतीला बोझ (मी सुद्धा यातच आहे) टायपची असतात.... (गव्हासोबत खडे पण रगडल्या जातातच ना.....) फरक फक्त हाच की, त्या वातावरणात वाढलेल्या मुलांमध्ये अनुकुलन क्षमता कमालीची असते.... कोणत्याही परिस्थितीशी ही मुले लौकर सरमिसळुन जातात.... सामाजिक बांधीलकी जास्त असते.... (याचा अर्थ आपल्याकडील मुलांमध्ये नसते असे नाही.....) पण अर्थातच प्राइम इंस्टिट्युट मधुन पास औट झाल्याचा माजही असतो....

समीरसूर 07/10/2011 - 14:59
खूप तर्कसंगत आणि सामान्यजनांना पडणार्‍या प्रश्नांचे आणि त्यांच्या उत्तरांचे व्यवस्थित विश्लेषण करणारा लेख. तुम्ही स्वत:च आयआयटीयन असल्याने तुम्हाला निश्चितच जास्त माहिती असणार. आयआयटीचा दर्जा खालावला आहे किंवा खालावतो आहे असे विधान करण्यास या लेखातून पुष्टी मिळतेय असे वाटतेय. आयआयटीत प्रवेश मिळवण्यासाठीची काठिण्यपातळी येणार्‍या अर्जांच्या संख्येमुळे घसरली असल्यास त्याचा विपरीत परिणाम थेट बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो; मग याला रोखण्यासाठी काही पाऊले उचलण्याची या संस्थांना गरज वाटत नाही का? एका उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थेतून जर कमी दर्जाचे विद्यार्थी (कुठल्याही कारणांमुळे) बाहेर पडत असतील तर ही चिंता वाटायला लावणारी समस्या आहे असे मला वाटते. आणि ठोस संशोधन न होण्यामागे कुठली कारणे असावीत? समीर

रेवती 07/10/2011 - 21:04
आमच्या बघण्यातले आयायटीवाले (मेरीटलिस्ट्वालेही) नंतरच्या आयुष्यात चाचौघांसारख्याच नोकर्‍या करत असताना पाहिले आहेत. बाकी आम्ही आयायटीवले नाही पण ठराविक लोकांच्या मताची अधिक अपेक्षा असेल तर व्य. नि. करू शकला असतात.:) पेठकरकाकांशी सहमत.

विकास 07/10/2011 - 21:28
लेख चांगल्या रीतीने मांडलेला आहे. त्यातील इतर प्रश्नांसंदर्भात टिपण्णी करण्या आधी... आय.आय.टीचा दर्जा का खालावला? या प्रश्नाचा विचार करावासा वाटत आहे. नक्की आय आय टी च्या दर्जाची बेसलाईन काय आहे?
  1. जेंव्हा ~ १९६० च्या दशकात आय आय टी चालू झाल्या तेंव्हा तेथून बाहेर पडणारे आणि आत्ता बाहेर पडणारे यांच्या (व्यावसायीक) गुणवत्तेत सरासरी फरक आहे असे वाटते का? (मला असा असेल असे वाटत नाही)
  2. हा जो काही दर्जा तो केवळ पुर्वी आणि आत्ता अशाच तुलनेतून विचार करण्यासाठी आहे का जगातील इतर नामवंत विद्यापिठे आणि आय आय टी अशी तुलना करण्यासाठी आहे?
  3. पिबिएसवर एकदा मुलाखतीत मूर्तींनी सांगितले होते की माझ्या मुलाला आय आय टीत प्रवेश मिळाला नाही म्हणून कॉर्नेलला जावे लागले. मग त्यांनी नंतर एमटेक/पिएचडी साठी आय आय टीत प्रयत्न केला का? नसला तर का नाही? इथल्या एका गव्हर्नर होऊ इच्छिणार्‍या राजकारण्याने देखील असेच एकदा गंमतीत एम आय टी बद्दल म्हणलेले पाहीले आहे. अर्थात त्याच्यासमोर भारतीय पोटेन्शिअल फंडर्स बसले असल्याने, त्याला how Indians are smart असे म्हणून त्यांचा इगो सुखावयाचा होता.
  4. पण मुद्दा असा आहे की आय आय टी ज्या दर्जाच्या हेतूने तयार केल्या गेल्या (यात त्यातील विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा दोष नाही) त्यात जे काही शैक्षणिक धोरण होते ते आयव्ही लीग्स सारखी संस्था करण्याचे होते का? आणि असले तर तसे झाले का? नसले, तर बाकी इंजिनिअरींग कॉलेजेस पेक्षा अमेरीकन ग्रेडींग सिस्टीम आणि नव्वदच्या दशकाआधी अमेरीकेतील अधिक विद्यापिठात (तो ही आयव्ही लीग) प्रवेश, असा दर्जा सोडल्यास काही वेगळे आहे का?
यात मी आय आय टी आणि त्याहूनही अधिक आय आय टीअन्स ना नावे ठेवण्याच्या हेतूने लिहीत नाही हे स्पष्ट करत आहे. माझा मुद्दा हा आपल्या दर्जाची व्याख्या ही खर्‍या अर्थाने जगातल्या ऑक्सफर्ड-एम आय टी शी स्पर्धा करण्यासाठी केली गेलीच नाही हा आहे.

पैसा 07/10/2011 - 21:37
पण मी नॉन आयाय्टीयन, नॉन विंजिनेर, नॉन आयटी, तस्मात इथल्या पब्लिकच्या मानाने अशिक्षित असल्यामुळे चर्चेत भाग घेऊ शकत नाही! ;)

क्लिंटन 08/10/2011 - 15:43
समजा परीक्षा पूर्वीपेक्षा सोपी केली तर त्यामुळे substandard विद्यार्थी कसे निवडले जातील हे समजले नाही.समजा एखाद्या संस्थेत १०० जागा असतील परीक्षा सोपी/कठिण असली तरी पहिले १०० विद्यार्थी निवडले जातील. हुषार विद्यार्थी कठिण परीक्षेत पुढे असतात पण सोप्या परीक्षेत मागे असतात असे थोडीच आहे? मला जे.ई.ई ची अजिबात कल्पना नाही.पण आमच्या कॅट परीक्षेत पूर्वी वेगाने प्रश्न सोडविण्यावर भर असायचा.म्हणजे २००१ मध्ये दोन तासात १६० (आणि त्यापूर्वी २००) प्रश्न परीक्षेत असत. २००४-०५ पासून अडीच तास आणि ७५ ते ९० प्रश्न असे परीक्षेचे स्वरूप झाले. आता ही परीक्षा सोपी झाली का?तसे म्हणता येणार नाही कारण पूर्वी वेगाला महत्व असायचे तर नंतरच्या काळात ते संकल्पना समजणे आणि त्या वापरता येणे याला महत्व प्राप्त झाले.म्हणजे एकूण एकच झाले. जे.ई.ई मध्येही तसाच बदल झाला आहे का? आता या परीक्षेच्या स्वरूपात झालेल्या बदलामुळे जे विद्यार्थी वेगाने प्रश्न सोडविण्यात पुढे आहेत पण संकल्पनांच्या बाबतीत मागे आहेत त्यांना परीक्षा पार करून दुसऱ्या टप्प्याला निवडले जाणे कठिण झाले. तरीही आमच्या संस्थेत परीक्षा सोपी (?) झाली म्हणून कमी प्रतीचे विद्यार्थी निवडले गेले ही तक्रार अजूनपर्यंत तरी मी ऐकलेली नाही. भारतातील एकूण लोकसंख्येचा विचार करता अशा संस्थांमध्ये जाता येणाऱ्या एका विद्यार्थ्यामागे तेवढ्याच पात्रतेचे असलेले पण त्या संस्थेत जाता न आलेले किमान ५ विद्यार्थी तरी सापडतील.तेव्हा परीक्षा सोपी झाली किंवा परीक्षेचे स्वरूप बदलले तरीही याच संचातील विद्यार्थी निवडले जातील. मग त्या कारणामुळे संस्थांमध्ये निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांचा दर्जा कमी कसा होईल? हे समजले नाही.

