मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुणी एक गझलाकार

दत्ता काळे ·

दत्ता काळे 31/10/2008 - 20:16
"कुणी एक गझलाकार "हे माझं काव्यलेखन चुकून जन मनातलं मध्ये लिहिलं गेलं, त्यासाठी माफ करा. पण हे कसं दुरुस्त करायचं मला माहीत नाही. क्रुपया कोणी दुरुस्त करेल काय?

दत्ता काळे 31/10/2008 - 20:16
"कुणी एक गझलाकार "हे माझं काव्यलेखन चुकून जन मनातलं मध्ये लिहिलं गेलं, त्यासाठी माफ करा. पण हे कसं दुरुस्त करायचं मला माहीत नाही. क्रुपया कोणी दुरुस्त करेल काय?
लेखनविषय:
हे जे काही मी रचलं आहे, ते नक्की कुठल्या काव्यप्रकारात बसेल हे माझ्या ल क्षात येत नाहीये. पण जसं सुचलं, तसं लिहिलं. घ्या सांभाळून दादानु गझलांची चळ्त रचतोच आहे छापण्या पुढे व्हा, मी येतोच आहे कुणी सांगण्या येई, गझल दे करुनी मागण्याआधी मी देतोच आहे लिहिण्यास पाने पड्ली, जराही कमी ती मुलांच्या वह्या मी उसवतोच आहे भिऊनी पळाले शब्द ओळीमधुनी गचांडी धरुनी, त्यांना बसवतोच आहे ओळ्खून गझलाकारास, प्रतिक्रिया जर दिली 'तिलाही' धुवाधार धुतोच आहे

पालखी

बेसनलाडू ·

विसोबा खेचर 30/10/2008 - 00:40
आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी क्या बात है..! या ओळी क्लासिक आहेत..! अवांतर - साहित्य अन्य संस्थळावरचं उष्टं आहे खरं, पण तरीही चांगलं आहे हे मान्य करावं लागेल..! :) आपला, (मिपाकर) तात्या.

प्राजु 30/10/2008 - 00:53
आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी अतिशय सुरेख.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 30/10/2008 - 00:59
हेच साहित्य मिपावर प्रथम प्रकाशित झालं असतं तर मनापासून आनंद वाटला असता..! असो, मिपावर नव्याकोर्‍या, शिळ्यापाक्या - कुठल्याही लेखनाचं यथोचित स्वागतच होईल..! (मिपाकर) तात्या.

शितल 30/10/2008 - 01:11
कविता/गझल संपुर्ण आवडली. :) आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी हे तर सुंदर झाले आहे .:)

शितल 30/10/2008 - 01:11
कविता/गझल संपुर्ण आवडली. :) आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी हे तर सुंदर झाले आहे .:)

मुक्तसुनीत 30/10/2008 - 08:13
कविता वाचली. बेसनलाडूंच्या कवितेमधे वृत्तादि बाबींमधे बोट दाखवायला जागा नसते , कवितेच्या शुद्धतेबद्दलची मूलभूत तत्त्वे त्यांची कधी चुकत नाहीत. या वृत्तबद्ध रचनेच्या बाबतीत ते आपल्याला लौकिकास जागलेले आहेतच. कवितेच्या आकलनाच्या आणि रसास्वादाच्या बाबतीत थोडा गोंधळात पडलो आहे. एकेक पंक्तिद्वय हे आपापल्यामधे अर्थपूर्ण आहेत; परंतु कवितेचा एकसंध परिणाम असा (मला ) जाणवला नाही. या दृष्टीने, कविच्या मनात , ही एक गझलसदृष्य रचना असावी का काय असे मला वाटले. तसे असल्यास शार्दूलविक्रीडीतात (बरोबर ना ?) बांधलेली कविता, पण परिमाण गझलेचे असे काहीतरी काँबिनेशन माझ्या मनात झाल्याने माझा गोंधळ उडाला. आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा (विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी) आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा (विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी) आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी? 'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी! दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी! माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी? आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी या सर्व पंक्ति अतिशय आवडल्या ! मनसोक्त दाद द्याव्यात अशा !

