मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शास्त्रीय संगीत/ वाद्यांची ओळख - उत्तम माहितीपट

चौकस२१२ ·
शास्त्रीय संगीतातील एक मात्तबर कलाकार सॊ विणा सहस्र्बुद्धे यांच्यावरील एक उत्तम माहितीपट नक्की पाहावा असा https://www.youtube.com/watch?v=oUPPv83s_cU त्याचे वडील म्हणजे पंडित शंकर श्रीकांत बोडस जे कानपुर स्तिथ होते ते मुळात सांगलीचे होते त्याना कानपुर ला पाठवले ते लाहोर ला १९०१ साली स्थापित केलेल्या गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक पंडित विंष्णू दिगंबर पलुस्कर यांनी . ( गंमत बघा " मौसिकी / संगीत हे आमच्या धर्मात बसत नाही- ते हराम आहे" म्हणणाऱ्या समाजाचे बलस्थान असलेल्या लाहोर मध्ये अशी संगीताच्या प्रसाराची सुरवात झाली ..

सांगलीचे कर्णमधूर लेझीम

स्वधर्म ·

चौथा कोनाडा 30/09/2024 - 21:05
व्वा ... मस्त माहिती ! दोन्ही व्हिडो भारी आहे... महालेझिमचा तर लै अप्रतिम आवडला ! टाळ मृदंग दिंडी क्लासिकच ! खरंच किती छान वाटतं कर्णमधूर लेझीम संगीत, त्यातलं शारिर लालत्य...वेगवेग्ळे डाव ! असं वाटत, सांगलीलाच रहायला जावं ... तिथल्याच जवळच्या तांदुळवाडी गावात ४ दिवस रहायला होतो... दोन चार वेळा सांगली पार केली पण शहर दर्शन योग नाही आले. असो. मी त्या लेखात म्हटलं होतं त्या नुसार : ढोल बडवण्यावर बंदी घालून त्या जागी लेझीमला प्रमोट करायला हवे. त्यासाठी शासनाने "लाडका लेझीमनर्तक" अशी योजना सुरु करून अनुदान द्यायला हवं ! धन्यवाद स्वधर्म ..छान व्हिडो पाहण्याची संधी दिलीत !

In reply to by चौथा कोनाडा

अथांग आकाश 01/10/2024 - 11:11
खरंच किती छान वाटतं कर्णमधूर लेझीम संगीत, त्यातलं शारिर लालत्य...वेगवेग्ळे डाव !
+१ दोन्ही व्हिडिओ आवडले!

Bhakti 01/10/2024 - 10:34
अगदी बरोबर! लेझीम हे वाद्य अधिक प्रमोट केले पाहिजे. ही रील पहा,किती प्रचंड एनर्जी आहे.सांगलीचा विसावा ग्रुप वा चौक आहे. https://www.facebook.com/share/r/pSdFzsJD9vn1Hka9/?mibextid=oFDknk अजून सकारात्मक गोष्टी समजू द्या सांगलीच्या :)

भीमराव 01/10/2024 - 12:49
गावोगावी परंपरा वेगवेगळ्या. जशी सोलापूराची लेझीम मंडळे, टिपरी नाच, सातारचे ढोलाचे खेळ, झांजापथक, उत्तर महाराष्ट्राचे झींगी पावरी, तीन पावली नाच, संबळ नाच, आदिवासी बांधवांचा तारपा नाच, कोकण चा शक्ती तुरा असे कितीतरी कलाप्रकार आज सुद्धा महाराष्ट्रात आहेत.

In reply to by भीमराव

चौथा कोनाडा 01/10/2024 - 20:41
लेझीम मंडळे, टिपरी नाच, ढोलाचे खेळ, झांजापथक, झींगी पावरी, तीन पावली नाच, संबळ नाच, तारपा नाच, शक्ती तुरा
एवढे दमदार प्रकार असून देखील ढोलचा धडकी भरवणारा कर्णकटू आवाज हेच आपल्या नशिबी आलेलं आहे. आधीच माणूस विशेषतः शहरी माणूस वाहनांचे, कारखान्यांचे, बांधकामाचे इत्यादि आवाजांनी बेजार झालाय अन त्यात असलं फुटकं नशीब ! कमीत कमी शहराच्या ३०-३५ किमि वर्तुळात ढोल बडवण्याला बंदी करावी !

छान. माहितीपूर्ण आणि वेगळा विषय. सध्या सांगली-सोलापूरच्या लेझीम, विशेष संगीत आणि त्यांच्या स्टेप्सच्या रील्स सध्या फेसबूक्सवर धुम दिसते. आपल्या काळातल्या शाळेतल्या लेझीम जाऊन आता जरा दांडियातल्या गरबा सारख्या स्टेप्स या लेझीमला दिसू लागल्या आहेत, म्हणजे मला तसं वाटतं. पण भारीय. सगळं. -दिलीप बिरुटे

सिरुसेरि 04/11/2024 - 18:35
छान माहिती . या लेखामुळे सांगली गाव भागातील रणझुंजार , विजयंता , स्वरुप टॉकिज जवळील बालाजी मिल्स , शिलंगण चौक इत्यादी प्रसिद्ध गणेश मंडळे व त्यांचे भव्य देखावे आठवले .

चौथा कोनाडा 30/09/2024 - 21:05
व्वा ... मस्त माहिती ! दोन्ही व्हिडो भारी आहे... महालेझिमचा तर लै अप्रतिम आवडला ! टाळ मृदंग दिंडी क्लासिकच ! खरंच किती छान वाटतं कर्णमधूर लेझीम संगीत, त्यातलं शारिर लालत्य...वेगवेग्ळे डाव ! असं वाटत, सांगलीलाच रहायला जावं ... तिथल्याच जवळच्या तांदुळवाडी गावात ४ दिवस रहायला होतो... दोन चार वेळा सांगली पार केली पण शहर दर्शन योग नाही आले. असो. मी त्या लेखात म्हटलं होतं त्या नुसार : ढोल बडवण्यावर बंदी घालून त्या जागी लेझीमला प्रमोट करायला हवे. त्यासाठी शासनाने "लाडका लेझीमनर्तक" अशी योजना सुरु करून अनुदान द्यायला हवं ! धन्यवाद स्वधर्म ..छान व्हिडो पाहण्याची संधी दिलीत !

In reply to by चौथा कोनाडा

अथांग आकाश 01/10/2024 - 11:11
खरंच किती छान वाटतं कर्णमधूर लेझीम संगीत, त्यातलं शारिर लालत्य...वेगवेग्ळे डाव !
+१ दोन्ही व्हिडिओ आवडले!

Bhakti 01/10/2024 - 10:34
अगदी बरोबर! लेझीम हे वाद्य अधिक प्रमोट केले पाहिजे. ही रील पहा,किती प्रचंड एनर्जी आहे.सांगलीचा विसावा ग्रुप वा चौक आहे. https://www.facebook.com/share/r/pSdFzsJD9vn1Hka9/?mibextid=oFDknk अजून सकारात्मक गोष्टी समजू द्या सांगलीच्या :)

भीमराव 01/10/2024 - 12:49
गावोगावी परंपरा वेगवेगळ्या. जशी सोलापूराची लेझीम मंडळे, टिपरी नाच, सातारचे ढोलाचे खेळ, झांजापथक, उत्तर महाराष्ट्राचे झींगी पावरी, तीन पावली नाच, संबळ नाच, आदिवासी बांधवांचा तारपा नाच, कोकण चा शक्ती तुरा असे कितीतरी कलाप्रकार आज सुद्धा महाराष्ट्रात आहेत.

In reply to by भीमराव

चौथा कोनाडा 01/10/2024 - 20:41
लेझीम मंडळे, टिपरी नाच, ढोलाचे खेळ, झांजापथक, झींगी पावरी, तीन पावली नाच, संबळ नाच, तारपा नाच, शक्ती तुरा
एवढे दमदार प्रकार असून देखील ढोलचा धडकी भरवणारा कर्णकटू आवाज हेच आपल्या नशिबी आलेलं आहे. आधीच माणूस विशेषतः शहरी माणूस वाहनांचे, कारखान्यांचे, बांधकामाचे इत्यादि आवाजांनी बेजार झालाय अन त्यात असलं फुटकं नशीब ! कमीत कमी शहराच्या ३०-३५ किमि वर्तुळात ढोल बडवण्याला बंदी करावी !

छान. माहितीपूर्ण आणि वेगळा विषय. सध्या सांगली-सोलापूरच्या लेझीम, विशेष संगीत आणि त्यांच्या स्टेप्सच्या रील्स सध्या फेसबूक्सवर धुम दिसते. आपल्या काळातल्या शाळेतल्या लेझीम जाऊन आता जरा दांडियातल्या गरबा सारख्या स्टेप्स या लेझीमला दिसू लागल्या आहेत, म्हणजे मला तसं वाटतं. पण भारीय. सगळं. -दिलीप बिरुटे

सिरुसेरि 04/11/2024 - 18:35
छान माहिती . या लेखामुळे सांगली गाव भागातील रणझुंजार , विजयंता , स्वरुप टॉकिज जवळील बालाजी मिल्स , शिलंगण चौक इत्यादी प्रसिद्ध गणेश मंडळे व त्यांचे भव्य देखावे आठवले .
आधी ढोल ताशा पथके की वेठबिगारी ? या लेखाला प्रतिक्रिया लिहीली होती, पण खालील दुवे आधिक लोकांनी पहावेत असे वाटले, म्हणून सांगलीच्या लेझीम परंपरेचे दुवे छोटा लेख म्हणून देत आहे. बाकी लयदार, कर्णमधुर तरीही कमालीचा कस लागणार्या लेझीमशी ढोल ताशाच्या कर्कश्य गोंगाटाबरोबर तुलनासुध्दा करवत नाही. ज्यांनी लेझीम खेळलंय, अनुभवलंय, त्या माझ्यासारख्यांना ढोल ताशा अगदी सहन होत नाही. अवघ्या पाच मिनिटांचा लेझीमचा डाव असा घाम काढतो की कितीही दमसासाचा गडी असला, तरी विश्रांती घेतल्याशिवाय पुढे खेळूच शकत नाही. पुण्यात मिरवणुकांना जाणं कधीचंच बंद केलंय.

माचीवरला बुधा

श्रीगणेशा ·

प्रचेतस 14/08/2024 - 10:15
माचीवरचा बुधा हा चित्रपट बघायचा राहूनच गेला. रिलीज झाला तेव्हा जेमतेम एखाद दुसरा शो फक्त एकच आठवडाभर तोही पुण्यात होता. नंतर कुठे ओटीटी आणि युट्युबवर पण आला नाही. हे गाणं मात्र पाहिलेलं आहे. गोनिदांची कादंबरी मत्र वाचलेली आहेच आणि संग्रही देखील आहे. निव्वळ अप्रतिम.

प्रचेतस 14/08/2024 - 10:15
माचीवरचा बुधा हा चित्रपट बघायचा राहूनच गेला. रिलीज झाला तेव्हा जेमतेम एखाद दुसरा शो फक्त एकच आठवडाभर तोही पुण्यात होता. नंतर कुठे ओटीटी आणि युट्युबवर पण आला नाही. हे गाणं मात्र पाहिलेलं आहे. गोनिदांची कादंबरी मत्र वाचलेली आहेच आणि संग्रही देखील आहे. निव्वळ अप्रतिम.
माचीवरला बुधा ही गोनिदांची कादंबरी, त्यावर आधारित विजयदत्त यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, आणि त्या चित्रपटासाठी धनंजय धुमाळ यांनी संगीतबद्ध केलेलं एक पक्ष्यांचं संगीत.