कलंत्री 10/10/2011 - 22:14
श्री. दातार यांना, आपण आयआयटी उत्तीर्ण झाला आहात. आपण आयआयटी करण्यासाठी काय काय प्रय्त्न केलेत आणि आयायटी मध्ये किती अडचणी आल्यात आणि त्याचे निराकारण कसे केले यावर प्रकाश टाकला तर बरे होईल. आमच्या सारख्या पालकांना त्याचा उपयोग होईल अशी आशा वाटते. सध्या ११वीत असलेल्या विद्यार्थ्याचा पालक, कलंत्री

Pain 11/10/2011 - 04:41
लेख आवडला पण ण आय आय टीमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला नापास केल्यास त्याचे पुराव्यासहित स्पष्टीकरण संबंधित शिक्षकाने तिथल्या सिनेट कौंसिलला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे कमीत कमी ग्रेड देऊन का होईना, कोणी शिक्षक विद्यार्थ्याला नापास करण्याच्या भानगडीत पडत नाही हे पटले नाही. टेक्निकल गोष्टी उदा. गणित वगैरेमध्ये चूक/ बरोबर सिद्ध करणे सहज शक्य असते.

विसुनाना 12/10/2011 - 17:05
आपल्या जेईई ची तुलना केंब्रिजच्या १९०९ सालापूर्वीच्या 'मॅथेमॅटिकल ट्राय्पोज' या परीक्षेशी करायचा मोह आवरत नाही. श्रीनिवास रामानुजन तिथे पोचूच शकले नसते.

एकतर मल्टिपल चॉइसमुळे प्रश्न सोपे कसे होतात ते कळलं नाही. What is the volume of an ellipsoid defined by an ellipse with a = 2, b =3. या प्रश्नांचे काही का पर्याय दिलेले असेनात, तुम्हाला तो प्रश्न सोडवल्याशिवाय उत्तर मिळेल का? आता प्रत्येकानेच अनमानधपक्याने पेपर सोडवला तर प्रत्येकालाच शंभरात २५ मिळतील हे खरं. पण २५ च्या वर मिळणारेच प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होतात. (सध्या निगेटिव्ह ग्रेडिंग आहे की नाही हे माहीत नाही). शिवाय परीक्षेला बसणाऱ्यांपैकी २ ते ५ टक्केच निवडले जाणार असतील तर कुठचाही का फॉर्मॅट असो, आत शिरणं अधिक सोपं कसं होणार? आयायटीचा दर्जा खालावला हे फार धाडसी विधान आहे. तुम्ही तो कसा मोजता यावर ते अवलंबून आहे. आयायटींचं मूळ उद्दीष्ट काय होतं? वेगाने औद्योगिकरणासाठी मोठ्या प्रमाणावर चांगल्या दर्जाचे इंजिनियर्स तयार करणे. ते उत्तम रीतीने साध्य झालेलं आहे. आता इतर युनिव्हर्सिट्यांशी तुलना करून संशोधन होतंच नाही वगैरे म्हणणं अन्याय्य वाटतं. संशोधनासाठी अमाप पैसा लागतो. जो आत्ता आत्ता भारतीय कंपन्यांमध्ये आणि सरकारकडे जमायला लागला आहे. बाकी आयायटीयनांच्या परिणामांचा अभ्यास झालेला आहे. आयायटीत सरकारने घातलेल्या पैशाला १५ पट रिटर्न्स मिळालेले आहेत.

In reply to by राजेश घासकडवी

विकास 17/10/2011 - 21:30
संशोधनासाठी अमाप पैसा लागतो. जो आत्ता आत्ता भारतीय कंपन्यांमध्ये आणि सरकारकडे जमायला लागला आहे. या विधानातून असे म्हणायचे असेल की "आता तो पैसा आय आय टीज ना मिळू लागेल", तर थोडे वेगळे वाटते. माझ्या काही संपर्कावरून: अनुदान भरपूर आहे. बरं ते, एन एस एफ, एन आय एच वगैरे पणे स्पर्धात्मक नाही. मोठ मोठी उपकरणे घेतली जातात संशोधनाबद्दल बोलले जाते पण वास्तवात गाडी जास्त पुढे जात नाही हा नियम आहे, अपवाद नाही. हे फक्त आय आय टीज संदर्भातच नाही तर ज्या काही संस्था ह्या संशोधनाच्या हेतूने चालू केल्या आहेत त्या संदर्भात समान आहे असे वाटते.

योगप्रभू 17/10/2011 - 21:19
आयआयटीचा दर्जा खालावला आहे का यावर आयआयटीयनच अधिकारवाणीने भाष्य करु शकतील. आयआयटीमध्ये प्रवेश मिळालेल्या किंवा तेथून बी.टेक झालेल्यांच्या हुशारीबद्दलही दुमत नाही. पण मला एक प्रश्न पडतो, की या लोकांमधून पुढे उद्योजक/शास्त्रज्ञ का निर्माण होत नाहीत? कोणत्यातरी बहुराष्ट्रीय कंपनीत गलेलठ्ठ पॅकेज घेऊन हे लोक सोन्याच्या पिंजर्‍यातील पोपट का होतात? समाजाच्या समस्यांवरील प्रभावी सोल्यूशन्स किंवा उत्पादने ते का निर्माण करु शकत नाहीत? त्यांच्या नावावर स्वतंत्र पेटंट्स का नसतात? मी सगळ्यांनाच एका तराजूत तोलत नाही, पण एडिसनच्या नावावर ८०० पेटंट असू शकतात. प्रत्येक आयआयटीयनच्या नावावर किमान एक तरी का असू नये?
सध्या एकंदर आय.आय.टी. मूर्ती, भगत इ. इ. वाचून काही प्रश्न पुढे आले. त्यांची उत्तरे शोधण्याचा एक साधासा प्रयत्न मी माझ्यापरिने करत आहे. आपणा सर्वांचे सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतोय. १. आय आय टी होली काऊ आहे काय? नक्कीच नाही. पण मीडिया हाईपमुळे, तिथल्या विद्यार्थ्यांना मिळणार्‍या भरमसाठ पगारामुळे (जरी इनोवेटीव किंवा इंजिनीअरिंग्शी दुरान्वयेही संबंध नसलातरी) तशी एक धारणा निर्माण झाली, जिचा विस्तार प्रचंड वेगाने झाला. २. आय आय टीत प्रवेश मिळणे फारच अवघड आहे का? डीग्री लेवलला म्हणत असाल तर हो. जेईई (JEE) क्रॅक करणे हे गेट (GATE) क्रॅक करण्यापेक्षा कितीतरी अवघड आहे.

इंडोवेशन

विकास ·

चिरोटा 05/10/2011 - 19:56
ईनोवेशन हे केवळ मोठ्या संस्थांपुरते मर्यादित नाही. किंबहुना भारतात झालेले ईनोवेशन हे मोठ्या संस्थांतून न होता लहान संस्था/कंपन्यांकडून झाले आहे. जगातला सर्वात स्वस्त टॅबलेट कॉम्प्युटर आज भारतातून रिलिज झाला.(http://www.thehindu.com/sci-tech/article2514268.ece )

रेवती 05/10/2011 - 19:57
लेखन आवडले. अगदी व्यक्तीगत पातळीवर सेकंड नेचर होणे महत्वाचे आहे असे त्यांचे म्हणणे होते मस्त! इनोव्हेशनला नेहमीच अजूबाजूच्या लोकांचा विरोध झालेला आपण पाहतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही कारण नसताना पारंपारीक मार्गाचा अवलंब करायचा आग्रह असतो आणि तिथेच माणसाची निम्मी शक्ती संपते. स्वत:च्या माणसांशी लढणे सोपे नाही (मानसिक स्तरावर). या बाबतीत सपोर्ट ग्रूप असावा की नाही माहीत नाही...........शक्यतो नसतो. लहान मुलांच्या कल्पनाश्क्तीला वाव देणारा सपोर्ट ग्रूप म्हणजे आईवडील! मोठ्यांचे काय? अगदी सेकंड नेचर असावे असे इन्होवेटीव लोक असतात. बरेचजणांना कल्पना मांडण्यापुरतेही वातावरण नसते.