In reply to by मुक्तसुनीत

बेसनलाडू 30/10/2008 - 08:47
वर्गीकरणात 'कविता' असे दिसत असले तरी ही शार्दूलविक्रीडितातली एक गझलच आहे. अर्थात, प्रत्येक द्विपदी एक स्वतंत्र कविता हा परिणाम त्या ओघाने आलेलाच आहे. त्यामुळेच एकसंध, उलगडत जाणारी अशा स्वरूपाची ही 'कविता' नाही. रदीफ (कायम राहणारे अंत्ययमक) दिसत नसल्याने गझलेचा विशिष्ट आकृतीबंध दिसत नसेल; आणि त्यामुळे ही 'गझल नाही' किंवा 'गझलसदृश कविता आहे' असे वाटायची शक्यता आहे, पण ही 'गैरमुरद्दफ' म्हणजे रदीफ नसलेली अशी गझल आहे. (स्पष्टीकारक)बेसनलाडू

मदनबाण 30/10/2008 - 10:01
पालखी जबरदस्त आहे.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

आनंदयात्री 30/10/2008 - 12:34
काय सुरेख लिहलस बेला. कविता पाझरायला वेळ मिळाला तर शेवटी. अजुन येउदे भावड्या. >>तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी मस्त !! - (++आनंदित) आंद्या

विसोबा खेचर 30/10/2008 - 00:40
आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी क्या बात है..! या ओळी क्लासिक आहेत..! अवांतर - साहित्य अन्य संस्थळावरचं उष्टं आहे खरं, पण तरीही चांगलं आहे हे मान्य करावं लागेल..! :) आपला, (मिपाकर) तात्या.

प्राजु 30/10/2008 - 00:53
आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी अतिशय सुरेख.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 30/10/2008 - 00:59
हेच साहित्य मिपावर प्रथम प्रकाशित झालं असतं तर मनापासून आनंद वाटला असता..! असो, मिपावर नव्याकोर्‍या, शिळ्यापाक्या - कुठल्याही लेखनाचं यथोचित स्वागतच होईल..! (मिपाकर) तात्या.

शितल 30/10/2008 - 01:11
कविता/गझल संपुर्ण आवडली. :) आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी हे तर सुंदर झाले आहे .:)

शितल 30/10/2008 - 01:11
कविता/गझल संपुर्ण आवडली. :) आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी हे तर सुंदर झाले आहे .:)

मुक्तसुनीत 30/10/2008 - 08:13
कविता वाचली. बेसनलाडूंच्या कवितेमधे वृत्तादि बाबींमधे बोट दाखवायला जागा नसते , कवितेच्या शुद्धतेबद्दलची मूलभूत तत्त्वे त्यांची कधी चुकत नाहीत. या वृत्तबद्ध रचनेच्या बाबतीत ते आपल्याला लौकिकास जागलेले आहेतच. कवितेच्या आकलनाच्या आणि रसास्वादाच्या बाबतीत थोडा गोंधळात पडलो आहे. एकेक पंक्तिद्वय हे आपापल्यामधे अर्थपूर्ण आहेत; परंतु कवितेचा एकसंध परिणाम असा (मला ) जाणवला नाही. या दृष्टीने, कविच्या मनात , ही एक गझलसदृष्य रचना असावी का काय असे मला वाटले. तसे असल्यास शार्दूलविक्रीडीतात (बरोबर ना ?) बांधलेली कविता, पण परिमाण गझलेचे असे काहीतरी काँबिनेशन माझ्या मनात झाल्याने माझा गोंधळ उडाला. आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा (विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी) आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा (विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी) आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी? 'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी! दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी! माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी? आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी या सर्व पंक्ति अतिशय आवडल्या ! मनसोक्त दाद द्याव्यात अशा !

In reply to by मुक्तसुनीत

बेसनलाडू 30/10/2008 - 08:47
वर्गीकरणात 'कविता' असे दिसत असले तरी ही शार्दूलविक्रीडितातली एक गझलच आहे. अर्थात, प्रत्येक द्विपदी एक स्वतंत्र कविता हा परिणाम त्या ओघाने आलेलाच आहे. त्यामुळेच एकसंध, उलगडत जाणारी अशा स्वरूपाची ही 'कविता' नाही. रदीफ (कायम राहणारे अंत्ययमक) दिसत नसल्याने गझलेचा विशिष्ट आकृतीबंध दिसत नसेल; आणि त्यामुळे ही 'गझल नाही' किंवा 'गझलसदृश कविता आहे' असे वाटायची शक्यता आहे, पण ही 'गैरमुरद्दफ' म्हणजे रदीफ नसलेली अशी गझल आहे. (स्पष्टीकारक)बेसनलाडू