अहत पेशावर , तहत तंजावूर

चौकस२१२ ·
अहत पेशावर , तहत तंजावूर एक उत्साहपूर्वक गाणे ( हे पाठ कारेन किती अवघड आहे आणि सुरत / चाळीत गाणे ) नक्की बघा https://www.youtube.com/watch?v=OaYxZ1sDh_I या शिवाय एक मालवणी गाणे ! https://www.youtube.com/watch?v=GKGwZQ6m9lw

संगीत

श्रीकृष्ण सामंत ·
काल मी श्री. समर्थां बरोबर तळ्यावर फेरफटका मारत असताना एक प्रश्न केला. आणि तो त्यांनाच करण्याचा माझा उद्देश हा होता की,ते पेटी आणि व्हायोलिन वाजवतात. त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला मी पूर्वी गेलो आहे. मी त्यांना म्हणालो, “संगीत म्हणजे काय? संगीत नसेल तर लोक कसे जीवन जगतील? हे विचार माझ्या डोक्यात येतात आणि हे संगीतात रस नसलेल्या लोकांना कसं लागू होतं? ते मला म्हणाले, “संगीताशिवाय "जीवनातील दिवसाची" ​​ कल्पना करूया. संगीताशिवाय जीवन भावनाहीन, रंगहीन आणि अनावश्यकपणे रेखाटलेलं होईल . संगीताची व्याख्या अशी करता येईल, “वेळेत आवाजाची मांडणी करण्याची कला” म्हणजे संगीत.

प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी

श्रीकृष्ण सामंत ·
प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी चारी बाजू वणवा असतां अंगवसत्र न जळूं देता सांभाळू तरी कसं प्रीतीच्या मार्गी भिंत आणणार्यानो कुणी सांगेल कां ही भिंत दूर करूं कशी नैराशेत जखडलेली गीतें असती अनेक मनाचे गीत-वाद्द तुटतां गीत गाऊं कसे नैराशेचा बोझ असेना, पेलता येतो जीवनच बोझ असता,पेलवूं कसा प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी चारी बाजू वणवा असतां अंगवसत्र न जळूं देता सांभाळू तरी कसं

माझी नर्मदा परिक्रमा : शुलपाणीच्या झाडीत

Narmade Har ·

नर्मदे हरचा हा भाग वाचनीय होता. वरीजनल आणि संधी मिळाली होती तर, मोहाची घ्यायला हवी होती. उन्मनी अवस्थेत ढोल अजून तालात वाजला असता. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

निनाद 02/04/2024 - 16:18
फार छान सिद्धहस्त लेखणी आहे. नर्मदामाते सह सरस्वतीमातेचा ही आशिर्वाद आहे तुम्हावर हे नक्की! हा भागपण चित्रदर्शी झाला आहे. वाचतो आहोत असे वाटतच नाही. डोळ्यासमोर चित्रपट चालू लागतो... असेच लेखन करत रहा हीच विनंती.

एक एक करुन सर्व भाग वाचत आहे / ऐकत आहे. काल - तुम्हाला जिथे नर्मदेश्वर शिवलिंग प्राप्ती झाली त्या भागापर्यंत पोहचलो. तुम्ही युट्युब वरे केलेल्या रेकॉर्डिंग्समुळे खुप सोयीचे झाले आहे. मनःपुर्वक धन्यवाद :)

गवि 03/04/2024 - 12:39
लेखन ओघवते आहे. चित्रदर्शी आहे. इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. अनेक नर्मदा परिक्रमा वर्णने वाचून, (आणि त्यात मिपाकर यकुचे अनुभव देखील आठवणे अपरिहार्य ठरते), असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? की परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? ही लेखमाला अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. रोचक आहे. पुढील भागांची उत्सुकता असेल. धन्यवाद आणि शुभेच्छा..

In reply to by गवि

Narmade Har 04/04/2024 - 09:44
इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. > > बहुतेक सर्व लोक बहुतांश नियम पाळत परिक्रमा यशस्वीपणे करतात . जितके अवघड वाटते तितके अवघड नंतर ते राहत नाही . सवयीचे होऊन जाते . असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? > > मुळात श्रद्धा बलवान असेल तोच मनुष्य परिक्रमा उचलू शकतो . सर्वांच्याच बाबतीत वरील प्रमाणे घडते असे नाही . जसा त्याचा विवेक जितका जागृत आहे तसे अनुभव / आकलन तो घेतो . परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? > > खूप लोक आहेत . मुळात ज्याला आपण गूढ अनुभव म्हणत आहात , तो त्या व्यक्तीला गूढ वाटेलच असे नाही . कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव लक्षात आला की तो चमत्कार वाटत नाही . मला असेही लोक भेटले दोघेजण जे परिक्रमे नंतर नास्तिक झाले . मुळात प्रत्येकाला अनुभव आलाच पाहिजे असे थोडीच आहे ? त्याचे झाले असे आहे की जगन्नाथ कुंटे यांना अश्वत्थामा भेटल्यामुळे आता प्रत्येकाला तो भेटलाच पाहिजे असे काहीसे गृहीतक लोकांनी मनात धरलेले आहे . हे चुकीचे आहे असे मला वाटते . खुल्या मनाने समोर जे घडते आहे ते पाहत राहावे . प्रत्येक गोष्टीत काहीतरी कार्यकारण भाव शोधलाच पाहिजे असे नाही . तुका म्हणे उगीच राहावे होईल ते सहज पाहावे । हेच उत्तम .

In reply to by प्रचेतस

रामचंद्र 03/04/2024 - 22:08
आपण म्हणताय त्यात नक्कीच तथ्य आहे पण या मार्गामुळेच एवढ्या मोठ्या वाचकवर्गाला या लेखनाची माहिती झाली हेसुद्धा तितकंच खरं.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:52
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by Narmade Har

चक्कर_बंडा 04/04/2024 - 20:02
आपण जो कन्टेन्ट देताय तो पाहता क्लिकबेट संबंधित प्रतिक्रियांची फिकीर करण्याची अजिबातचं गरज नाही. व्यासपीठ कुठलेही असो, सर्वसामान्य वाचकांसाठी उत्तम साहित्य वाचायला मिळणे हेच महत्वाचे असते, मिपावरील तुमच्या पहिल्या लेखाने अनेकांसाठी त्यांपर्यंत पोहोचणे सुकर झाले असं म्हणणे वावगं ठरणार नाही.

In reply to by Narmade Har

प्रचेतस 07/04/2024 - 19:34
तुम्ही लेख लिहिलेच आहेत तर ते थेट इथे कॉपी पेस्ट करणे अजिबात अवघड नाहीये, तसेच चित्रेही ब्लॉगवर तुम्ही टाकलेली आहेत तेव्हा त्यांचा दुवा इथे लेखात संपादित करून टाकणे कष्टदायी न ठरावे, त्यातून काही अडचण असल्यास मिपाकर हर प्रकारे मदतीला तयार असतातच, फक्त सर्व लेख इथे द्यावेत ही विनंती.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 07/04/2024 - 23:38
ते तितकेसे सोयीचे नाही असे मला जाणवले . विशेषतः मोबाईल वरून हे सर्व करणे खूप अवघड जाते . आपणासारख्या विद्वज्जनांचा नेत्रस्पर्श पामाराच्या लिखाणास एकवार तरी झाला यातच त्याची सार्थकता आहे . नर्मदे हर !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 15:14
प्रचेतसजी, तुमचे लेखकाबद्दलच मत कसही असलं तरी ८३ नंबरचा भाग जरूर पहा. त्यात अगदी दुर्मीळ मंदिरांबद्दल माहीती व फोटो आहेत. तसेच जे महाराष्ट्रप्रेमी आहेत किंवा जे मराठीप्रेमी आहेत त्यांनाही या भागातील काही भाग वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by शाम भागवत

प्रचेतस 07/04/2024 - 19:31
आक्षेप लेखकाबद्दल आणि लेखनाबद्दल अजिबात नाही, (तसे ध्वनित होत असल्यास क्षमस्व) किंबहुना लेखन अप्रतिमच आहे. मात्र आधी पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले.

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 21:08
तुम्ही मांडलेला हा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्हाला आलेली शंका बिलकूल अनाठायी नाही. मात्र ब्लॉगवरचे जसेच्या तसे येथे आणणे खरेच कष्टाचे आहे असे वाटते. ऑडिओ रुपातील लेख येथे आणणे पण अवघड वाटते. असो.

In reply to by प्रचेतस

पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 09/04/2024 - 17:46
आत्तापर्यंतच्या ८४ भागात लेखकाला अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत. पण त्या सर्वांमधे उच्च दर्जाचा म्हणजे ध्यानावस्थेचा अनुभव ८२ व्या भागात आला आहे असे दिसते. हा भाग लेखकासाठी विशेष आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे मोबाईलवरून येथे लेखन करणे अडचणीचे असूनही हा भाग लेखकाने इथे टाकला असावा. (लेखकाकडे लॅपटॉप अथवा डेस्कटॉप नाही. त्यांच्या सततच्या भ्रमंतीत त्याचे लोढणेच जास्त होते.) आपल्या ब्लॉगची जाहिरात व्हावी इतक्या फालतू कारणाने लेखक असे करत असावा असे वाटत नाही. मला तरी लेखक प्रामाणिक वाटतात. ताकाला जाऊन भांडे लपवत असतील असे वाटत नाही. प्रत्येक वेळेस दिसते तसे नसते. असो. माझी लेखकांस विनंती आहे की एखादा भाग खरोखरच महत्वाचा आहे असे वाटल्यास तो सारांश रुपाने येथे जरूर टाका. तुम्हाला काय महत्वाचे वाटते याचेच मला व आणखी जणांना महत्वाचे वाटते. याबाबत फक्त या संकेतस्थळाचे प्रशासकांनी सूचना केली तरच लक्ष द्या बाकी कोणाला काय वाटते याकडे लक्ष देऊ नका. हे बाकीचेही त्यांची मते प्रामाणिकपणेच मांडत आहे हे विसरू नका. प्रचेतसजी निव्वळ विरोधासाठी विरोध करणाऱ्यांपैकी नाहीत. हे लक्षात ठेवल्यास तुमच्या लेखनात विक्षेप न येता ते चालू राहील. नर्मदे हर 🙏

गरूडेश्वर,नानी मोटी पनौती या ठिकाणी मैय्याचे मनमोहक दर्शन घडले. एकवार मनात जरुर परिक्रमा करावी ही इच्छा जागृत झाली. जबलपूरला असताना भेडा घाटात मैय्याचे अद्भुत रुप व लोक मान्यता ऐकावयास मिळाल्या. परम पुज्य मामा देशपांडे (आजोबा) यांच्या कडून लहानपणी ऐकले होते. करोनाच्या आगोदर मुलीच्या सासूबाईंची परिक्रमा पुर्ण झाली त्यांचे अनुभव सुद्धा ऐकले. अद्भूत आहे.

In reply to by कंजूस

Narmade Har 04/04/2024 - 09:46
अजिबात अवघड नाही ! एकावेळी एकच पाऊल टाकायचे . पुढच्या पावलाचा विचार करायचा नाही . यापेक्षा सोपे या जगात काय असू शकते !

अहिरावण 04/04/2024 - 11:02
ओ ! इथे असे संक्षिप्त भाग टाकण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिकडे पटापट लिहा बरं !! नंतर बसा इथे तिथे भाग टाकत... आमचं काही म्हणणं नाही. आधी तिकडचं पुरं करा.... नर्मदे हर !!