In reply to by रेवती

क्लिंटन 05/10/2011 - 22:49
अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही कारण नसताना पारंपारीक मार्गाचा अवलंब करायचा आग्रह असतो आणि तिथेच माणसाची निम्मी शक्ती संपते. स्वत:च्या माणसांशी लढणे सोपे नाही (मानसिक स्तरावर).
बरेचजणांना कल्पना मांडण्यापुरतेही वातावरण नसते.
पूर्णपणे पटले. जोपर्यंत गप्प बसा संस्कृती आहे तोपर्यंत असेच चालू राहणार आणि इनोव्हेशनच्या मार्गात हा प्रकार अडसर म्हणून राहणार हे नक्की.

In reply to by क्लिंटन

विकास 05/10/2011 - 23:18
जोपर्यंत गप्प बसा संस्कृती आहे तोपर्यंत असेच चालू राहणार आणि इनोव्हेशनच्या मार्गात हा प्रकार अडसर म्हणून राहणार हे नक्की. डॅनियल शेच्टमन (Shechtman) या इस्त्रायली शास्त्रज्ञाला आज त्याच्या ८० च्या दशकातील शोधाबद्दल (discovering a material in which atoms were packed together in a well-defined pattern that never repeats. दुवा ) रसायन शास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. मात्र हा शोध जेंव्हा त्याने प्रथम शास्त्रज्ञांच्या समुहात सांगितला, तेंव्हा त्याला वेडात काढले गेले, इतकेच नव्हे तर त्याच्या बॉसने त्याला रीसर्च ग्रूप सोडून जायला सांगितले... असेच एक जुने ऐकीव उदाहरणः येल विद्यापिठात फ्रेड स्मिथ नामक एका विद्यार्थ्याने मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना जो स्वतंत्र विचारांचा उद्योग चालू करायचा प्रकल्प सुचवायचा असतो तसा सुचवला. प्राध्यपकाला या फ्रेडची कल्पना अव्यावहारीक वाटली म्हणून त्याने त्याच्या प्रकल्पप्रस्तावास "सी" ग्रेड दिली. पण फ्रेड स्मिथ ला तर ती कल्पना चुकीची वाटत नव्हती. म्हणून त्याने ती तशीच स्वतःच्या जीवावर पुढे रेटली आणि फेडरल एक्स्प्रेस ही जगभर पसरलेली कुरीअर कंपनी अस्तित्वात आली... :-) तात्पर्य: कमी अधिक फरकाने हे सर्वत्र होते. इस्त्रायलमधे पण आणि अमेरीकेतही... पण तरी लोकं हट्टाने प्रयत्न करतच रहातात. म्हणून कुठेतरी असे वाटते की इनोवेशनच्या मार्गात इतर कुठला अडसर नसतो, तर आपलीच रीस्क न घेण्याची आणि सरशी तेथे देशी वृत्ती... त्याच्या बाहेर पडायचे शिक्षण आणि आपले आपण करायचे प्रयत्न हेच त्यावर उत्तर आहे. बाकी गोष्टी आपोआप मागे येतील.

In reply to by विकास

क्लिंटन 05/10/2011 - 23:23
हो बरोबर मी आणखी काही अशी उदाहरणेही देऊ शकेन. पण ही उदाहरणे झाली वर्कप्लेसमधील. सर्वत्र घरोघरी पण अशीच 'गप्प बसा' संस्कृती असते का? माझा मुद्दा या घरोघरच्या "गप्प बसा" संस्कृतीविषयी आहे.

In reply to by क्लिंटन

रेवती 05/10/2011 - 23:27
अगदी! कितीतरी आया अगदी इन्होवेटीव असतात आणि मुलांसाठी जगावेगळे प्रयत्न करत असतात. तीच तर पहिली पायरी! तिथे गप्प बसा संस्कृती आली की मुलांना कोण शिकवणार?

In reply to by क्लिंटन

विकास 05/10/2011 - 23:36
माझा मुद्दा या घरोघरच्या "गप्प बसा" संस्कृतीविषयी आहे. अंशतः सहमत. ती आहे आणि जायला पाहीजे हे मान्यच. ते माशेलकर देखील म्हणाले... पण त्याला नावे ठेवत आपण आज मोठे झालो तरी रीस्क टेकर का होत नाही? मुकाट्याने देवधर्माचे कर म्हणले तर काही वया पर्यंत ऐकणारे पोर नंतर पूर्ण विरुद्ध जाऊ शकते/जाते आणि ते योग्यच आहे. पण तेच इतरत्र करायला का शिकत नाही? मला वाटते या संदर्भात आपण (म्हणजे भारतीयांनी) दोन गोष्टी करण्याची गरज आहे. सर्वप्रथम भले कितीही गप्प बसा संस्कृतीतून आपण तयार झालो असलो तरी त्यातून आपल्यापुरते शक्य तेव्हढे बाहेर पडायचा प्रयत्न सातत्याने करणे. आणि दुसरे म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांना किमान आपण तसे करणार नाही, त्याची रीअ‍ॅक्शन म्हणून मोकळे मार्गदर्शन करू आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्याच्या मधे येणार नाही याची सजग काळजी घेणे.

In reply to by विकास

क्लिंटन 06/10/2011 - 09:10
मला वाटते या संदर्भात आपण (म्हणजे भारतीयांनी) दोन गोष्टी करण्याची गरज आहे. सर्वप्रथम भले कितीही गप्प बसा संस्कृतीतून आपण तयार झालो असलो तरी त्यातून आपल्यापुरते शक्य तेव्हढे बाहेर पडायचा प्रयत्न सातत्याने करणे. आणि दुसरे म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांना किमान आपण तसे करणार नाही, त्याची रीअ‍ॅक्शन म्हणून मोकळे मार्गदर्शन करू आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्याच्या मधे येणार नाही याची सजग काळजी घेणे.
हो बरोबर. या दोन गोष्टी करायलाच हव्यात.

पैसा 05/10/2011 - 20:05
डॉ. माशेलकरांचं व्याख्यान तुम्हाला प्रत्यक्ष ऐकायला मिळालं, नशीबवान आहात! टाटांनी अशी अनेक स्वस्त तंत्रज्ञानं लोकांना उपलब्ध करून दिली आहेत. फक्त ५००/- रु मधे मिळणारा वॉटर प्युरिफायर, "टाटा स्वच्छ "आहे, त्याला वीज लागत नाही, आणि तो कुठल्याही महागड्या वॉटर प्युरिफायर इतकंच चांगलं काम करतो. यात "आउट ऑफ द बॉक्स" विचार करणं हे महत्त्वाचं. भारतात अशा प्रकारचं संशोधन जास्त होतं याचं कारण अनेक सोयीसुविधांचा अभाव हे असावं. जे उपलब्ध असेल त्यातूनच लोक जास्तीत जास्त चांगली वस्तू तयार करायचा प्रयत्न करतात. इथे उत्तर भारतात वापरण्यात येणारं 'जुगाड' आठवतं. मिळेल ते इंजिन आणि ४ चाकं आणि स्पेअर पार्ट्स वापरून चालणार्‍या गाड्या लोकल मेकॅनिक तयार करतात. 'कचर्‍यातून कला' ती हीच! शिवाय कुठचीही साधनसंपत्ती वाया जात नाही, पर्यावरणाचं आपोआपच संरक्षण होतं हेही महत्त्वाचं.

यकु 05/10/2011 - 21:03
वा वा वा!! मस्त वृत्तांत. अशी व्यावहारिक व्याख्यानं मी फक्त हॉलीवूडपटात पाहिली आहेत.. आपल्याकडेही होतात म्हणायची. मला वाटतं नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारं वातावरण आपल्याकडं फारसं आढळत नाही. त्यातून जे बाहेर तयार झालं असेल तेच उत्तमच असणार असा खुळचट समज.