मदनबाण 30/10/2008 - 10:01
पालखी जबरदस्त आहे.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

आनंदयात्री 30/10/2008 - 12:34
काय सुरेख लिहलस बेला. कविता पाझरायला वेळ मिळाला तर शेवटी. अजुन येउदे भावड्या. >>तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी मस्त !! - (++आनंदित) आंद्या
लेखनविषय:
पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००८ 'अनिवासी (पण) भारतीय' म्हणुनी दुखर्‍या किती ओळखी डॉलरने भरले खिसे पण मने प्रेमास का पारखी? आहे जे विसरायचे ठरवले, करतो उजळणी जरा (विस्मरणे नव्हती कधीच कुठली सोपी, मनासारखी) आषाढा, बघतोस काय नुसते! भिजवायचे मग कुणी? 'आधी तू, मग मी' करीत बसलो, खोळंबली ना सखी! दुर्दैवा, इतके नकोस विसरू बाबा स्वत:ला कधी! माझे नाव पुरेल की तुज हवी ओळख तुझी आणखी? आयुष्या, तुज भोगले नि जगलो - ऐटीत, राजापरी तिरडीवर निजलो तरी मिरवले - निघते जशी पालखी

(आशिक मी अन माल भेटली होती 'कविता')

चतुरंग ·

रेवती 30/10/2008 - 02:18
पाडव्याची आपण आपल्या (च) पत्नीस छान भेट दिलीत. विडंबन आवडले रंगाशेठ. प्राजु म्हणते त्याप्रमाणे आपल्या घरचा दुरध्वनी क्र. आम्हासही ठावूक आहे. फोन करू का?;) दुसरोंकेसाथ बातां : घरी बायकोला ह्यांचे हे प्रकार माहित असतील का?;) रेवती

In reply to by रेवती

ताई घाबरू नकोस आज्जाबात. आमी हाय तुज्यासंगट. तुज्या खुलाश्यानंतर आता घाबरत न्हाय आमी दाजींना... (दाजी = भैणीचं मालक) बिपिन कार्यकर्ते

In reply to by रेवती

चतुरंग 30/10/2008 - 02:25
आता घरी फोन जातोय की काय? :T :O (खुद के साथ बातां : रंगा, ह्या बायका परस्पर फोन नं. कसे काय कळवून टाकतात दुसर्‍यांना? काही खरं नाही तुझं, खातोयस मार आज! :SS ) चतुरंग

प्राजु 30/10/2008 - 02:27
बघा.... सांभाळून घ्या हो..चतुरंग भाऊ.. वहिनी बाई बसल्या आहेत नजर ठेवून अगदी व्यवस्थित.. ;) जबरा विडंबन... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला 30/10/2008 - 07:54
दिले तिने जे फूल आजही वहीत आहे 'एप्रिल फूलच' होतो मी ती वही उघडता झकास आहे !!! येउ द्यात अजुन !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

केशवसुमार 31/10/2008 - 09:16
रंगाशेठ, विडंबन झकास आवडलं.. (निवृत्त)केशवसुमार हसायची ती बघून मजला रोज दातभर बापाच्या त्या फोटोला ही मी घाबरता नादाने मी तिच्या किती हे धन घालवले ध्यानी आले बँकेने खाते गोठवता तिने दिलेले फूल 'धोतरा' वहीत आहे 'एप्रिल फुल' झाल्याचे स्मरते वही उघडता

रेवती 30/10/2008 - 02:18
पाडव्याची आपण आपल्या (च) पत्नीस छान भेट दिलीत. विडंबन आवडले रंगाशेठ. प्राजु म्हणते त्याप्रमाणे आपल्या घरचा दुरध्वनी क्र. आम्हासही ठावूक आहे. फोन करू का?;) दुसरोंकेसाथ बातां : घरी बायकोला ह्यांचे हे प्रकार माहित असतील का?;) रेवती

In reply to by रेवती

ताई घाबरू नकोस आज्जाबात. आमी हाय तुज्यासंगट. तुज्या खुलाश्यानंतर आता घाबरत न्हाय आमी दाजींना... (दाजी = भैणीचं मालक) बिपिन कार्यकर्ते