चक्कर_बंडा 04/04/2024 - 19:33
ब्लॉगवरील आजपर्यंत प्रकाशित सर्व ८२ लेख वाचून नुकतेच पुर्ण झाले. अद्भुत असा वाचनानुभव दिला तुम्ही, मनापासून आभार ! प्रत्येक लेखात नर्मदामाईचे चित्र शब्दांमधून डोळ्यांसमोर साकार झाले. नर्मदामाता परिक्रमा अक्षरक्ष: "Virtually" अनुभवायला मिळाली. रामदासबाबा, मोहन साधू, अमरकंटकच्या जंगलातील मुक्कामावेळी रात्री जेवण घेऊन येणार तरुण, संत मीरामाई, इंद्रावती नदीत वाचवणारा लहान मुलगा, शिव्या-शाप देणारा यवन व त्यावेळी नावेत घेऊन नदी पार करवणारा केवट, नर्मदाकाठी झोपडीतील मुकी मुलगी व तिचा परिवार या व इतरही अनेकांची व्यक्तिचित्रे डोळ्यांसमोर शब्दशः उभी राहीली. याशिवाय, लेखांमधुन नैसर्गिकपणे समोर येणारी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तुमची मनस्वी मुशाफिरी, अनेक कला आणि विद्या यांवर असलेलं प्रभुत्व, उदयोग-व्यवसायातील वैविध्य, गुणी लोकसंग्रह, आश्चर्याने तोंडात बोट घालायला लागावे इतकं विविध विषयांसंबंधी असलेलं सखोल ज्ञान, सगळंच अद्भुत ! पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार !

In reply to by चक्कर_बंडा

Narmade Har 05/04/2024 - 02:04
सगळ करणे जगदीशाचे । आणि कवित्वची काय मानुष्याचे । (कवित्व म्हणजे कौतुक ) ऐशा अप्रमाण बोलण्याचे । काय घ्यावे ॥ नर्मदे हर !

शाम भागवत 06/04/2024 - 22:10
अप्रतीम. _/\_ ताल व नाद आणि त्याच्या जोडीला नाम असेल तर ध्यानावस्थेचा अनुभव येणारच. ह्या स्थितीत सत्गुरूंचे सान्निध्य असेल तर निर्विचार स्थिती प्राप्त होणे हेही शक्य आहे.

नर्मदे हरचा हा भाग वाचनीय होता. वरीजनल आणि संधी मिळाली होती तर, मोहाची घ्यायला हवी होती. उन्मनी अवस्थेत ढोल अजून तालात वाजला असता. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे

निनाद 02/04/2024 - 16:18
फार छान सिद्धहस्त लेखणी आहे. नर्मदामाते सह सरस्वतीमातेचा ही आशिर्वाद आहे तुम्हावर हे नक्की! हा भागपण चित्रदर्शी झाला आहे. वाचतो आहोत असे वाटतच नाही. डोळ्यासमोर चित्रपट चालू लागतो... असेच लेखन करत रहा हीच विनंती.

एक एक करुन सर्व भाग वाचत आहे / ऐकत आहे. काल - तुम्हाला जिथे नर्मदेश्वर शिवलिंग प्राप्ती झाली त्या भागापर्यंत पोहचलो. तुम्ही युट्युब वरे केलेल्या रेकॉर्डिंग्समुळे खुप सोयीचे झाले आहे. मनःपुर्वक धन्यवाद :)

गवि 03/04/2024 - 12:39
लेखन ओघवते आहे. चित्रदर्शी आहे. इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. अनेक नर्मदा परिक्रमा वर्णने वाचून, (आणि त्यात मिपाकर यकुचे अनुभव देखील आठवणे अपरिहार्य ठरते), असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? की परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? ही लेखमाला अजून सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. रोचक आहे. पुढील भागांची उत्सुकता असेल. धन्यवाद आणि शुभेच्छा..

In reply to by गवि

Narmade Har 04/04/2024 - 09:44
इतकी दीर्घ परिक्रमा, सर्व नियम पाळून चालत करणे हे साधे सोपे काम नव्हे. फार थोड्या लोकांना ते जमते. > > बहुतेक सर्व लोक बहुतांश नियम पाळत परिक्रमा यशस्वीपणे करतात . जितके अवघड वाटते तितके अवघड नंतर ते राहत नाही . सवयीचे होऊन जाते . असे मत झाले आहे की या परिक्रमेत ती अनुभवणाऱ्या व्यक्तीत आपोआप एक सश्रद्धता निर्माण होऊन वाढत जाते. नंतर नंतर काही बाबतीत पॅरानॉर्मल घटना, भांग गांजा चिलीम, साधू, बाबा महाराज, गूढ अनुभव, चमत्कारांवर विश्वास बसत जाणे असे अपरिहार्यपणे सर्वच परिक्रमींच्या बाबतीत थोड्या फार फरकाने घडताना दिसते. हे खरे आहे का? > > मुळात श्रद्धा बलवान असेल तोच मनुष्य परिक्रमा उचलू शकतो . सर्वांच्याच बाबतीत वरील प्रमाणे घडते असे नाही . जसा त्याचा विवेक जितका जागृत आहे तसे अनुभव / आकलन तो घेतो . परिक्रमा पूर्ण करून देखील कोणताही गूढ अनुभव न आलेले लोकही आहेत? > > खूप लोक आहेत . मुळात ज्याला आपण गूढ अनुभव म्हणत आहात , तो त्या व्यक्तीला गूढ वाटेलच असे नाही . कुठल्याही गोष्टीचा कार्यकारणभाव लक्षात आला की तो चमत्कार वाटत नाही . मला असेही लोक भेटले दोघेजण जे परिक्रमे नंतर नास्तिक झाले . मुळात प्रत्येकाला अनुभव आलाच पाहिजे असे थोडीच आहे ? त्याचे झाले असे आहे की जगन्नाथ कुंटे यांना अश्वत्थामा भेटल्यामुळे आता प्रत्येकाला तो भेटलाच पाहिजे असे काहीसे गृहीतक लोकांनी मनात धरलेले आहे . हे चुकीचे आहे असे मला वाटते . खुल्या मनाने समोर जे घडते आहे ते पाहत राहावे . प्रत्येक गोष्टीत काहीतरी कार्यकारण भाव शोधलाच पाहिजे असे नाही . तुका म्हणे उगीच राहावे होईल ते सहज पाहावे । हेच उत्तम .

In reply to by प्रचेतस

रामचंद्र 03/04/2024 - 22:08
आपण म्हणताय त्यात नक्कीच तथ्य आहे पण या मार्गामुळेच एवढ्या मोठ्या वाचकवर्गाला या लेखनाची माहिती झाली हेसुद्धा तितकंच खरं.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:52
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by Narmade Har

चक्कर_बंडा 04/04/2024 - 20:02
आपण जो कन्टेन्ट देताय तो पाहता क्लिकबेट संबंधित प्रतिक्रियांची फिकीर करण्याची अजिबातचं गरज नाही. व्यासपीठ कुठलेही असो, सर्वसामान्य वाचकांसाठी उत्तम साहित्य वाचायला मिळणे हेच महत्वाचे असते, मिपावरील तुमच्या पहिल्या लेखाने अनेकांसाठी त्यांपर्यंत पोहोचणे सुकर झाले असं म्हणणे वावगं ठरणार नाही.

In reply to by Narmade Har

प्रचेतस 07/04/2024 - 19:34
तुम्ही लेख लिहिलेच आहेत तर ते थेट इथे कॉपी पेस्ट करणे अजिबात अवघड नाहीये, तसेच चित्रेही ब्लॉगवर तुम्ही टाकलेली आहेत तेव्हा त्यांचा दुवा इथे लेखात संपादित करून टाकणे कष्टदायी न ठरावे, त्यातून काही अडचण असल्यास मिपाकर हर प्रकारे मदतीला तयार असतातच, फक्त सर्व लेख इथे द्यावेत ही विनंती.

In reply to by प्रचेतस

Narmade Har 07/04/2024 - 23:38
ते तितकेसे सोयीचे नाही असे मला जाणवले . विशेषतः मोबाईल वरून हे सर्व करणे खूप अवघड जाते . आपणासारख्या विद्वज्जनांचा नेत्रस्पर्श पामाराच्या लिखाणास एकवार तरी झाला यातच त्याची सार्थकता आहे . नर्मदे हर !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

Narmade Har 04/04/2024 - 09:53
आपण म्हणत आहात ते बरोबर आहे . परंतु इतके सर्व लेख इथे लिहिणे सोयीचे नाही असे लक्षात आले . शिवाय चित्रे व्हिडिओ लेखामध्ये घालणे फारसे सोयीचे नाही असे जाणवले . त्याच्यामध्ये प्रचंड वेळ वाया जात होता . म्हणून दुर्दैवाने इथे सारांश प्रकाशित केलेला आहे . त्यावरून कोणास वाटले तर ब्लॉग वाचन शक्य आहे . प्रत्येकाने ब्लॉग वाचावाच असा अट्टाहास कदापि नाही . आपल्याच एका वाचकांनी आग्रहपूर्वक मिसळ पाव बद्दल सांगून त्यावर लिखाण करण्यास प्रवृत्त केले . म्हणून हे घडले तरी . असो . त्या निमित्ताने क्लिकबेट हा नवीन शब्द कळला ! त्याबद्दल आपले आभार !

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 15:14
प्रचेतसजी, तुमचे लेखकाबद्दलच मत कसही असलं तरी ८३ नंबरचा भाग जरूर पहा. त्यात अगदी दुर्मीळ मंदिरांबद्दल माहीती व फोटो आहेत. तसेच जे महाराष्ट्रप्रेमी आहेत किंवा जे मराठीप्रेमी आहेत त्यांनाही या भागातील काही भाग वाचायला नक्कीच आवडेल.

In reply to by शाम भागवत

प्रचेतस 07/04/2024 - 19:31
आक्षेप लेखकाबद्दल आणि लेखनाबद्दल अजिबात नाही, (तसे ध्वनित होत असल्यास क्षमस्व) किंबहुना लेखन अप्रतिमच आहे. मात्र आधी पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले.

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 07/04/2024 - 21:08
तुम्ही मांडलेला हा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्हाला आलेली शंका बिलकूल अनाठायी नाही. मात्र ब्लॉगवरचे जसेच्या तसे येथे आणणे खरेच कष्टाचे आहे असे वाटते. ऑडिओ रुपातील लेख येथे आणणे पण अवघड वाटते. असो.

In reply to by प्रचेतस

पहिला लेख टाकून इथे थेट ८२ वा लेख तोही सारांश स्वरूपात टाकणे हे वाचकाला भुलवून ब्लॉग साईटवर नेण्यासारखे वाटले
सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

शाम भागवत 09/04/2024 - 17:46
आत्तापर्यंतच्या ८४ भागात लेखकाला अनेक प्रकारचे अनुभव आलेले आहेत. पण त्या सर्वांमधे उच्च दर्जाचा म्हणजे ध्यानावस्थेचा अनुभव ८२ व्या भागात आला आहे असे दिसते. हा भाग लेखकासाठी विशेष आहे अशी माझी समजूत आहे. त्यामुळे मोबाईलवरून येथे लेखन करणे अडचणीचे असूनही हा भाग लेखकाने इथे टाकला असावा. (लेखकाकडे लॅपटॉप अथवा डेस्कटॉप नाही. त्यांच्या सततच्या भ्रमंतीत त्याचे लोढणेच जास्त होते.) आपल्या ब्लॉगची जाहिरात व्हावी इतक्या फालतू कारणाने लेखक असे करत असावा असे वाटत नाही. मला तरी लेखक प्रामाणिक वाटतात. ताकाला जाऊन भांडे लपवत असतील असे वाटत नाही. प्रत्येक वेळेस दिसते तसे नसते. असो. माझी लेखकांस विनंती आहे की एखादा भाग खरोखरच महत्वाचा आहे असे वाटल्यास तो सारांश रुपाने येथे जरूर टाका. तुम्हाला काय महत्वाचे वाटते याचेच मला व आणखी जणांना महत्वाचे वाटते. याबाबत फक्त या संकेतस्थळाचे प्रशासकांनी सूचना केली तरच लक्ष द्या बाकी कोणाला काय वाटते याकडे लक्ष देऊ नका. हे बाकीचेही त्यांची मते प्रामाणिकपणेच मांडत आहे हे विसरू नका. प्रचेतसजी निव्वळ विरोधासाठी विरोध करणाऱ्यांपैकी नाहीत. हे लक्षात ठेवल्यास तुमच्या लेखनात विक्षेप न येता ते चालू राहील. नर्मदे हर 🙏

गरूडेश्वर,नानी मोटी पनौती या ठिकाणी मैय्याचे मनमोहक दर्शन घडले. एकवार मनात जरुर परिक्रमा करावी ही इच्छा जागृत झाली. जबलपूरला असताना भेडा घाटात मैय्याचे अद्भुत रुप व लोक मान्यता ऐकावयास मिळाल्या. परम पुज्य मामा देशपांडे (आजोबा) यांच्या कडून लहानपणी ऐकले होते. करोनाच्या आगोदर मुलीच्या सासूबाईंची परिक्रमा पुर्ण झाली त्यांचे अनुभव सुद्धा ऐकले. अद्भूत आहे.