In reply to by यकु

विकास 05/10/2011 - 21:10
मला वाटतं नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारं वातावरण आपल्याकडं फारसं आढळत नाही. त्यातून जे बाहेर तयार झालं असेल तेच उत्तमच असणार असा खुळचट समज. माशेलकरांनी पॅटंट मिळवण्यात बराच पुढाकार घेतला. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की १९८९ पर्यंत ते नवीन शोध/कल्पना ही भारतीय सरकार अथवा कंपन्यांना कमर्शिअलाईझ करण्यासाठी दाखवत, तेंव्हा हे इतरत्र कुठे केले आहे का असा प्रश्न विचारत. त्यावर, "नाही"हे उत्तर मिळाले की बासनात गुंडाळून ठेवले जायचे. मग त्यांनी आंतर्राष्ट्रीय पॅटंट फाईल करणे चालू केले, त्यामुळे एखाद्या संशोधनाचे महत्व आपल्याच लोकांना समजू लागले....

इरसाल 06/10/2011 - 20:05
एक माहित असलेले कमी खर्चिक इनोवेशन . एका नावाजलेल्या साबण कंपनीत वेष्टनात जर अनवधानाने साबण भरायचा राहून गेला तर .... १.धावपट्टा/सरकपट्ट्याला एक आधुनिक वजनकाटा जोडला जेणेकरून वजनावरून ओळखणे सोपे जाईल. २.धावपट्टा/सरकपट्ट्याच्या शेवटी लहान यंत्रमानव लावला जो वेष्टन उचलून खात्री करेल. अशीच अडचण साध्या साबण बनवणाऱ्या कंपनीत आली त्यांनी .... १.धावपट्टा/सरकपट्ट्याला आडवा असा पंखा (fan ) लावला, हवेने रिकामे वेष्टन बेल्ट वरून खाली पडेल किंवा बाहेर उडेल.

या लेखात दिलेली उदाहरणं खूपच छान आहेत. नवनिर्माणातून जनसामान्यांचा उत्कर्ष साधणं यासाठी इनोव्हेशनची गरज आहेच. शेवटी दिलेलं टाटांचं वाक्य समर्पकच. मात्र मला ही उदाहरणं वाचताना राहून राहून वृक्षारोपणाची आठवण झाली. फळं मिळावीत, सावली मिळावी, हिरवाई वाढावी म्हणून झाडं लावणं योग्यच. आपापल्या बागांमध्ये झाडं लावणाऱ्या व्यक्तीही असतात. पण आज जी व्यापक गरज आहे, संपूर्ण देशाचं वनीकरण वाढवण्याची, ती अशा एकेकाच्या झाडांमुळे कशी पूर्ण होणार? त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनीकरणाची मोहीम हाती घेणारी सुसज्ज यंत्रणा लागते. कल्पनावृक्षांची वाढ करण्यामागेही तेच आहे. रीसर्च आणि डेव्हलपमेंटवर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च झाला पाहिजे - सरकारकडून, कंपन्यांकडून, व युनिव्हर्सिट्यांकडून. त्यातून निघणारी संशोधनं विकसित करून बाजारात आणण्यासाठी सुलभ मार्ग हवे. ती विकसित झाल्यावर पेटंट घेण्याची व ते सुरक्षित ठेवण्याची सोय हवी. हे हळुहळू होतंय. पण जोपर्यंत ही पोषक इकोसिस्टिम नाही, तोपर्यंत मोजक्या बागा आणि मोजकी झाडं रहाणार.

In reply to by राजेश घासकडवी

विकास 05/10/2011 - 22:36
पण जोपर्यंत ही पोषक इकोसिस्टिम नाही... सहमत. अजून थोडेसे: त्यांनी (माशेलकरांनी) शिक्षणाबरोबर संध्या मिळतात ह्यावर भर दिला. त्या संदर्भात स्वतःचे उदाहरण दिले. एस एस सी ला बोर्डात अकरावे आले पण विधवा आईस पुढच्या शिक्षणाला देण्यासाठी पैसे नव्हते. त्यांना दोराबजी टाटा ट्रस्ट कडून शिष्यवृत्ती मिळाली आणि शिक्षण झाले. असे अनेक हात पुढे येणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. (त्यांनी स्वतःच्या आईच्या नावाने इनोवेशन संदर्भात एक वार्षिक मदत-पारीतोषिक जाहीर केले आहे.)

केशवराव 05/10/2011 - 23:34
मूळ लेख आणि त्यावरील सर्व प्रतिक्रिया छान . असेच लेखन येऊदे.

चतुरंग 05/10/2011 - 23:49
माशेलकरांचं व्याख्यान ऐकायला मिळालं ही चांगली संधी लाभली. त्यांचे विचार मननीय आहेत. -रंगा

lakhu risbud 06/10/2011 - 00:00
विकास साहेब माशेलकरांच्या या भाषणाचा दुवा मिळेल काय ?कोणीतरी रेकॉर्ड केले असल्यास हे भाषण ऐकायला आवडेल. आणि आपल्या नॅनो संदर्भात चाळीसएक आंतर्राष्ट्रीय पॅटंट्स आहेत हे वाचून तर आश्चर्य वाटले,या बद्दलची पण अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक. लोकसत्तेतील कुबेरांचा लेख आत्मचिंतन करण्यास लावणारा आहे.

In reply to by lakhu risbud

विकास 06/10/2011 - 00:39
त्यांचे भाषण टेप केलेले पाहीले. जर ते जालावर ठेवल्याचे कळले तर येथे दुवा देईन. गिरीष कुबेरांच्या लेखाबद्दल धन्यवाद.

lakhu risbud 06/10/2011 - 00:02
वरील प्रतिसादात दुवा आला नाही,हा दुवा, http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=184048:2011-09-23-16-47-48&catid=323:2011-01-11-12-20-33&Itemid=324

शिल्पा ब 06/10/2011 - 05:32
मस्त. वरील बहुतेकांशी सहमती. अगदी शाळेपासुनच तुम्हाला काय वाटते? काय आवडते? ही गोष्ट कशी असावी? वगैरे बद्द्ल मत विचारावं, त्यांना विचार करायला प्रवृत्त करावं. शाळेत आनंदच असला तरी पालक मिळुन शाळेत याविषयी काय करता येईल यांची यादी देउन शाळा प्रशासनाला तसे करण्यास भाग पाडु शकतात : हा एक माझा विचार. आपल्याकडे पायखेचु वृत्ती असल्याने कितपत प्रभावी ठरेल शंकाच आहे. असो. छान माहीती मिळाली.

धागा प्रतिसाद आवडले. सतत तक्रारीच वाचायला मिळत असताना अशा पॉझिटीव्ह पद्धतीने विचार व्यक्त करणारा धागा म्हणून विशेष कौतुक.

क्रेमर 06/10/2011 - 21:11
माशेलकरांची इंडोवेशन ही संज्ञा वाचून मला इंडोटेशन (इंडिया+मेडिटेशन) ही एक धेडगुजरी कल्पना सूचली आहे. इंडोवेशनचे काय व्हायचे असेल ते होवे पण इंडोटेशनच्या क्षेत्रात भारताने क्रांती घडवून आणली आहे.

सुंदर लेख आहे . माझ्या मते स्वातंत्र्यानंतर भारतात चलनाचे जेवढे अवमूल्यन झाले त्याहून कैक पटीने हुशार ह्या शब्दाचे झाले आहे . ''वर्षभर घोका नी, ३ तासाच्या परीक्षेत ओका'' .ह्या प्रकारामुळे अनेक सो कोल्ड हुशारांचे लोंढे देशात निर्माण झाले व त्यातून कोचींग क्लासेस चे जाळे. सीवी रामन ह्यांना नोबेल पारितोषिक मिळाले त्यानंतर हुशारांचा जो काही दुष्काळ आपल्या देशात पडला तो वाजपेयी ह्यांनी जय विज्ञान अशी घोषण देऊन एक दशक झाले तरी थांबला नाही .( भारतीयांनी परदेशात जाऊन नोबेल मिळवले .) इयत्ता सहावीत डॉ होमी भाभा ह्यांच्या नावाने परीक्षा घेतली जाते . त्यात सुवर्ण पदक मिळवणाऱ्या आमच्या शाळेतील विद्यार्थी अपुर्या मार्गदर्शना अभावी पुढे चाकोरी बध्द अभासक्रम निवडतांना मी पहिले आहे .तेव्हा ह्या परीक्षेचा मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो . आय आय टी साठी जीवाचे रान करणाऱ्या लोकांना इस्त्रो मध्ये जावेसे वाटत नाही . आज इस्त्रो ने चांदयान मोहीम असो की लघु पल्ल्याचे उपग्रह असो , जगात स्वतःच्या गुणवत्तेचा स्वस्त नी मस्त असा लौकिक कायम करून नासाचे अनेक ग्राहक देश आपल्याकडे वळवले . जर्मनी मधील अनेक विद्यापीठ आपल्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी नासा पेक्षा इस्रो ला पसंती देतात . कालच आपल्या आणी फ्रेंच विद्यापीठाचे उपग्रह आणी त्यांच्या आणी आपल्या देशाचा उपग्रह हवामानविषयक ( शेतकर्यासाठी ) यशस्वी प्रक्षेपित झाला .