In reply to by रेवती

चतुरंग 30/10/2008 - 02:25
आता घरी फोन जातोय की काय? :T :O (खुद के साथ बातां : रंगा, ह्या बायका परस्पर फोन नं. कसे काय कळवून टाकतात दुसर्‍यांना? काही खरं नाही तुझं, खातोयस मार आज! :SS ) चतुरंग

प्राजु 30/10/2008 - 02:27
बघा.... सांभाळून घ्या हो..चतुरंग भाऊ.. वहिनी बाई बसल्या आहेत नजर ठेवून अगदी व्यवस्थित.. ;) जबरा विडंबन... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला 30/10/2008 - 07:54
दिले तिने जे फूल आजही वहीत आहे 'एप्रिल फूलच' होतो मी ती वही उघडता झकास आहे !!! येउ द्यात अजुन !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

केशवसुमार 31/10/2008 - 09:16
रंगाशेठ, विडंबन झकास आवडलं.. (निवृत्त)केशवसुमार हसायची ती बघून मजला रोज दातभर बापाच्या त्या फोटोला ही मी घाबरता नादाने मी तिच्या किती हे धन घालवले ध्यानी आले बँकेने खाते गोठवता तिने दिलेले फूल 'धोतरा' वहीत आहे 'एप्रिल फुल' झाल्याचे स्मरते वही उघडता
लेखनविषय:
अनिरुद्ध अभ्यंकरांची 'आवरताना काल मिळाल्या काही कविता' वाचली आणि आम्हाला भेटलेल्या काही 'कविता' डोळ्यांसमोर तरळून गेल्या!

आवरताना काल मिळाल्या काही कविता...

अनिरुद्ध अभ्यंकर ·

छोटा डॉन 29/10/2008 - 18:30
आज पुन्हा एकदा चतुरस्त्र प्रतिभा भरभरुन वाहिली आहे ... :)
लिहायचो मी पत्र तुला दररोज पानभर जपुनी ठेवली ती सारी मी न पाठवता तुझ्या संगती घालवलेले क्षण सोनेरी आले नाही कधीच पण ते मज गोठवता
वाह, क्या बात है !!! अगदी "ह्रॄदयाच्या नाजुक व हळव्या भागातुन" म्हणतात ते ...
खूप ठरवले सारे सारे विसरायाचे कुणास आले सांगा पहिले प्रेम विसरता?
खल्लास !!! एकदम टची कविता .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

शाल्मली 29/10/2008 - 18:38
मस्त कविता. आवडली. अजून येती डोळ्यांमध्ये अश्रू अवचित वाट वेगळी करणारा तो क्षण आठवता कधी एकटा असलो की मी रडून घेतो सवयीने मग येते आता हुकुमी हसता ह्या ओळी मस्तच.. --शाल्मली.

खूपच छान.
तुझ्या संगती घालवलेले क्षण सोनेरी आले नाही कधीच पण ते मज गोठवता
हा क्षण गोठवण्याचा वेडेपणा तरी थांबत नाही. बिपिन कार्यकर्ते

रामदास 29/10/2008 - 19:05
मनोगताच्या दिवाळी अंकात वाचली होती. सुंदर कविता आहे.आवडली.रेग्यांच्या कवितेची आठवण झाली.आठवणीच्या भरवशावर चार ओळी लिहीतो आहे कुणास आले सांगा पहिले प्रेम विसरता? पहीले प्रेम कळत नाही कळून ते टळेल का पहीले मर टळत नाही टळून तेही कळेल का? कळो टलो मरो उरो पहीला लाभ शून्याचा माझ्या लेखी एकच एक मरण तेच प्रेम तेच.

आजानुकर्ण 29/10/2008 - 20:55
फारच सुरेख कविता आहे. किती तरी वेळा वाचून झाली पण समाधान झाले नाही. आपला, (चाहता) आजानुकर्ण

चतुरंग 29/10/2008 - 20:55
अतिशय हळवी आणि भावगर्भ आहे. दिलेस तू ते फूल आजही वहीत आहे गंध तुझा मज करतो वेडा वही उघडता अजून येती डोळ्यांमध्ये अश्रू अवचित वाट वेगळी करणारा तो क्षण आठवता कधी एकटा असलो की मी रडून घेतो सवयीने मग येते आता हुकुमी हसता कमाल आहेत ह्या ओळी! (कालच मनोगताच्या दिवाळी अंकात वाचली तिथली प्रतिक्रिया प्रतिक्रिया अनुमतीच्या बासनात अडकली होती!) चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 30/10/2008 - 00:57
(कालच मनोगताच्या दिवाळी अंकात वाचली तिथली प्रतिक्रिया प्रतिक्रिया अनुमतीच्या बासनात अडकली होती!) अच्छा, म्हणजे तिथे लगेच प्रसिद्ध झाली नाही म्हणून मग इथे प्रतिक्रिया लिहिलीत होय? बरं बरं! :)