In reply to by कंजूस

Narmade Har 04/04/2024 - 09:46
अजिबात अवघड नाही ! एकावेळी एकच पाऊल टाकायचे . पुढच्या पावलाचा विचार करायचा नाही . यापेक्षा सोपे या जगात काय असू शकते !

अहिरावण 04/04/2024 - 11:02
ओ ! इथे असे संक्षिप्त भाग टाकण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिकडे पटापट लिहा बरं !! नंतर बसा इथे तिथे भाग टाकत... आमचं काही म्हणणं नाही. आधी तिकडचं पुरं करा.... नर्मदे हर !!

चक्कर_बंडा 04/04/2024 - 19:33
ब्लॉगवरील आजपर्यंत प्रकाशित सर्व ८२ लेख वाचून नुकतेच पुर्ण झाले. अद्भुत असा वाचनानुभव दिला तुम्ही, मनापासून आभार ! प्रत्येक लेखात नर्मदामाईचे चित्र शब्दांमधून डोळ्यांसमोर साकार झाले. नर्मदामाता परिक्रमा अक्षरक्ष: "Virtually" अनुभवायला मिळाली. रामदासबाबा, मोहन साधू, अमरकंटकच्या जंगलातील मुक्कामावेळी रात्री जेवण घेऊन येणार तरुण, संत मीरामाई, इंद्रावती नदीत वाचवणारा लहान मुलगा, शिव्या-शाप देणारा यवन व त्यावेळी नावेत घेऊन नदी पार करवणारा केवट, नर्मदाकाठी झोपडीतील मुकी मुलगी व तिचा परिवार या व इतरही अनेकांची व्यक्तिचित्रे डोळ्यांसमोर शब्दशः उभी राहीली. याशिवाय, लेखांमधुन नैसर्गिकपणे समोर येणारी वेगवेगळ्या क्षेत्रांतील तुमची मनस्वी मुशाफिरी, अनेक कला आणि विद्या यांवर असलेलं प्रभुत्व, उदयोग-व्यवसायातील वैविध्य, गुणी लोकसंग्रह, आश्चर्याने तोंडात बोट घालायला लागावे इतकं विविध विषयांसंबंधी असलेलं सखोल ज्ञान, सगळंच अद्भुत ! पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार !

In reply to by चक्कर_बंडा

Narmade Har 05/04/2024 - 02:04
सगळ करणे जगदीशाचे । आणि कवित्वची काय मानुष्याचे । (कवित्व म्हणजे कौतुक ) ऐशा अप्रमाण बोलण्याचे । काय घ्यावे ॥ नर्मदे हर !

शाम भागवत 06/04/2024 - 22:10
अप्रतीम. _/\_ ताल व नाद आणि त्याच्या जोडीला नाम असेल तर ध्यानावस्थेचा अनुभव येणारच. ह्या स्थितीत सत्गुरूंचे सान्निध्य असेल तर निर्विचार स्थिती प्राप्त होणे हेही शक्य आहे.
माझी नर्मदा परिक्रमा डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम या संकेतास्थळावरील लेखांक ८२ मधील संपादित सारांश . . . आता मी ज्या गावामध्ये पोहोचणार होतो ते अर्धे गाव मध्य प्रदेश मध्ये आहे आणि अर्धे महाराष्ट्रात आहे . मध्यप्रदेश मधील गावाला खारिया भादल किंवा खारा भादल असे म्हणतात . इथे नक्कर सिंग सोलंकी नावाचा एक मामा परिक्रमावास्यांची सेवा करतो . याच्या घरापाशी मी पोहोचलो . गावातील ज्या घरामध्ये दुकान आहे किंवा पिठाची गिरणी आहे ते घर सर्वात श्रीमंत मानले जाते . याच्याकडे दुकानही होते आणि पिठाची गिरणी देखील होती .

विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा

किसन शिंदे ·

बाकी सगळं ठीक पण बाईक चालवताना कानात हेडफोन घालून कमी असो वा जास्त आवाजात गाणी ऐकू नका ही मनापासून विनंती. लेखावर विरजण टाकणारा प्रतिसाद दिल्याबद्द्ल क्षमस्व !

लेखकाचे नाव तीन चार वेळा वाचून पुन्हा पुन्हा खात्री केली की नाव चुकीचं तर वाचलं नाही ना! आमिर खानसारखं वर्षातून एकच लेख लिहायचा संकल्प आहे की काय?

In reply to by तुषार काळभोर

गवि 18/10/2023 - 21:22
होपलेस आहे केस अगदी. मागे एकदा दहावी क कथा लिहायला घेऊन अगदी रंग भरत आल्यावर सोडलीन. नैसर्गिक लिखाणाची शैली आणि प्रचंड पोटेन्शियल पण.. आळसाने वाया घालवतो.

पण लेखाशी मनापासून सहमत. विठ्ठल विठ्ठल गाण्याविषयी .. गिटारच्या स्वरांनी हलकी सुरुवात होते. काही सेकंदाने त्याला टाळाची जोड मग शंखध्वनी आणि मग तो परिचित पखवाज. पुढे पाच मिनिटे निव्वळ सुख! रिपीट - परत एकदा सुख.. रिपीट - परत एकदा सुख.. कितीही वेळा!

विंजिनेर 19/10/2023 - 01:49
शंकर एहसान लॉयचं रॉकफर्ड सिनेमातलं आसमां के पार आठवलं. त्यात २:४५ ला सुरू होणारा ९-१० सेकंदाचा व्हॉयोलिनचा पीस असाच वेड लावणारा आहे

सर टोबी 19/10/2023 - 12:18
ती प्रत्यक्ष संवादाविना प्रतिसादातून पोहचविणं हे एक आव्हानच आहे. तरी पण प्रयत्न करून बघतो. तसं पाहायला गेलो तर वाद्यमेळाच्या बाबतीत ज्यांचा नेहमीच दबदबा असतो असे संगीतकार सहसा आत्ताच्या चर्चेत दिसणार नाही. याचं कारण म्हणजे काही तरी अचंबित करणारा अनुभव देण्यामध्ये हि मंडळी कमी पडतात. वाद्यमेळाच्या सुरेख लडी सुरवातीला आणि इंटरल्युडमध्ये वापरणं हिच त्यांची खासियत असते. असो. मी काही मला भावलेल्या गाण्यांचं मी संगीतकारांनुसार वर्गीकरण केलं आहे ते या प्रमाणे:
  1. शंकर जयकिशन: संगीत देण्याच्या त्यांचा आवाका आणि गाणं सजवणं हे केवळ थक्क करणारे असायचे. आणि त्यातही चमकून आपण नक्की काय अनुभवलंय असा परीणाम करणारी त्यांची गाणी अशी:
    • सिनेमा: दिल एक मंदिर. गाणं: "याद ना जाये बिते दिनों की". यातला अगदी काही सेकंदाचा अकोर्डीअनचा पीस. याच सिनेमातलं दुसरं गाणं म्हणजे "रुक जा रात ठहर जारे रे चंदा". या गाण्याच्या सुरवातीचा सिम्फनी प्रकारचा वाद्यमेळ.
    • सिनेमा: प्रोफेसर. गाणं: "आवाज देके न हमें तुम बुलाओ". यातला गाण्याच्या सुरवातीचा तबल्याचा वळसा.
    • सिनेमा: झुक गया आस्मान. गाणं: "मेरे तुम्हारे बीच में अब तो ना परबत ना सागर". यात धृपदताच वापरलेला तबल्याचा वळसा.
  2. मदन मोहन: निव्वळ मधाळ संगीत. वाद्यमेळ नसता तरी देखील भावलं असतं अशा चाली. तरी पण काही तरी विस्मयकारक परिणाम ते निर्माण करीत असत.
    • सिनेमा: दुल्हन एक रात की. गाणं: "मैं ने रंगली आज चुनरिया सजना तोरे रंग में". सुरुवातीचा वाद्यमेळ एकदम थबकतो आणि काही सेकंदांनंतर सुरु होतो सतार आणि बासरीचा मुखडा.
  3. सी. रामचंद्र: मधाळ संगीतासाठी अजून एक दिग्गज नाव.
    • सिनेमा: अमरदीप. गाणं: "मेरे मन का बांवरा पंछी क्यों बार बार डोले". लताच्या सुरवातीच्या आलापीनंतर अचानक येणारा तबल्याचा वळसा.
  4. आर. डी. बर्मन: आर. डी. ने स्वतःच्या चालींपेक्षा आपल्या वडिलांच्या चालींसाठी खुप सुंदर वाद्यमेळ रचला असं मला वाटतं.
    • सिनेमा: तलाश. गाणं: "कितनी अकेली, कितनी तनाहा". लताच्या सुरवातीच्या आलापीनंतर येणारा गिटारचा झंकार आणि अगदी काही सेकंदांचा सिम्फनी प्रकारचा वाद्यमेळ.
    • सिनेमा: शर्मिली. गाणं: "मेघा छाये आधी रात". सुरवातीचा वाद्यमेळ काहीतरी उडत्या चालीचं गाणं असेल अशी वातावरण निर्मिती करतो आणि अचानक सतार, तबला आणि बहुदा अकोर्डीअन चा चकीत करणारा पीस येतो.

In reply to by सर टोबी

राघव 19/10/2023 - 14:01
एस. डी. बर्मनः
  • सिनेमा: काला बाझारः खोया खोया चांद.. त्यातली कडव्यांमधलीच बासरीची अप्रतीम कलाकारी.. आणि ओ हो हो म्हणतांनाचा दिलेला इको इफेक्ट! निव्वळ अप्रतीम!
  • सिनेमा: गाईडः पिया तोसे नैना लागे.. त्यातलं दर कडव्याच्या शेवटाला टीपेला नेलेला गजब वाद्यमेळ!
ओ. पी. नय्यर:
  • सिनेमा: तुमसा नही देखा: यूं तो हमने.. त्यातला केवळ एक टिंग! दर कडव्याच्या शेवटी येणारा.. त्याच्याशिवाय गाणं अगदी अपुरं वाटतं!
  • सिनेमा: कश्मीर की कली: है दुनिया उसीकी.. यातला सॅक्सोफोन.. लाजवाब!

Bhakti 19/10/2023 - 12:19
शेप ओफ यू हे गाणं वेस्टर्न मध्ये सुरूवातीचे बिट्स आणि हून हा वगैरे म्हणतो ते आणि तेच कर्नाटिक क्लासिकल धूम ताना ना...हे वाजत ती ट्यूनच खुप वेळा ऐकते. बाकी लेखामधले सगळ्या ट्यून कानात आपोआप वाजल्या.