चिरोटा 05/10/2011 - 19:56
ईनोवेशन हे केवळ मोठ्या संस्थांपुरते मर्यादित नाही. किंबहुना भारतात झालेले ईनोवेशन हे मोठ्या संस्थांतून न होता लहान संस्था/कंपन्यांकडून झाले आहे. जगातला सर्वात स्वस्त टॅबलेट कॉम्प्युटर आज भारतातून रिलिज झाला.(http://www.thehindu.com/sci-tech/article2514268.ece )

रेवती 05/10/2011 - 19:57
लेखन आवडले. अगदी व्यक्तीगत पातळीवर सेकंड नेचर होणे महत्वाचे आहे असे त्यांचे म्हणणे होते मस्त! इनोव्हेशनला नेहमीच अजूबाजूच्या लोकांचा विरोध झालेला आपण पाहतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही कारण नसताना पारंपारीक मार्गाचा अवलंब करायचा आग्रह असतो आणि तिथेच माणसाची निम्मी शक्ती संपते. स्वत:च्या माणसांशी लढणे सोपे नाही (मानसिक स्तरावर). या बाबतीत सपोर्ट ग्रूप असावा की नाही माहीत नाही...........शक्यतो नसतो. लहान मुलांच्या कल्पनाश्क्तीला वाव देणारा सपोर्ट ग्रूप म्हणजे आईवडील! मोठ्यांचे काय? अगदी सेकंड नेचर असावे असे इन्होवेटीव लोक असतात. बरेचजणांना कल्पना मांडण्यापुरतेही वातावरण नसते.

In reply to by रेवती

क्लिंटन 05/10/2011 - 22:49
अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही कारण नसताना पारंपारीक मार्गाचा अवलंब करायचा आग्रह असतो आणि तिथेच माणसाची निम्मी शक्ती संपते. स्वत:च्या माणसांशी लढणे सोपे नाही (मानसिक स्तरावर).
बरेचजणांना कल्पना मांडण्यापुरतेही वातावरण नसते.
पूर्णपणे पटले. जोपर्यंत गप्प बसा संस्कृती आहे तोपर्यंत असेच चालू राहणार आणि इनोव्हेशनच्या मार्गात हा प्रकार अडसर म्हणून राहणार हे नक्की.

In reply to by क्लिंटन

विकास 05/10/2011 - 23:18
जोपर्यंत गप्प बसा संस्कृती आहे तोपर्यंत असेच चालू राहणार आणि इनोव्हेशनच्या मार्गात हा प्रकार अडसर म्हणून राहणार हे नक्की. डॅनियल शेच्टमन (Shechtman) या इस्त्रायली शास्त्रज्ञाला आज त्याच्या ८० च्या दशकातील शोधाबद्दल (discovering a material in which atoms were packed together in a well-defined pattern that never repeats. दुवा ) रसायन शास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला. मात्र हा शोध जेंव्हा त्याने प्रथम शास्त्रज्ञांच्या समुहात सांगितला, तेंव्हा त्याला वेडात काढले गेले, इतकेच नव्हे तर त्याच्या बॉसने त्याला रीसर्च ग्रूप सोडून जायला सांगितले... असेच एक जुने ऐकीव उदाहरणः येल विद्यापिठात फ्रेड स्मिथ नामक एका विद्यार्थ्याने मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना जो स्वतंत्र विचारांचा उद्योग चालू करायचा प्रकल्प सुचवायचा असतो तसा सुचवला. प्राध्यपकाला या फ्रेडची कल्पना अव्यावहारीक वाटली म्हणून त्याने त्याच्या प्रकल्पप्रस्तावास "सी" ग्रेड दिली. पण फ्रेड स्मिथ ला तर ती कल्पना चुकीची वाटत नव्हती. म्हणून त्याने ती तशीच स्वतःच्या जीवावर पुढे रेटली आणि फेडरल एक्स्प्रेस ही जगभर पसरलेली कुरीअर कंपनी अस्तित्वात आली... :-) तात्पर्य: कमी अधिक फरकाने हे सर्वत्र होते. इस्त्रायलमधे पण आणि अमेरीकेतही... पण तरी लोकं हट्टाने प्रयत्न करतच रहातात. म्हणून कुठेतरी असे वाटते की इनोवेशनच्या मार्गात इतर कुठला अडसर नसतो, तर आपलीच रीस्क न घेण्याची आणि सरशी तेथे देशी वृत्ती... त्याच्या बाहेर पडायचे शिक्षण आणि आपले आपण करायचे प्रयत्न हेच त्यावर उत्तर आहे. बाकी गोष्टी आपोआप मागे येतील.

In reply to by विकास

क्लिंटन 05/10/2011 - 23:23
हो बरोबर मी आणखी काही अशी उदाहरणेही देऊ शकेन. पण ही उदाहरणे झाली वर्कप्लेसमधील. सर्वत्र घरोघरी पण अशीच 'गप्प बसा' संस्कृती असते का? माझा मुद्दा या घरोघरच्या "गप्प बसा" संस्कृतीविषयी आहे.

In reply to by क्लिंटन

रेवती 05/10/2011 - 23:27
अगदी! कितीतरी आया अगदी इन्होवेटीव असतात आणि मुलांसाठी जगावेगळे प्रयत्न करत असतात. तीच तर पहिली पायरी! तिथे गप्प बसा संस्कृती आली की मुलांना कोण शिकवणार?

In reply to by क्लिंटन

विकास 05/10/2011 - 23:36
माझा मुद्दा या घरोघरच्या "गप्प बसा" संस्कृतीविषयी आहे. अंशतः सहमत. ती आहे आणि जायला पाहीजे हे मान्यच. ते माशेलकर देखील म्हणाले... पण त्याला नावे ठेवत आपण आज मोठे झालो तरी रीस्क टेकर का होत नाही? मुकाट्याने देवधर्माचे कर म्हणले तर काही वया पर्यंत ऐकणारे पोर नंतर पूर्ण विरुद्ध जाऊ शकते/जाते आणि ते योग्यच आहे. पण तेच इतरत्र करायला का शिकत नाही? मला वाटते या संदर्भात आपण (म्हणजे भारतीयांनी) दोन गोष्टी करण्याची गरज आहे. सर्वप्रथम भले कितीही गप्प बसा संस्कृतीतून आपण तयार झालो असलो तरी त्यातून आपल्यापुरते शक्य तेव्हढे बाहेर पडायचा प्रयत्न सातत्याने करणे. आणि दुसरे म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांना किमान आपण तसे करणार नाही, त्याची रीअ‍ॅक्शन म्हणून मोकळे मार्गदर्शन करू आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्याच्या मधे येणार नाही याची सजग काळजी घेणे.

In reply to by विकास

क्लिंटन 06/10/2011 - 09:10
मला वाटते या संदर्भात आपण (म्हणजे भारतीयांनी) दोन गोष्टी करण्याची गरज आहे. सर्वप्रथम भले कितीही गप्प बसा संस्कृतीतून आपण तयार झालो असलो तरी त्यातून आपल्यापुरते शक्य तेव्हढे बाहेर पडायचा प्रयत्न सातत्याने करणे. आणि दुसरे म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांना किमान आपण तसे करणार नाही, त्याची रीअ‍ॅक्शन म्हणून मोकळे मार्गदर्शन करू आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्याच्या मधे येणार नाही याची सजग काळजी घेणे.
हो बरोबर. या दोन गोष्टी करायलाच हव्यात.

