माणसाच्या क्षमतेची गरूडझेप!
✪ चांद्रयान ३ च्या उपलब्धीसंदर्भात युट्युबवर मुलाखत
✪ भारत देश म्हणून खूप मोठी उपलब्धी
✪ हजारो प्रक्रियांवर अचूक कार्यवाही आणि अनेक दशकांची मेहनत
✪ डोळ्यांनी साथ सोडली तरी जिद्द न सोडणा-या मुलाखतकार वेदिकाताई
✪ Visually impaired असूनही उच्च शिक्षण घेऊन समाजात योगदान
✪ ISRO आणि अशा जिद्दी व्यक्तींकडून खूप काही घेण्यासारखं
सर्वांना नमस्कार. सध्या आपण सगळे चांद्रयान- ३ ला मिळालेलं यश बघतो आहोत आणि वैज्ञानिकांचं कौतुक करतो आहोत. चांद्रयान- ३ ने गाठलेली मजल ही खूप मोठी गोष्ट आहे.
मिसळपाव
स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर भारतीय उपखंडात उभारल्या गेलेल्या शेवटच्या काही राजवाड्यांपैकी जोधपूरचा उमेद भवन राजवाडा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सगळी संस्थानं भारतीय संघराज्यात विलीन झाल्यामुळं पुढच्या काळात भारतातच नाही, तर संपूर्ण उपखंडात नवीन राजवाडे उभारले गेले नाहीत.