माझे पण एक दोन मोती १. बाहुबली - किरावानी ची व्हायोलिन पिस जबरी आहे . व्हायोलिन सारखे वाद्य रण वाद्य स्वरूपात वापर निव्वळ अशक्य आहे. गाणी व पार्श्वसंगीत दोन्ही अव्वल दर्जा २. मेरे सनम - " पुकारता चला हू में " गिटार वर मस्त खेळलेले गाणे आहे ३. दिल चाहता है - सगळी गाणी - शंकर एहसान लॉय ने धुमाकूळ घातलाय . " जाने क्यू " गाण्यात ते ऑस्ट्रलियन वाद्य " डीजेरीदू " चित्रविचित्र आवाज वाले पण सुखावते. तन्हाई गाण्यातील पोकळी फास्ट पेस वाद्याने कशी साधली हि एक किमयाच आहे . " वो लाडकी है कहा " यात बासरी चे पीस भारी आहेत . ४. नटरंग - काय नि किती लिहू "मला जाऊ ना द्या घरी" या गाण्यातील ढोलकीसाठी!!!! खेळ मांडला मध्ये सोनाली कुलकर्णी भेटल्यावर टाळवाड्याचा पीस अप्रतिम आहे . सध्या एवढेच लिहून थांबतो

किसन देवा , मिपावर परत आल्याचे , लिहिते झाल्याचे पाहुन आनंद झाला :) गाणी खूप आहेत अशी. पण सध्या मुकुल शिवपुत्र ह्यांच्या जुन्या इन्टर्व्यु मधील "जुगन जुगन हम योगी" ही कबीराची रचना डोक्यात फिरते आहे कित्येक दिवस. https://www.youtube.com/watch?v=93YU_QJUItI&t=43s आणि राकेश चौरसिया ह्यांचे आफ्टर्नून मेडिटेशन https://www.youtube.com/watch?v=7LuavP-CcEc&t=826s बाकी लिहिते रहा . जुन्या मित्रांना इथे परत आलेले पाहुन छन वाटतं

चौथा कोनाडा 20/10/2023 - 17:31
सुंदर लेख ! माझ्या कडुन वानगी दाखल : सपनें सिनेमातील :आवारा भंवरें जो हौले हौले गायें (ए आर रेहमान - गुलजार - हेमा सरदेसाई- आणि मलेशिया वासुदेवन. यात अप्रतिम सुरावटी आणि संगीत आहे... रोझातल्या गाण्यांची आठवण करुन देणारं

विठ्ठल विठ्ठल गाण्या बद्दल सहमत, असंख्य वेळा एकतो गाणं तसंच मोरया सिनेमातील मोरया गाण्याचं संगीत ऐका निव्वळ अप्रतिम. सुरूवातीचा आलाप (का काय म्हणतात ते) संपल्यावर जे ताशा नी ढोल ज्या लयीत वाजतात ते कुठलंच ढोलपथक वाजवू शकत नाही. हेडफोन घालून लगेच ऐका, १.२० पासून पुढे खास करून. https://youtu.be/DPH4r-nRNE0?si=HlO6RC8-IAsdtlsC मराठीतील आतापर्यंत सर्वात सुंदर, कल्पक नी श्रवणीय गाणं बनलं असेल तर माझ्यामते अगं बाई अरेच्चा मधलं प्रभातगीत हे गाणं सिनेमाचा१९६०-८० -२००० चा काळ एकामागे एक ऊभं करत जातं. पहात पहात ऐका https://youtu.be/8YpbLqps_w4?si=auX3GvNznZFBfAZj तसंच चम चम करता है नशीला बदन मधली एक धून पण भारीय. बाकी अंकीत तिवारी हा गायक अरजीतसींगमुळे झाकोळला गेलाय. त्याची गाणी भयानक सुंदर असतात. एकदा अंकीत तिवारीची प्लेलीस्ट प्ले करून पहा. मी चारचाकीत जाता येताना हे लव मॅशप प्ले करून ऐकत बसतो. https://youtu.be/mUtW9z8_cOY?si=DQLltd7HTcF3JUUx इंग्रजी आवडते गाणे. ओन एंड ओन हर्लीस इन हवाई लेट मी लव यू अलोन अजून बरेच आहेत पण आठवेना. रच्याकने गाणे ऐकून ऐकून पण बोर व्हायला होतं. मग ध्रूव राठीचे विडीओ ऐकत बसतो. रच्याकने सध्या टीवीवरच्या म्यूसीक चॅनल्स वर सतत रडते गाणे चालू असतात. त्यात एखादं दनदनाट करनारं गाणं लागलं की माझा सव्वा वर्षाचा मूलगा मस्त ठेका धरतो. तेवढाच काय त्याचा डांस पहायला मिळतो. लॅपटाॅप किंवा स्पिकरवर गाणं लावलं तर तो आजिबात नाचत नाही. गाणं टीवीवरच हवं नी दनदनाट करनारंच हवं तरच भट्टी जमून येते. आपण स्क्रिन मीररींग करून लावावं तर तेही त्याला चालत नाही. (कसं कळतं काय माहीत) :)

हा अवलिया भारतीय सिने सृष्टीत धूमकेतु सारखा अवतरला आणि ३-४ चित्रपटांना संगीत देउन निवर्तला. अर्थात पाकिस्तानात आणि जगभरात ते आधी लोकप्रिय होतेच. जावेद अख्तर बरोबर "संगम" हा त्यांचा अल्बम साधारण १९९७ मध्ये आला त्यातील अनेक गाणी सुंदर असली तरी "आफ्रीन आफ्रीन" या गाण्याने सगळ्यात जास्त विक्रम केले. त्यातील सानीधपमगनीसा-सानीधपमगरेगसा या सुरुवातीच्या आलापाबरोबर वाजणारा ढोलक आणि घटम(यानंतर कोरस सुरु होतो) सुंदरच आहे. मग बॉबी देओल आणि ऐश्वर्या रायचा पडेल "और प्यार हो गया" हया चित्रपटाचे त्यांचे संगीत .पुन्हा जावेद अख्तरचे शब्द आणि नुसरत साहेबांचा साज "फूलो पर शबनम की नमी है,रंगो की मेहेफील सी जमी है,मौसम भी मंजर भी मै भी ,कहते है बस तेरी कमी है" प्रत्येक ओळीनंतर येणारा म्युझिक पीस मस्तच. पण त्यांचे माझ्यामते सगळ्यात भारी काम म्हणजे कच्चे धागे चित्रपटाचे संगीत. प्रत्येक गाण्यात अनवट पहाडी धून "तेरे बिन नै जीना मर जाना ढोलणा" च्या ईंटरल्युड मधील वाद्यमेळ, "खाली दिल नही जान भी" मधील ढोलक आणि व्हायोलीन मस्त. बाकी प्रतिसादांमधील अजय-अतुल आणि शिव-हरी यांच्या संगीताबद्दल सहमत.

बाकी सगळं ठीक पण बाईक चालवताना कानात हेडफोन घालून कमी असो वा जास्त आवाजात गाणी ऐकू नका ही मनापासून विनंती. लेखावर विरजण टाकणारा प्रतिसाद दिल्याबद्द्ल क्षमस्व !

लेखकाचे नाव तीन चार वेळा वाचून पुन्हा पुन्हा खात्री केली की नाव चुकीचं तर वाचलं नाही ना! आमिर खानसारखं वर्षातून एकच लेख लिहायचा संकल्प आहे की काय?

In reply to by तुषार काळभोर

गवि 18/10/2023 - 21:22
होपलेस आहे केस अगदी. मागे एकदा दहावी क कथा लिहायला घेऊन अगदी रंग भरत आल्यावर सोडलीन. नैसर्गिक लिखाणाची शैली आणि प्रचंड पोटेन्शियल पण.. आळसाने वाया घालवतो.

पण लेखाशी मनापासून सहमत. विठ्ठल विठ्ठल गाण्याविषयी .. गिटारच्या स्वरांनी हलकी सुरुवात होते. काही सेकंदाने त्याला टाळाची जोड मग शंखध्वनी आणि मग तो परिचित पखवाज. पुढे पाच मिनिटे निव्वळ सुख! रिपीट - परत एकदा सुख.. रिपीट - परत एकदा सुख.. कितीही वेळा!

विंजिनेर 19/10/2023 - 01:49
शंकर एहसान लॉयचं रॉकफर्ड सिनेमातलं आसमां के पार आठवलं. त्यात २:४५ ला सुरू होणारा ९-१० सेकंदाचा व्हॉयोलिनचा पीस असाच वेड लावणारा आहे

सर टोबी 19/10/2023 - 12:18
ती प्रत्यक्ष संवादाविना प्रतिसादातून पोहचविणं हे एक आव्हानच आहे. तरी पण प्रयत्न करून बघतो. तसं पाहायला गेलो तर वाद्यमेळाच्या बाबतीत ज्यांचा नेहमीच दबदबा असतो असे संगीतकार सहसा आत्ताच्या चर्चेत दिसणार नाही. याचं कारण म्हणजे काही तरी अचंबित करणारा अनुभव देण्यामध्ये हि मंडळी कमी पडतात. वाद्यमेळाच्या सुरेख लडी सुरवातीला आणि इंटरल्युडमध्ये वापरणं हिच त्यांची खासियत असते. असो. मी काही मला भावलेल्या गाण्यांचं मी संगीतकारांनुसार वर्गीकरण केलं आहे ते या प्रमाणे:
  1. शंकर जयकिशन: संगीत देण्याच्या त्यांचा आवाका आणि गाणं सजवणं हे केवळ थक्क करणारे असायचे. आणि त्यातही चमकून आपण नक्की काय अनुभवलंय असा परीणाम करणारी त्यांची गाणी अशी:
    • सिनेमा: दिल एक मंदिर. गाणं: "याद ना जाये बिते दिनों की". यातला अगदी काही सेकंदाचा अकोर्डीअनचा पीस. याच सिनेमातलं दुसरं गाणं म्हणजे "रुक जा रात ठहर जारे रे चंदा". या गाण्याच्या सुरवातीचा सिम्फनी प्रकारचा वाद्यमेळ.
    • सिनेमा: प्रोफेसर. गाणं: "आवाज देके न हमें तुम बुलाओ". यातला गाण्याच्या सुरवातीचा तबल्याचा वळसा.
    • सिनेमा: झुक गया आस्मान. गाणं: "मेरे तुम्हारे बीच में अब तो ना परबत ना सागर". यात धृपदताच वापरलेला तबल्याचा वळसा.
  2. मदन मोहन: निव्वळ मधाळ संगीत. वाद्यमेळ नसता तरी देखील भावलं असतं अशा चाली. तरी पण काही तरी विस्मयकारक परिणाम ते निर्माण करीत असत.
    • सिनेमा: दुल्हन एक रात की. गाणं: "मैं ने रंगली आज चुनरिया सजना तोरे रंग में". सुरुवातीचा वाद्यमेळ एकदम थबकतो आणि काही सेकंदांनंतर सुरु होतो सतार आणि बासरीचा मुखडा.
  3. सी. रामचंद्र: मधाळ संगीतासाठी अजून एक दिग्गज नाव.
    • सिनेमा: अमरदीप. गाणं: "मेरे मन का बांवरा पंछी क्यों बार बार डोले". लताच्या सुरवातीच्या आलापीनंतर अचानक येणारा तबल्याचा वळसा.
  4. आर. डी. बर्मन: आर. डी. ने स्वतःच्या चालींपेक्षा आपल्या वडिलांच्या चालींसाठी खुप सुंदर वाद्यमेळ रचला असं मला वाटतं.
    • सिनेमा: तलाश. गाणं: "कितनी अकेली, कितनी तनाहा". लताच्या सुरवातीच्या आलापीनंतर येणारा गिटारचा झंकार आणि अगदी काही सेकंदांचा सिम्फनी प्रकारचा वाद्यमेळ.
    • सिनेमा: शर्मिली. गाणं: "मेघा छाये आधी रात". सुरवातीचा वाद्यमेळ काहीतरी उडत्या चालीचं गाणं असेल अशी वातावरण निर्मिती करतो आणि अचानक सतार, तबला आणि बहुदा अकोर्डीअन चा चकीत करणारा पीस येतो.

In reply to by सर टोबी

राघव 19/10/2023 - 14:01
एस. डी. बर्मनः
  • सिनेमा: काला बाझारः खोया खोया चांद.. त्यातली कडव्यांमधलीच बासरीची अप्रतीम कलाकारी.. आणि ओ हो हो म्हणतांनाचा दिलेला इको इफेक्ट! निव्वळ अप्रतीम!
  • सिनेमा: गाईडः पिया तोसे नैना लागे.. त्यातलं दर कडव्याच्या शेवटाला टीपेला नेलेला गजब वाद्यमेळ!
ओ. पी. नय्यर:
  • सिनेमा: तुमसा नही देखा: यूं तो हमने.. त्यातला केवळ एक टिंग! दर कडव्याच्या शेवटी येणारा.. त्याच्याशिवाय गाणं अगदी अपुरं वाटतं!
  • सिनेमा: कश्मीर की कली: है दुनिया उसीकी.. यातला सॅक्सोफोन.. लाजवाब!