पैसा 05/10/2011 - 20:05
डॉ. माशेलकरांचं व्याख्यान तुम्हाला प्रत्यक्ष ऐकायला मिळालं, नशीबवान आहात! टाटांनी अशी अनेक स्वस्त तंत्रज्ञानं लोकांना उपलब्ध करून दिली आहेत. फक्त ५००/- रु मधे मिळणारा वॉटर प्युरिफायर, "टाटा स्वच्छ "आहे, त्याला वीज लागत नाही, आणि तो कुठल्याही महागड्या वॉटर प्युरिफायर इतकंच चांगलं काम करतो. यात "आउट ऑफ द बॉक्स" विचार करणं हे महत्त्वाचं. भारतात अशा प्रकारचं संशोधन जास्त होतं याचं कारण अनेक सोयीसुविधांचा अभाव हे असावं. जे उपलब्ध असेल त्यातूनच लोक जास्तीत जास्त चांगली वस्तू तयार करायचा प्रयत्न करतात. इथे उत्तर भारतात वापरण्यात येणारं 'जुगाड' आठवतं. मिळेल ते इंजिन आणि ४ चाकं आणि स्पेअर पार्ट्स वापरून चालणार्‍या गाड्या लोकल मेकॅनिक तयार करतात. 'कचर्‍यातून कला' ती हीच! शिवाय कुठचीही साधनसंपत्ती वाया जात नाही, पर्यावरणाचं आपोआपच संरक्षण होतं हेही महत्त्वाचं.

यकु 05/10/2011 - 21:03
वा वा वा!! मस्त वृत्तांत. अशी व्यावहारिक व्याख्यानं मी फक्त हॉलीवूडपटात पाहिली आहेत.. आपल्याकडेही होतात म्हणायची. मला वाटतं नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारं वातावरण आपल्याकडं फारसं आढळत नाही. त्यातून जे बाहेर तयार झालं असेल तेच उत्तमच असणार असा खुळचट समज.

In reply to by यकु

विकास 05/10/2011 - 21:10
मला वाटतं नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारं वातावरण आपल्याकडं फारसं आढळत नाही. त्यातून जे बाहेर तयार झालं असेल तेच उत्तमच असणार असा खुळचट समज. माशेलकरांनी पॅटंट मिळवण्यात बराच पुढाकार घेतला. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की १९८९ पर्यंत ते नवीन शोध/कल्पना ही भारतीय सरकार अथवा कंपन्यांना कमर्शिअलाईझ करण्यासाठी दाखवत, तेंव्हा हे इतरत्र कुठे केले आहे का असा प्रश्न विचारत. त्यावर, "नाही"हे उत्तर मिळाले की बासनात गुंडाळून ठेवले जायचे. मग त्यांनी आंतर्राष्ट्रीय पॅटंट फाईल करणे चालू केले, त्यामुळे एखाद्या संशोधनाचे महत्व आपल्याच लोकांना समजू लागले....

इरसाल 06/10/2011 - 20:05
एक माहित असलेले कमी खर्चिक इनोवेशन . एका नावाजलेल्या साबण कंपनीत वेष्टनात जर अनवधानाने साबण भरायचा राहून गेला तर .... १.धावपट्टा/सरकपट्ट्याला एक आधुनिक वजनकाटा जोडला जेणेकरून वजनावरून ओळखणे सोपे जाईल. २.धावपट्टा/सरकपट्ट्याच्या शेवटी लहान यंत्रमानव लावला जो वेष्टन उचलून खात्री करेल. अशीच अडचण साध्या साबण बनवणाऱ्या कंपनीत आली त्यांनी .... १.धावपट्टा/सरकपट्ट्याला आडवा असा पंखा (fan ) लावला, हवेने रिकामे वेष्टन बेल्ट वरून खाली पडेल किंवा बाहेर उडेल.

या लेखात दिलेली उदाहरणं खूपच छान आहेत. नवनिर्माणातून जनसामान्यांचा उत्कर्ष साधणं यासाठी इनोव्हेशनची गरज आहेच. शेवटी दिलेलं टाटांचं वाक्य समर्पकच. मात्र मला ही उदाहरणं वाचताना राहून राहून वृक्षारोपणाची आठवण झाली. फळं मिळावीत, सावली मिळावी, हिरवाई वाढावी म्हणून झाडं लावणं योग्यच. आपापल्या बागांमध्ये झाडं लावणाऱ्या व्यक्तीही असतात. पण आज जी व्यापक गरज आहे, संपूर्ण देशाचं वनीकरण वाढवण्याची, ती अशा एकेकाच्या झाडांमुळे कशी पूर्ण होणार? त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वनीकरणाची मोहीम हाती घेणारी सुसज्ज यंत्रणा लागते. कल्पनावृक्षांची वाढ करण्यामागेही तेच आहे. रीसर्च आणि डेव्हलपमेंटवर मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च झाला पाहिजे - सरकारकडून, कंपन्यांकडून, व युनिव्हर्सिट्यांकडून. त्यातून निघणारी संशोधनं विकसित करून बाजारात आणण्यासाठी सुलभ मार्ग हवे. ती विकसित झाल्यावर पेटंट घेण्याची व ते सुरक्षित ठेवण्याची सोय हवी. हे हळुहळू होतंय. पण जोपर्यंत ही पोषक इकोसिस्टिम नाही, तोपर्यंत मोजक्या बागा आणि मोजकी झाडं रहाणार.

In reply to by राजेश घासकडवी

विकास 05/10/2011 - 22:36
पण जोपर्यंत ही पोषक इकोसिस्टिम नाही... सहमत. अजून थोडेसे: त्यांनी (माशेलकरांनी) शिक्षणाबरोबर संध्या मिळतात ह्यावर भर दिला. त्या संदर्भात स्वतःचे उदाहरण दिले. एस एस सी ला बोर्डात अकरावे आले पण विधवा आईस पुढच्या शिक्षणाला देण्यासाठी पैसे नव्हते. त्यांना दोराबजी टाटा ट्रस्ट कडून शिष्यवृत्ती मिळाली आणि शिक्षण झाले. असे अनेक हात पुढे येणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. (त्यांनी स्वतःच्या आईच्या नावाने इनोवेशन संदर्भात एक वार्षिक मदत-पारीतोषिक जाहीर केले आहे.)

केशवराव 05/10/2011 - 23:34
मूळ लेख आणि त्यावरील सर्व प्रतिक्रिया छान . असेच लेखन येऊदे.

चतुरंग 05/10/2011 - 23:49
माशेलकरांचं व्याख्यान ऐकायला मिळालं ही चांगली संधी लाभली. त्यांचे विचार मननीय आहेत. -रंगा

lakhu risbud 06/10/2011 - 00:00
विकास साहेब माशेलकरांच्या या भाषणाचा दुवा मिळेल काय ?कोणीतरी रेकॉर्ड केले असल्यास हे भाषण ऐकायला आवडेल. आणि आपल्या नॅनो संदर्भात चाळीसएक आंतर्राष्ट्रीय पॅटंट्स आहेत हे वाचून तर आश्चर्य वाटले,या बद्दलची पण अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक. लोकसत्तेतील कुबेरांचा लेख आत्मचिंतन करण्यास लावणारा आहे.