Bhakti 19/10/2023 - 12:19
शेप ओफ यू हे गाणं वेस्टर्न मध्ये सुरूवातीचे बिट्स आणि हून हा वगैरे म्हणतो ते आणि तेच कर्नाटिक क्लासिकल धूम ताना ना...हे वाजत ती ट्यूनच खुप वेळा ऐकते. बाकी लेखामधले सगळ्या ट्यून कानात आपोआप वाजल्या.

माझे पण एक दोन मोती १. बाहुबली - किरावानी ची व्हायोलिन पिस जबरी आहे . व्हायोलिन सारखे वाद्य रण वाद्य स्वरूपात वापर निव्वळ अशक्य आहे. गाणी व पार्श्वसंगीत दोन्ही अव्वल दर्जा २. मेरे सनम - " पुकारता चला हू में " गिटार वर मस्त खेळलेले गाणे आहे ३. दिल चाहता है - सगळी गाणी - शंकर एहसान लॉय ने धुमाकूळ घातलाय . " जाने क्यू " गाण्यात ते ऑस्ट्रलियन वाद्य " डीजेरीदू " चित्रविचित्र आवाज वाले पण सुखावते. तन्हाई गाण्यातील पोकळी फास्ट पेस वाद्याने कशी साधली हि एक किमयाच आहे . " वो लाडकी है कहा " यात बासरी चे पीस भारी आहेत . ४. नटरंग - काय नि किती लिहू "मला जाऊ ना द्या घरी" या गाण्यातील ढोलकीसाठी!!!! खेळ मांडला मध्ये सोनाली कुलकर्णी भेटल्यावर टाळवाड्याचा पीस अप्रतिम आहे . सध्या एवढेच लिहून थांबतो

किसन देवा , मिपावर परत आल्याचे , लिहिते झाल्याचे पाहुन आनंद झाला :) गाणी खूप आहेत अशी. पण सध्या मुकुल शिवपुत्र ह्यांच्या जुन्या इन्टर्व्यु मधील "जुगन जुगन हम योगी" ही कबीराची रचना डोक्यात फिरते आहे कित्येक दिवस. https://www.youtube.com/watch?v=93YU_QJUItI&t=43s आणि राकेश चौरसिया ह्यांचे आफ्टर्नून मेडिटेशन https://www.youtube.com/watch?v=7LuavP-CcEc&t=826s बाकी लिहिते रहा . जुन्या मित्रांना इथे परत आलेले पाहुन छन वाटतं

चौथा कोनाडा 20/10/2023 - 17:31
सुंदर लेख ! माझ्या कडुन वानगी दाखल : सपनें सिनेमातील :आवारा भंवरें जो हौले हौले गायें (ए आर रेहमान - गुलजार - हेमा सरदेसाई- आणि मलेशिया वासुदेवन. यात अप्रतिम सुरावटी आणि संगीत आहे... रोझातल्या गाण्यांची आठवण करुन देणारं

विठ्ठल विठ्ठल गाण्या बद्दल सहमत, असंख्य वेळा एकतो गाणं तसंच मोरया सिनेमातील मोरया गाण्याचं संगीत ऐका निव्वळ अप्रतिम. सुरूवातीचा आलाप (का काय म्हणतात ते) संपल्यावर जे ताशा नी ढोल ज्या लयीत वाजतात ते कुठलंच ढोलपथक वाजवू शकत नाही. हेडफोन घालून लगेच ऐका, १.२० पासून पुढे खास करून. https://youtu.be/DPH4r-nRNE0?si=HlO6RC8-IAsdtlsC मराठीतील आतापर्यंत सर्वात सुंदर, कल्पक नी श्रवणीय गाणं बनलं असेल तर माझ्यामते अगं बाई अरेच्चा मधलं प्रभातगीत हे गाणं सिनेमाचा१९६०-८० -२००० चा काळ एकामागे एक ऊभं करत जातं. पहात पहात ऐका https://youtu.be/8YpbLqps_w4?si=auX3GvNznZFBfAZj तसंच चम चम करता है नशीला बदन मधली एक धून पण भारीय. बाकी अंकीत तिवारी हा गायक अरजीतसींगमुळे झाकोळला गेलाय. त्याची गाणी भयानक सुंदर असतात. एकदा अंकीत तिवारीची प्लेलीस्ट प्ले करून पहा. मी चारचाकीत जाता येताना हे लव मॅशप प्ले करून ऐकत बसतो. https://youtu.be/mUtW9z8_cOY?si=DQLltd7HTcF3JUUx इंग्रजी आवडते गाणे. ओन एंड ओन हर्लीस इन हवाई लेट मी लव यू अलोन अजून बरेच आहेत पण आठवेना. रच्याकने गाणे ऐकून ऐकून पण बोर व्हायला होतं. मग ध्रूव राठीचे विडीओ ऐकत बसतो. रच्याकने सध्या टीवीवरच्या म्यूसीक चॅनल्स वर सतत रडते गाणे चालू असतात. त्यात एखादं दनदनाट करनारं गाणं लागलं की माझा सव्वा वर्षाचा मूलगा मस्त ठेका धरतो. तेवढाच काय त्याचा डांस पहायला मिळतो. लॅपटाॅप किंवा स्पिकरवर गाणं लावलं तर तो आजिबात नाचत नाही. गाणं टीवीवरच हवं नी दनदनाट करनारंच हवं तरच भट्टी जमून येते. आपण स्क्रिन मीररींग करून लावावं तर तेही त्याला चालत नाही. (कसं कळतं काय माहीत) :)

हा अवलिया भारतीय सिने सृष्टीत धूमकेतु सारखा अवतरला आणि ३-४ चित्रपटांना संगीत देउन निवर्तला. अर्थात पाकिस्तानात आणि जगभरात ते आधी लोकप्रिय होतेच. जावेद अख्तर बरोबर "संगम" हा त्यांचा अल्बम साधारण १९९७ मध्ये आला त्यातील अनेक गाणी सुंदर असली तरी "आफ्रीन आफ्रीन" या गाण्याने सगळ्यात जास्त विक्रम केले. त्यातील सानीधपमगनीसा-सानीधपमगरेगसा या सुरुवातीच्या आलापाबरोबर वाजणारा ढोलक आणि घटम(यानंतर कोरस सुरु होतो) सुंदरच आहे. मग बॉबी देओल आणि ऐश्वर्या रायचा पडेल "और प्यार हो गया" हया चित्रपटाचे त्यांचे संगीत .पुन्हा जावेद अख्तरचे शब्द आणि नुसरत साहेबांचा साज "फूलो पर शबनम की नमी है,रंगो की मेहेफील सी जमी है,मौसम भी मंजर भी मै भी ,कहते है बस तेरी कमी है" प्रत्येक ओळीनंतर येणारा म्युझिक पीस मस्तच. पण त्यांचे माझ्यामते सगळ्यात भारी काम म्हणजे कच्चे धागे चित्रपटाचे संगीत. प्रत्येक गाण्यात अनवट पहाडी धून "तेरे बिन नै जीना मर जाना ढोलणा" च्या ईंटरल्युड मधील वाद्यमेळ, "खाली दिल नही जान भी" मधील ढोलक आणि व्हायोलीन मस्त. बाकी प्रतिसादांमधील अजय-अतुल आणि शिव-हरी यांच्या संगीताबद्दल सहमत.
एखादं गाणं आपल्याला आवडतं, मग ते आपण वारंवार अगदी मन भरेपर्यंत सतत ऐकत राहतो. पण काही मोजक्या वेळेला असं होतं की, एखादं गाणं ऐकताना त्या संपूर्ण गाण्याऐवजी आपल्याला त्या गाण्याच्या अंतर्‍यात वाजलेला एखाद्या वाद्याचा (इन्स्ट्रूमेंटचा) पीस इतका आवडून जातो की, ती वेगळी धून ऐकण्यासाठीच फक्त आपण ते गाणं लूपवर ऐकायला लागतो. आत्ता पटकन अशी आठवणारी गाणी आपण पाहायला गेलो तर, त्यात सर्वात प्रथम, अलीकडच्या काळातलं 'मोह मोह के धागे' हे अनू मलिकने संगीत दिलेलं गाणं आणि त्याच्या अंतर्‍यात वाजलेली सनईची अफाट सुंदर ट्यून मला आवर्जून नमूद करावीशी वाटते.

मै हर इक पल का शायर हूँ ----- साहिर लुधयानवी (भाग २)

अमर विश्वास ·

चित्रगुप्त 19/09/2023 - 18:45
सचिनदेव बर्मन यांचे संगीत आणि त्यांनी स्वतः गायलेली गाणी एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. साहिर-सचिनदेव बर्मन या जोडीने निर्माण केलेल्या गीतांविषयी वाचायला उत्सुक.

चित्रगुप्त 26/09/2023 - 22:59
साहिरची मूळ गजलः तंग आ चुके हैं कशमकश-ए-ज़िंदगी से हम ठुकरा न दें जहाँ को कहीं बेदिली से हम मायूसी-ए-मआल-ए-मोहब्बत न पूछिए अपनों से पेश आए हैं बेगानगी से हम लो आज हम ने तोड़ दिया रिश्ता-ए-उमीद लो अब कभी गिला न करेंगे किसी से हम उभरेंगे एक बार अभी दिल के वलवले गो दब गए हैं बार-ए-ग़म-ए-ज़िंदगी से हम गर ज़िंदगी में मिल गए फिर इत्तिफ़ाक़ से पूछेंगे अपना हाल तिरी बेबसी से हम अल्लाह-रे फ़रेब-ए-मशिय्यत कि आज तक दुनिया के ज़ुल्म सहते रहे ख़ामुशी से हम ... १९५७ सालच्या गुरुदत्तच्या 'प्यासा' मधे रफीने गायलेली ( संगीतः सचिनदेव बर्मन) ही गजल आज विस्मरणात गेलेली असली तरी नंतरच्या १९५८ मधील 'लाईट हाऊस' मधले हेच गीत अजरामर झालेले आहे. (सिनेमातील गाण्यांमधे मूळ गजलेपेक्षा थोडी वेगळी रचना आहे) आशा भोसले/दत्ता नाईक (लाईट हाऊस) तंग आ चुके हैं कशमकश-ए-ज़िंदगी से हम ठुकरा न दें जहाँ को कहीं बे-दिली से हम तंग आ चुके.. लो आज हम ने तोड़ दिया रिश्ता-ए-उम्मीद लो अब कभी गिला ना करेंगे किसी से हम ठुकरा न दें जहाँ को कहीं बे-दिली से हम तंग आ चुके.. गर ज़िंदगी में मिल गए फिर इत्तफ़ाक़ से पूछेंगे अपना हाल तेरी बेबसी से हम ठुकरा न दें जहाँ को कहीं बे-दिली से हम तंग आ चुके.. ओ आसमान वाले कभी तो निगाह कर अब तक ये ज़ुल्म सहते रहे ख़ामोशी से हम ठुकरा न दें जहाँ को कहीं बे-दिली से हम तंग आ चुके.. -- 'प्यासा' मधील गझलेची (पारंपारिक ?) चाल वापरून ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेले 'एक मुसाफिर एक हसीना' (१९६२) मधले रफीचे "हमको तुम्हारे इष्क ने क्या क्या बना दिया" हे गीत अतिशय लोकप्रिय झाले. वरील तिन्ही गीतांचे दुवे: प्यासा मधील 'तंग आ चुके' https://www.youtube.com/watch?v=SqqpIR39Y_I एक मुसाफिर एक हसीना' मधील "हमको तुम्हारे इष्क ने" https://www.youtube.com/watch?v=AZZ2cDL8Q5I लाईट हाऊस मधील 'तंग आ चुके' https://www.youtube.com/watch?v=SLtEvjg-mDo

In reply to by चित्रगुप्त

अमर विश्वास 27/09/2023 - 11:25
व्वा चित्रगुप्त साहेब क्या बात कही है ! प्यासा चित्रपटात विजय (नायक) ही गझल एक मुशायऱ्यात सादर करतो ... त्यामुळे म्युझिक / वाद्ये वगैरे नाहीत .. पण रफी साहेबांचा आवाजात हे शब्द थेट काळजाला भिडतात

चित्रगुप्त 26/09/2023 - 23:11
साहिरने १२२ हिंदी सिनेमांसाठी ७३३ गाणी लिहीलेली आहेत असे दिसते. पैकी प्रत्येक गायकाने किती गाणी गायलेली आहेत त्याचा तक्ता: आशा भोसले: 223 रफी: 188 लता: 160 किशोरः. 69 महेन्द्र कपूरः. 61 गीता दत्तः 54 मन्ना डे: 38 मुकेशः. 22 तलतः 20 सुधा मल्होत्रः 19 सुमन कल्याणपूरः. 18 हेमंत कुमारः. 12 याच प्रकारे कोणकोणत्या संगीत दिग्दर्शकांची किती गाणी, हेही कुणाला मिळाल्यास इथे अवश्य द्यावे.