In reply to by lakhu risbud

विकास 06/10/2011 - 00:39
त्यांचे भाषण टेप केलेले पाहीले. जर ते जालावर ठेवल्याचे कळले तर येथे दुवा देईन. गिरीष कुबेरांच्या लेखाबद्दल धन्यवाद.

lakhu risbud 06/10/2011 - 00:02
वरील प्रतिसादात दुवा आला नाही,हा दुवा, http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=184048:2011-09-23-16-47-48&catid=323:2011-01-11-12-20-33&Itemid=324

शिल्पा ब 06/10/2011 - 05:32
मस्त. वरील बहुतेकांशी सहमती. अगदी शाळेपासुनच तुम्हाला काय वाटते? काय आवडते? ही गोष्ट कशी असावी? वगैरे बद्द्ल मत विचारावं, त्यांना विचार करायला प्रवृत्त करावं. शाळेत आनंदच असला तरी पालक मिळुन शाळेत याविषयी काय करता येईल यांची यादी देउन शाळा प्रशासनाला तसे करण्यास भाग पाडु शकतात : हा एक माझा विचार. आपल्याकडे पायखेचु वृत्ती असल्याने कितपत प्रभावी ठरेल शंकाच आहे. असो. छान माहीती मिळाली.

धागा प्रतिसाद आवडले. सतत तक्रारीच वाचायला मिळत असताना अशा पॉझिटीव्ह पद्धतीने विचार व्यक्त करणारा धागा म्हणून विशेष कौतुक.

क्रेमर 06/10/2011 - 21:11
माशेलकरांची इंडोवेशन ही संज्ञा वाचून मला इंडोटेशन (इंडिया+मेडिटेशन) ही एक धेडगुजरी कल्पना सूचली आहे. इंडोवेशनचे काय व्हायचे असेल ते होवे पण इंडोटेशनच्या क्षेत्रात भारताने क्रांती घडवून आणली आहे.

सुंदर लेख आहे . माझ्या मते स्वातंत्र्यानंतर भारतात चलनाचे जेवढे अवमूल्यन झाले त्याहून कैक पटीने हुशार ह्या शब्दाचे झाले आहे . ''वर्षभर घोका नी, ३ तासाच्या परीक्षेत ओका'' .ह्या प्रकारामुळे अनेक सो कोल्ड हुशारांचे लोंढे देशात निर्माण झाले व त्यातून कोचींग क्लासेस चे जाळे. सीवी रामन ह्यांना नोबेल पारितोषिक मिळाले त्यानंतर हुशारांचा जो काही दुष्काळ आपल्या देशात पडला तो वाजपेयी ह्यांनी जय विज्ञान अशी घोषण देऊन एक दशक झाले तरी थांबला नाही .( भारतीयांनी परदेशात जाऊन नोबेल मिळवले .) इयत्ता सहावीत डॉ होमी भाभा ह्यांच्या नावाने परीक्षा घेतली जाते . त्यात सुवर्ण पदक मिळवणाऱ्या आमच्या शाळेतील विद्यार्थी अपुर्या मार्गदर्शना अभावी पुढे चाकोरी बध्द अभासक्रम निवडतांना मी पहिले आहे .तेव्हा ह्या परीक्षेचा मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो . आय आय टी साठी जीवाचे रान करणाऱ्या लोकांना इस्त्रो मध्ये जावेसे वाटत नाही . आज इस्त्रो ने चांदयान मोहीम असो की लघु पल्ल्याचे उपग्रह असो , जगात स्वतःच्या गुणवत्तेचा स्वस्त नी मस्त असा लौकिक कायम करून नासाचे अनेक ग्राहक देश आपल्याकडे वळवले . जर्मनी मधील अनेक विद्यापीठ आपल्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी नासा पेक्षा इस्रो ला पसंती देतात . कालच आपल्या आणी फ्रेंच विद्यापीठाचे उपग्रह आणी त्यांच्या आणी आपल्या देशाचा उपग्रह हवामानविषयक ( शेतकर्यासाठी ) यशस्वी प्रक्षेपित झाला .
गेले दोन दिवस इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि चेतन भगत यांचे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि कंपन्यां कशा या मुलांना वापरतात यावरून वाद चालला होता. पण दोघांचाही आपल्याकडील सिस्टीम आणि त्या सिस्टीमचे प्रॉडक्ट असलेले व्यावसायीक अशा दोन्हीवर रास्त असला तरी काहीसा त्रागाच दिसत होता. त्याच्याकडेच बघण्याचा दुसरा दृष्टीकोन कर्मधर्मसंयोगाने मला काल ऐकायला मिळाला. ठिकाण होते एम आय टी आणि वक्ते होते, डॉ. रघुनाथ माशेलकर. विषयाचा मथळा होता: Innovation's Holy Grail: Getting More from Less for Many. उपस्थित हे भारतीय तसेच अभारतीय होते - विद्यार्थी, प्राध्यापक/फॅकल्टी, उद्योजक आणि शास्त्रज्ञ.

क्यू एन एच, डिसिजन पॉईंट्स वगैरे..

गवि ·

मिसळपाव 03/10/2011 - 18:55
क्रिटिकल पॉईंट ब जवळ हवा ना? कारण "क्रिटिकल पॉईंट = या बिंदूवरून अ किंवा ब, दोन्ही ठिकाणी जायला सारखाच वेळ लागेल." जर जोरदार वारा ब कडून अ कडे आहे, (आणि विमान सारख्याच वेगाने - ट्रू स्पीड, ग्राऊंड स्पीड नव्हे - उडणारे) तर ब कडे जाताना हेड विंडस मुळे जास्त वेळ लागेल. कि माझ्या 'डोक्याचं दही' झालंय? :-)

रेवती 03/10/2011 - 19:12
सीपी आणि पीएनआर हे वार्‍याच्या दिशेला सरकतील असे वाटते आहे. प्रचंड वार्‍यामुळे टेकऑफसाठी लागणारा हवेचा दाब लवकर मिळत असणार. आजारी पडून विमानतळावरच हॉस्पिटलाईझ व्हायचे असेल तर सीपी क्रॉस व्हायच्या आधी क्रू ला सांगितल्यास आपण जगण्याची शक्यता वाढते हे समजले.;) फक्त तो पॉइंट समजला पाहिजे.;)

चतुरंग 03/10/2011 - 19:20
एकदम सोप्या भाषेत. रिलेटिव आणि अबसोल्यूट हाईट मेझरमेंट समजली. मला वाटतं डायहार्ड २ मधे अतिरेकी क्यूएनएच मधे लफडे करुन विमान रनवेवर धडकवतात. त्यावेळी ते काय करतात हे साधारण अंदाजाने समजले होते पण आता ह्या लेखानंतर नेमके काय लफडे होते ते क्लिअर झाले! माझ्यामते सीपी आणि पीएनार दोन्ही 'बी' कडे सरकतील. सीपी पासून ए आणि बी पर्यंत जायला लागणारा वेळ सारखाच असायला हवा. हेड विंड मुळे बी च्या दिशेने विमानाला जोरदार विरोध असल्याने कमी अंतर जायला जास्त वेळ लागेल. तीच गोष्ट पीएनारची. -रंगा

In reply to by चतुरंग

मैत्र 04/10/2011 - 11:03
गवि -- क्यूएनएच का ग्लाईड पाथ का दोन्ही ? असं वाटतंय की ते ग्लाईड स्कोप ला २०० मी खाली पॉइंट करतात आणि शून्य व्हिजिबिलिटी मुळे विमान त्या स्कोप मधून रनवेच्या दोनशे मी खाली उतरण्याच्या लाईन मधून येतं शेवटी रनवे दिसल्यावर ट्रॅजेक्टरी बदलता येत नाही म्हणून सरळ रनवेत घुसतं. क्यूएनएच हा प्रामुख्याने विमानाची स्वत:ची उंची (अल्टीट्युड) मोजण्यासाठी वापरली जात असावी असं वरच्या लेखातून दिसतंय... का ते व्हिलन्स विमानाला रनवेचा क्यूएनएच चुकिचा सांगतात (प्रत्यक्ष उंचीपेक्षा २०० मी खाली) ?