राघव 27/09/2023 - 14:36
खरं बोललात.. शायरीचा कळस! सगळ्याच रचना चांगल्या आहेत यातल्या. उणं काढणारे आपण कोण! :-) मला आवडते एका रचनेतील हे जीवघेणं कडवं - इसको ही जीना कहते है तो यूँही जी लेंगे उफ़ न करेगे.. लब सी लेंगे.. आँसूं पी लेंगे ग़म से अब घबराना कैसा.. ग़म सौ बार मिला हमने तो जब कलियाँ मांगी काँटों का हार मिला जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला खतरनाक!

चित्रगुप्त 27/09/2023 - 16:46
हे गीत एवढे उत्कट होण्यात साहिर इतकाच हेमंतकुमार आणि सचिनदेव बर्मन यांचाही महत्वाचा वाटा आहे. माझेपण अत्यंत आवडते गीत. https://www.youtube.com/watch?v=t6nHfdKgshg

एकेका महारथीने काय काम करुन ठेवले आहे चित्रपट संगीतामधे. हे काम म्हणजे नुसतेच पोटाची खळगी भरण्यासाठी नक्कीच नव्हते. त्यामागे त्यांची प्रतिभा पणाला लागली असेल, आणि तरीही मायानगरी मुंबईत राहताना त्यांना आपल्या राहण्याचा, पोटापाण्याचा प्रश्न सतावत असेलच. शिवाय तिथले लॉबिंग्,राजकारण, गळेकापू स्पर्धा याचाही सामना करावा लागलाच असेल. अनेक कलाकार पडद्यामागच्या अंधारातच संपले, काही थोडा प्रकाश दिसू लागताच व्यसने आणि उधळपट्टीमुळे डुबले, थोडेसे टिकले आणि त्यातही थोडेजण पैसे वगैरे साठवुन निवांतपणे निवृत्त झाले. पडद्यामागची बदनाम(??) अंधारी दुनिया आहे ही. उगवत्या सूर्याला नमस्कार याची सतत जाणीव करुन देणारी.

जुइ 03/10/2023 - 19:35
प्यासा मधील अजून एक आवडते गीत म्हणजे "हम आपकी आंखो". साहिरवर अजूनही लिहा.

चित्रगुप्त 19/09/2023 - 18:45
सचिनदेव बर्मन यांचे संगीत आणि त्यांनी स्वतः गायलेली गाणी एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. साहिर-सचिनदेव बर्मन या जोडीने निर्माण केलेल्या गीतांविषयी वाचायला उत्सुक.

चित्रगुप्त 26/09/2023 - 22:59
साहिरची मूळ गजलः तंग आ चुके हैं कशमकश-ए-ज़िंदगी से हम ठुकरा न दें जहाँ को कहीं बेदिली से हम मायूसी-ए-मआल-ए-मोहब्बत न पूछिए अपनों से पेश आए हैं बेगानगी से हम लो आज हम ने तोड़ दिया रिश्ता-ए-उमीद लो अब कभी गिला न करेंगे किसी से हम उभरेंगे एक बार अभी दिल के वलवले गो दब गए हैं बार-ए-ग़म-ए-ज़िंदगी से हम गर ज़िंदगी में मिल गए फिर इत्तिफ़ाक़ से पूछेंगे अपना हाल तिरी बेबसी से हम अल्लाह-रे फ़रेब-ए-मशिय्यत कि आज तक दुनिया के ज़ुल्म सहते रहे ख़ामुशी से हम ... १९५७ सालच्या गुरुदत्तच्या 'प्यासा' मधे रफीने गायलेली ( संगीतः सचिनदेव बर्मन) ही गजल आज विस्मरणात गेलेली असली तरी नंतरच्या १९५८ मधील 'लाईट हाऊस' मधले हेच गीत अजरामर झालेले आहे. (सिनेमातील गाण्यांमधे मूळ गजलेपेक्षा थोडी वेगळी रचना आहे) आशा भोसले/दत्ता नाईक (लाईट हाऊस) तंग आ चुके हैं कशमकश-ए-ज़िंदगी से हम ठुकरा न दें जहाँ को कहीं बे-दिली से हम तंग आ चुके.. लो आज हम ने तोड़ दिया रिश्ता-ए-उम्मीद लो अब कभी गिला ना करेंगे किसी से हम ठुकरा न दें जहाँ को कहीं बे-दिली से हम तंग आ चुके.. गर ज़िंदगी में मिल गए फिर इत्तफ़ाक़ से पूछेंगे अपना हाल तेरी बेबसी से हम ठुकरा न दें जहाँ को कहीं बे-दिली से हम तंग आ चुके.. ओ आसमान वाले कभी तो निगाह कर अब तक ये ज़ुल्म सहते रहे ख़ामोशी से हम ठुकरा न दें जहाँ को कहीं बे-दिली से हम तंग आ चुके.. -- 'प्यासा' मधील गझलेची (पारंपारिक ?) चाल वापरून ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेले 'एक मुसाफिर एक हसीना' (१९६२) मधले रफीचे "हमको तुम्हारे इष्क ने क्या क्या बना दिया" हे गीत अतिशय लोकप्रिय झाले. वरील तिन्ही गीतांचे दुवे: प्यासा मधील 'तंग आ चुके' https://www.youtube.com/watch?v=SqqpIR39Y_I एक मुसाफिर एक हसीना' मधील "हमको तुम्हारे इष्क ने" https://www.youtube.com/watch?v=AZZ2cDL8Q5I लाईट हाऊस मधील 'तंग आ चुके' https://www.youtube.com/watch?v=SLtEvjg-mDo

In reply to by चित्रगुप्त

अमर विश्वास 27/09/2023 - 11:25
व्वा चित्रगुप्त साहेब क्या बात कही है ! प्यासा चित्रपटात विजय (नायक) ही गझल एक मुशायऱ्यात सादर करतो ... त्यामुळे म्युझिक / वाद्ये वगैरे नाहीत .. पण रफी साहेबांचा आवाजात हे शब्द थेट काळजाला भिडतात

चित्रगुप्त 26/09/2023 - 23:11
साहिरने १२२ हिंदी सिनेमांसाठी ७३३ गाणी लिहीलेली आहेत असे दिसते. पैकी प्रत्येक गायकाने किती गाणी गायलेली आहेत त्याचा तक्ता: आशा भोसले: 223 रफी: 188 लता: 160 किशोरः. 69 महेन्द्र कपूरः. 61 गीता दत्तः 54 मन्ना डे: 38 मुकेशः. 22 तलतः 20 सुधा मल्होत्रः 19 सुमन कल्याणपूरः. 18 हेमंत कुमारः. 12 याच प्रकारे कोणकोणत्या संगीत दिग्दर्शकांची किती गाणी, हेही कुणाला मिळाल्यास इथे अवश्य द्यावे.

राघव 27/09/2023 - 14:36
खरं बोललात.. शायरीचा कळस! सगळ्याच रचना चांगल्या आहेत यातल्या. उणं काढणारे आपण कोण! :-) मला आवडते एका रचनेतील हे जीवघेणं कडवं - इसको ही जीना कहते है तो यूँही जी लेंगे उफ़ न करेगे.. लब सी लेंगे.. आँसूं पी लेंगे ग़म से अब घबराना कैसा.. ग़म सौ बार मिला हमने तो जब कलियाँ मांगी काँटों का हार मिला जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला खतरनाक!

चित्रगुप्त 27/09/2023 - 16:46
हे गीत एवढे उत्कट होण्यात साहिर इतकाच हेमंतकुमार आणि सचिनदेव बर्मन यांचाही महत्वाचा वाटा आहे. माझेपण अत्यंत आवडते गीत. https://www.youtube.com/watch?v=t6nHfdKgshg

एकेका महारथीने काय काम करुन ठेवले आहे चित्रपट संगीतामधे. हे काम म्हणजे नुसतेच पोटाची खळगी भरण्यासाठी नक्कीच नव्हते. त्यामागे त्यांची प्रतिभा पणाला लागली असेल, आणि तरीही मायानगरी मुंबईत राहताना त्यांना आपल्या राहण्याचा, पोटापाण्याचा प्रश्न सतावत असेलच. शिवाय तिथले लॉबिंग्,राजकारण, गळेकापू स्पर्धा याचाही सामना करावा लागलाच असेल. अनेक कलाकार पडद्यामागच्या अंधारातच संपले, काही थोडा प्रकाश दिसू लागताच व्यसने आणि उधळपट्टीमुळे डुबले, थोडेसे टिकले आणि त्यातही थोडेजण पैसे वगैरे साठवुन निवांतपणे निवृत्त झाले. पडद्यामागची बदनाम(??) अंधारी दुनिया आहे ही. उगवत्या सूर्याला नमस्कार याची सतत जाणीव करुन देणारी.

जुइ 03/10/2023 - 19:35
प्यासा मधील अजून एक आवडते गीत म्हणजे "हम आपकी आंखो". साहिरवर अजूनही लिहा.
पहिल्या भागाची लिंक मै हर इक पल का शायर हूँ ----- साहिर लुधयानवी (भाग १) आवडता गीतकार याबद्दल चर्चा चालू होती .. आणि साहिर चे नाव आले नाही तर कसे चालले ? म्हणून साहिर विषयी थोडेसे ... ____________________________________________________________________________________________________________________ साहिरचा गीतलेखनाचा प्रवास सुरु झाला तो १९४९ सालच्या "आझादी कि राह पर" या चित्रपटापासून ... पण त्यांची खरी जोडी जमली ती सचिन देव बर्मन यांच्यासोबत.

पं वसंतराव देशपांडे

कर्नलतपस्वी ·

मित्रहो 31/07/2023 - 11:31
खूप छान लेख मलाही ही गाणी आवडतात. मला स्वतःला तरी वसंतराव देशपांडे यांचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्याचा कधी अनुभव आला नाही. मी जे ऐकले ते फक्त विडियोच्या माध्यमातून. मला सर्वच गाणी आवडतात पण शतजन्म शोधिताना, मृगनयना, बगळ्याची माळफुले, दाटूनी कंठ येतो ही गाणी विशेष आवडतात. माझ्या लेखामुळे तुम्हाला लिहावेसे वाटले खूप आनंद झाला. मला वसंतरावांचा प्रवास माहित नव्हता तो चित्रपटात बघितला. मी लिहिले. खूप धन्यवाद

In reply to by मित्रहो

नशीबवान समजतो. सर्वात प्रथम हिराबाई बडोदेकर यांना ऐकले. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त त्या देवळात नेमाने यायच्या. पुढे मान्यवर दिग्गज प्रसाद सावकार, राम मराठे,रामदास कामत,शिलेदार कुटुंब, बकुळ पंडित, फैय्याज अभिषेकीबुवा इ. या ना त्या निमित्ताने ऐकावयास मिळाले. त्यामुळेच नाट्यसंगीत आवडते. कळत नाही पण कानांना सुख देते.