स्मिता. 03/10/2011 - 19:20
मला वाटतं समोरून प्रचंड वारा असताता सीपी बी कडे सरकायला हवा. पीएनआर बाबत सांगता येणार नाही, गोंधळ झालाय ;)

In reply to by आनंद

गवि 04/10/2011 - 15:02
ते नक्कीच बदलतील. सोपेपणासाठी असं पाहू: अजिबात वारा नसताना सीपी ए आणि बी च्या बरोब्बर मध्यात असणार. समोरुन वारा आला की बीच्या दिशेने जाण्याचा ग्राउंडस्पीड कमी होणार आणि वेळ वाढणार. अर्थातच उलट परत यायचं ठरवलं तर मागून येणार्‍या वार्‍यामुळे परतीचा ग्राउंड स्पीड वाढणार आणि तितक्याच वेळात अधिक अंतर पार होणार. आता उदाहरण चालवून पाहू. समजा: ए ते बी चं अंतर ६०० किमी. विमानाचा एअरस्पीड २०० सामान्य स्थितीत (बिनवार्‍याच्या) मध्यबिंदूला (३०० किमीवर) पोचायला लागणारा वेळ दीड तास (३००/२००) मध्यबिंदूपासून परत ए कडे यायलाही दीडच तास. मध्यबिंदूपासून पुढे बी पर्यंत जायलाही दीडच तास. म्हणजे फिजिकल मध्यबिंदू हाच सीपी. आता समोरुन वार्‍याची स्थिती. समजा बी कडून ए कडे वारा १०० किमिप्रतितास ए>>>बी ग्राउंड स्पीड १०० : २००-१००(समोरुन वारा) ए ते बी पोचायला लागलेला वेळ ६ तास. (६००/१००) ए ते बीच्या बरोब्बर मध्यावर पोचायला लागणारा वेळ ३ तास (३००/१००) बरोब्बर मध्यातून परत फिरलो तर, परतीचा ग्राउंड स्पीड ३०० (२००+१०० पाठीकडून वारा) मध्यबिंदूकडून ए पर्यंत परत येण्याचा वेळ फक्त १ तास (३००/३००) म्हणजेच सीपी (इक्वल टाईमचा बिंदू) हा मध्यबिंदूच्या पुढे बीच्या बाजूला असणार ना? म्हणजे सीपी "बी" कडे सरकला की नाही?

मिसळपाव 03/10/2011 - 18:55
क्रिटिकल पॉईंट ब जवळ हवा ना? कारण "क्रिटिकल पॉईंट = या बिंदूवरून अ किंवा ब, दोन्ही ठिकाणी जायला सारखाच वेळ लागेल." जर जोरदार वारा ब कडून अ कडे आहे, (आणि विमान सारख्याच वेगाने - ट्रू स्पीड, ग्राऊंड स्पीड नव्हे - उडणारे) तर ब कडे जाताना हेड विंडस मुळे जास्त वेळ लागेल. कि माझ्या 'डोक्याचं दही' झालंय? :-)

रेवती 03/10/2011 - 19:12
सीपी आणि पीएनआर हे वार्‍याच्या दिशेला सरकतील असे वाटते आहे. प्रचंड वार्‍यामुळे टेकऑफसाठी लागणारा हवेचा दाब लवकर मिळत असणार. आजारी पडून विमानतळावरच हॉस्पिटलाईझ व्हायचे असेल तर सीपी क्रॉस व्हायच्या आधी क्रू ला सांगितल्यास आपण जगण्याची शक्यता वाढते हे समजले.;) फक्त तो पॉइंट समजला पाहिजे.;)

चतुरंग 03/10/2011 - 19:20
एकदम सोप्या भाषेत. रिलेटिव आणि अबसोल्यूट हाईट मेझरमेंट समजली. मला वाटतं डायहार्ड २ मधे अतिरेकी क्यूएनएच मधे लफडे करुन विमान रनवेवर धडकवतात. त्यावेळी ते काय करतात हे साधारण अंदाजाने समजले होते पण आता ह्या लेखानंतर नेमके काय लफडे होते ते क्लिअर झाले! माझ्यामते सीपी आणि पीएनार दोन्ही 'बी' कडे सरकतील. सीपी पासून ए आणि बी पर्यंत जायला लागणारा वेळ सारखाच असायला हवा. हेड विंड मुळे बी च्या दिशेने विमानाला जोरदार विरोध असल्याने कमी अंतर जायला जास्त वेळ लागेल. तीच गोष्ट पीएनारची. -रंगा

In reply to by चतुरंग

मैत्र 04/10/2011 - 11:03
गवि -- क्यूएनएच का ग्लाईड पाथ का दोन्ही ? असं वाटतंय की ते ग्लाईड स्कोप ला २०० मी खाली पॉइंट करतात आणि शून्य व्हिजिबिलिटी मुळे विमान त्या स्कोप मधून रनवेच्या दोनशे मी खाली उतरण्याच्या लाईन मधून येतं शेवटी रनवे दिसल्यावर ट्रॅजेक्टरी बदलता येत नाही म्हणून सरळ रनवेत घुसतं. क्यूएनएच हा प्रामुख्याने विमानाची स्वत:ची उंची (अल्टीट्युड) मोजण्यासाठी वापरली जात असावी असं वरच्या लेखातून दिसतंय... का ते व्हिलन्स विमानाला रनवेचा क्यूएनएच चुकिचा सांगतात (प्रत्यक्ष उंचीपेक्षा २०० मी खाली) ?

स्मिता. 03/10/2011 - 19:20
मला वाटतं समोरून प्रचंड वारा असताता सीपी बी कडे सरकायला हवा. पीएनआर बाबत सांगता येणार नाही, गोंधळ झालाय ;)

In reply to by आनंद

गवि 04/10/2011 - 15:02
ते नक्कीच बदलतील. सोपेपणासाठी असं पाहू: अजिबात वारा नसताना सीपी ए आणि बी च्या बरोब्बर मध्यात असणार. समोरुन वारा आला की बीच्या दिशेने जाण्याचा ग्राउंडस्पीड कमी होणार आणि वेळ वाढणार. अर्थातच उलट परत यायचं ठरवलं तर मागून येणार्‍या वार्‍यामुळे परतीचा ग्राउंड स्पीड वाढणार आणि तितक्याच वेळात अधिक अंतर पार होणार. आता उदाहरण चालवून पाहू. समजा: ए ते बी चं अंतर ६०० किमी. विमानाचा एअरस्पीड २०० सामान्य स्थितीत (बिनवार्‍याच्या) मध्यबिंदूला (३०० किमीवर) पोचायला लागणारा वेळ दीड तास (३००/२००) मध्यबिंदूपासून परत ए कडे यायलाही दीडच तास. मध्यबिंदूपासून पुढे बी पर्यंत जायलाही दीडच तास. म्हणजे फिजिकल मध्यबिंदू हाच सीपी. आता समोरुन वार्‍याची स्थिती. समजा बी कडून ए कडे वारा १०० किमिप्रतितास ए>>>बी ग्राउंड स्पीड १०० : २००-१००(समोरुन वारा) ए ते बी पोचायला लागलेला वेळ ६ तास. (६००/१००) ए ते बीच्या बरोब्बर मध्यावर पोचायला लागणारा वेळ ३ तास (३००/१००) बरोब्बर मध्यातून परत फिरलो तर, परतीचा ग्राउंड स्पीड ३०० (२००+१०० पाठीकडून वारा) मध्यबिंदूकडून ए पर्यंत परत येण्याचा वेळ फक्त १ तास (३००/३००) म्हणजेच सीपी (इक्वल टाईमचा बिंदू) हा मध्यबिंदूच्या पुढे बीच्या बाजूला असणार ना? म्हणजे सीपी "बी" कडे सरकला की नाही?
कुर्सी की पेटी इस तरह बांधी जाती है..वगैरे सुरु असतं तेव्हा विमान टॅक्सीवेवरुन रनवेच्या दिशेने झपाझप सरकत असतं. "तुम्ही रनवेवर पोहोचा, रनवेच्या सुरुवातीला नाक वळवून उडण्याच्या तयारीत उभे रहा आणि आम्हाला सांगा", असा क्लिअरन्स आधी टॉवरकडून मिळतो. आपण तसं रनवेवर जाऊन टोकाला उभं रहायचं आणि नाक रनवे मध्यरेषेशी जुळवून मग रेडिओत तोंड घालून सांगायचं की "मुंबई, व्हिक्टर किलो अल्फा, रेडी फॉर टेकऑफ.." मग ते म्हणतात "व्हिक्टर किलो अल्फा, क्लिअर्ड फॉर टेक ऑफ.