चित्रगुप्त 31/07/2023 - 15:35
अगदी सहजतेने लिहील्यासारखा वाटणारा लेख खूप आवडला. 'दाटून कंठ येतो' हे पद प्रथमच वाचले/ऐकले. यूट्यूबवर याचे तीन-चार विडियो आहेत ते बघितले. त्यातला 'अष्टविनायक' मधील वसंतरावांचा गातानाचा बघताना डोळे पाणावले (यात 'बोलात बोबडीच्या' हे कडवे कसे नाही कुणास ठाऊक) : https://www.youtube.com/watch?v=43YytYS9G_8 'बोलात बोबडीच्या' सहित असलेला (फक्त आडियो) विडियो: https://www.youtube.com/watch?v=yzMxuCiuyGE -- हल्ली काही लोक मूळ गाणे पाश्वसंगीत म्हणून वापरत विडियोत कैच्याकै भलतीभलती दृष्ये टाकतात तो प्रकार मलातरी बीभत्स वाटतो. (तसला एक विडियो पण आहे): https://www.youtube.com/watch?v=R96yUlQt4Hs

सिरुसेरि 01/08/2023 - 21:03
छान लेख . कै. वसन्तराव देशपांडे यांची गीत संगीताच्या अनेक शैलींवर हुकुमत होती . त्यामुळे त्यांनी गायलेली अनेक नाट्यगीते , भावगीते , भक्तीगीते ,लोकगीते ही जनमानसात लोकप्रिय झाली . संगीत क्षेत्रात कुण्या एका गायन शैलीचा , घराण्याचा शिक्का नसल्यामुळे , आपले गाणे , आपली गायकी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी बरीच वर्षे त्यांना संघर्ष करावा लागला . या संघर्षामुळेच त्यांची गायकी ही अधिकाधिक आक्रमक , धारदार होत गेली . "कट्यार काळजात घुसली" मधील खांसाहेबांच्या भुमिकेला त्यांची ही गायकी बरोबर शोभुन दिसली . सदाशिवच्या गायकीबद्दल असलेली आवड पण त्याच वेळी आपल्या घराण्याच्या गायकीशी अखेरपर्यंत तडजोड न करणारा खांसाहेब हे पात्र त्यांनी जिवंत उभे केले . "मी वसंतराव" चित्रपटाची सुरुवातही त्यांनी साकारलेले , जिवंत केलेले खांसाहेब हे पात्र आपल्या साकारकर्त्याचे मनोगत , जीवन प्रवास जाणुन घेत आहे या कल्पनेवर बेतलेले आहे . "मराठी संगीत नाटकाची वाटचाल" या विषयावर श्री. व. पु. काळे यांनी श्री. वसंतराव यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा संगीतमय कार्यक्रमही ऐकण्याजोगा आहे .

सुबोध खरे 02/08/2023 - 09:42
पंडितजींचे कट्यार काळजात घुसली हे नाटक प्रत्यक्ष पाहिल्याचे मला भाग्य लाभले आहे. श्री प्रकाश घांग्रेकर (सदाशिव) सौ फैयाज, श्री भार्गवराम आचरेकर या संचासह असलेला हा प्रयोग शिवाजी मंदिरात पाहिला होता. आजही त्यातील कोणतेही गाणे लागले तरी त्यांचा खां साहेब डोळ्यापुढे स्पष्ट उभा राहतो. बाकी पंडितजींबद्दल मी काही बोलावे अशी माझि काय लायकी आहे? त्यांना साष्टांग वंदन.

धन्यवाद. संगीत क्षेत्रात कुण्या एका गायन शैलीचा , घराण्याचा शिक्का नसल्यामुळे , आपले गाणे , आपली गायकी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी बरीच वर्षे त्यांना संघर्ष करावा लागला . या संघर्षामुळेच त्यांची गायकी ही अधिकाधिक आक्रमक , धारदार होत गेली . काही अंशी सहमत. पंडितजींनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. भालजी पेंढारकर यांनीच त्यानां आपल्या कालच्या मर्दन या चित्रपटात भुमीका १९३५ साली दिली होती.

मित्रहो 02/08/2023 - 13:56
वसंतराव देशपांडे यांच्या गाण्याचा संघर्ष या भवनातील गीत पुराणे या कट्यारमधील गाण्यात जसा सांगितला आहे तसाच आहे. या भवनातील गीत पुराणे मवाळ हळवे सूर जाऊ द्या येथूनी दूर भावभक्तिची भावुक गाथा पराभूत होईल नमविल माथा नवे सूर आणि नवे तराणे हवा नवा तो नूर जाऊ द्या दूर जुने ते सूर वर लेखात सांगितल्याप्रमाणे या गाण्याच्या वेळीच त्यांचा देहान्त झाला असेल तर त्याला काय म्हणायचे कळत नाही.

मित्रहो 31/07/2023 - 11:31
खूप छान लेख मलाही ही गाणी आवडतात. मला स्वतःला तरी वसंतराव देशपांडे यांचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्याचा कधी अनुभव आला नाही. मी जे ऐकले ते फक्त विडियोच्या माध्यमातून. मला सर्वच गाणी आवडतात पण शतजन्म शोधिताना, मृगनयना, बगळ्याची माळफुले, दाटूनी कंठ येतो ही गाणी विशेष आवडतात. माझ्या लेखामुळे तुम्हाला लिहावेसे वाटले खूप आनंद झाला. मला वसंतरावांचा प्रवास माहित नव्हता तो चित्रपटात बघितला. मी लिहिले. खूप धन्यवाद

In reply to by मित्रहो

नशीबवान समजतो. सर्वात प्रथम हिराबाई बडोदेकर यांना ऐकले. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त त्या देवळात नेमाने यायच्या. पुढे मान्यवर दिग्गज प्रसाद सावकार, राम मराठे,रामदास कामत,शिलेदार कुटुंब, बकुळ पंडित, फैय्याज अभिषेकीबुवा इ. या ना त्या निमित्ताने ऐकावयास मिळाले. त्यामुळेच नाट्यसंगीत आवडते. कळत नाही पण कानांना सुख देते.

चित्रगुप्त 31/07/2023 - 15:35
अगदी सहजतेने लिहील्यासारखा वाटणारा लेख खूप आवडला. 'दाटून कंठ येतो' हे पद प्रथमच वाचले/ऐकले. यूट्यूबवर याचे तीन-चार विडियो आहेत ते बघितले. त्यातला 'अष्टविनायक' मधील वसंतरावांचा गातानाचा बघताना डोळे पाणावले (यात 'बोलात बोबडीच्या' हे कडवे कसे नाही कुणास ठाऊक) : https://www.youtube.com/watch?v=43YytYS9G_8 'बोलात बोबडीच्या' सहित असलेला (फक्त आडियो) विडियो: https://www.youtube.com/watch?v=yzMxuCiuyGE -- हल्ली काही लोक मूळ गाणे पाश्वसंगीत म्हणून वापरत विडियोत कैच्याकै भलतीभलती दृष्ये टाकतात तो प्रकार मलातरी बीभत्स वाटतो. (तसला एक विडियो पण आहे): https://www.youtube.com/watch?v=R96yUlQt4Hs

सिरुसेरि 01/08/2023 - 21:03
छान लेख . कै. वसन्तराव देशपांडे यांची गीत संगीताच्या अनेक शैलींवर हुकुमत होती . त्यामुळे त्यांनी गायलेली अनेक नाट्यगीते , भावगीते , भक्तीगीते ,लोकगीते ही जनमानसात लोकप्रिय झाली . संगीत क्षेत्रात कुण्या एका गायन शैलीचा , घराण्याचा शिक्का नसल्यामुळे , आपले गाणे , आपली गायकी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी बरीच वर्षे त्यांना संघर्ष करावा लागला . या संघर्षामुळेच त्यांची गायकी ही अधिकाधिक आक्रमक , धारदार होत गेली . "कट्यार काळजात घुसली" मधील खांसाहेबांच्या भुमिकेला त्यांची ही गायकी बरोबर शोभुन दिसली . सदाशिवच्या गायकीबद्दल असलेली आवड पण त्याच वेळी आपल्या घराण्याच्या गायकीशी अखेरपर्यंत तडजोड न करणारा खांसाहेब हे पात्र त्यांनी जिवंत उभे केले . "मी वसंतराव" चित्रपटाची सुरुवातही त्यांनी साकारलेले , जिवंत केलेले खांसाहेब हे पात्र आपल्या साकारकर्त्याचे मनोगत , जीवन प्रवास जाणुन घेत आहे या कल्पनेवर बेतलेले आहे . "मराठी संगीत नाटकाची वाटचाल" या विषयावर श्री. व. पु. काळे यांनी श्री. वसंतराव यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा संगीतमय कार्यक्रमही ऐकण्याजोगा आहे .

सुबोध खरे 02/08/2023 - 09:42
पंडितजींचे कट्यार काळजात घुसली हे नाटक प्रत्यक्ष पाहिल्याचे मला भाग्य लाभले आहे. श्री प्रकाश घांग्रेकर (सदाशिव) सौ फैयाज, श्री भार्गवराम आचरेकर या संचासह असलेला हा प्रयोग शिवाजी मंदिरात पाहिला होता. आजही त्यातील कोणतेही गाणे लागले तरी त्यांचा खां साहेब डोळ्यापुढे स्पष्ट उभा राहतो. बाकी पंडितजींबद्दल मी काही बोलावे अशी माझि काय लायकी आहे? त्यांना साष्टांग वंदन.

धन्यवाद. संगीत क्षेत्रात कुण्या एका गायन शैलीचा , घराण्याचा शिक्का नसल्यामुळे , आपले गाणे , आपली गायकी लोकांपर्यंत पोचवण्यासाठी बरीच वर्षे त्यांना संघर्ष करावा लागला . या संघर्षामुळेच त्यांची गायकी ही अधिकाधिक आक्रमक , धारदार होत गेली . काही अंशी सहमत. पंडितजींनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले होते. भालजी पेंढारकर यांनीच त्यानां आपल्या कालच्या मर्दन या चित्रपटात भुमीका १९३५ साली दिली होती.

मित्रहो 02/08/2023 - 13:56
वसंतराव देशपांडे यांच्या गाण्याचा संघर्ष या भवनातील गीत पुराणे या कट्यारमधील गाण्यात जसा सांगितला आहे तसाच आहे. या भवनातील गीत पुराणे मवाळ हळवे सूर जाऊ द्या येथूनी दूर भावभक्तिची भावुक गाथा पराभूत होईल नमविल माथा नवे सूर आणि नवे तराणे हवा नवा तो नूर जाऊ द्या दूर जुने ते सूर वर लेखात सांगितल्याप्रमाणे या गाण्याच्या वेळीच त्यांचा देहान्त झाला असेल तर त्याला काय म्हणायचे कळत नाही.
मी वसंतराव मित्रहो यांनी एक सुंदर लेख लिहिल्याबद्दल अभिनंदन.त्याला प्रतिसाद द्यावा म्हणून लिहीत असताना शब्द भरकटत गेले व खुप मोठा प्रतिसाद झाला. तसेही आज तीस जुलै, कलर्स वर दिवसभरात दोन वेळेस पं वसंतराव हा चित्रपट दाखवला गेला. इतरत्र सुद्धां पं वसंतराव यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या रसीकांनी कार्यक्रम केले असतील. वाटले वेगळा धागा डकवावा. पं वसंतराव यांना जवळून बघण्याचा,बोलण्याचा योग आला होता. काही मखमली आठवणीं पैकी एक.