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 30/10/2008 - 01:06
तात्या, तुला सगळीकडे वाकडंच कसं दिसतं रे? असो असतो एकेकाचा गुण! चतुरंग

प्राजु 29/10/2008 - 21:15
सुरेखच.. गझल.. प्रत्येक ओळ न् ओळ.. खास. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 30/10/2008 - 00:34
आवरताना काल मिळाल्या काही कविता लिहिलेल्या मी सार्‍या होत्या तुझ्याच करता ह्या पहिल्या ओळीच अल्टिमेट आहेत..! जियो.. अवांतर - साहित्य अन्य संस्थळावरचं उष्टं आहे खरं, पण तरीही चांगलं आहे हे मान्य करावं लागेल..! :) आपला, (मिपाकर) तात्या.

विसोबा खेचर 30/10/2008 - 00:58
हेच साहित्य मिपावर प्रथम प्रकाशित झालं असतं तर मनापासून आनंद वाटला असता..! असो, मिपावर नव्याकोर्‍या, शिळ्यापाक्या - कुठल्याही लेखनाचं यथोचित स्वागतच होईल..! (मिपाकर) तात्या.

आमची उष्टी बोरं गोड मानुन प्रतिसाद देलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार!! (आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर

In reply to by अनिरुद्ध अभ्यंकर

सर्किट 31/10/2008 - 08:33
सख्या रे घायाळ मी शबरी !!! (जरी असे जबरी, मनोगताची खबरी, चाक जरी रबरी, गूळ अन खोबरी, मस्जिद मी बाबरी इत्यादि इत्यादि) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

छोटा डॉन 29/10/2008 - 18:30
आज पुन्हा एकदा चतुरस्त्र प्रतिभा भरभरुन वाहिली आहे ... :)
लिहायचो मी पत्र तुला दररोज पानभर जपुनी ठेवली ती सारी मी न पाठवता तुझ्या संगती घालवलेले क्षण सोनेरी आले नाही कधीच पण ते मज गोठवता
वाह, क्या बात है !!! अगदी "ह्रॄदयाच्या नाजुक व हळव्या भागातुन" म्हणतात ते ...
खूप ठरवले सारे सारे विसरायाचे कुणास आले सांगा पहिले प्रेम विसरता?
खल्लास !!! एकदम टची कविता .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

शाल्मली 29/10/2008 - 18:38
मस्त कविता. आवडली. अजून येती डोळ्यांमध्ये अश्रू अवचित वाट वेगळी करणारा तो क्षण आठवता कधी एकटा असलो की मी रडून घेतो सवयीने मग येते आता हुकुमी हसता ह्या ओळी मस्तच.. --शाल्मली.

खूपच छान.
तुझ्या संगती घालवलेले क्षण सोनेरी आले नाही कधीच पण ते मज गोठवता
हा क्षण गोठवण्याचा वेडेपणा तरी थांबत नाही. बिपिन कार्यकर्ते

रामदास 29/10/2008 - 19:05
मनोगताच्या दिवाळी अंकात वाचली होती. सुंदर कविता आहे.आवडली.रेग्यांच्या कवितेची आठवण झाली.आठवणीच्या भरवशावर चार ओळी लिहीतो आहे कुणास आले सांगा पहिले प्रेम विसरता? पहीले प्रेम कळत नाही कळून ते टळेल का पहीले मर टळत नाही टळून तेही कळेल का? कळो टलो मरो उरो पहीला लाभ शून्याचा माझ्या लेखी एकच एक मरण तेच प्रेम तेच.

आजानुकर्ण 29/10/2008 - 20:55
फारच सुरेख कविता आहे. किती तरी वेळा वाचून झाली पण समाधान झाले नाही. आपला, (चाहता) आजानुकर्ण

चतुरंग 29/10/2008 - 20:55
अतिशय हळवी आणि भावगर्भ आहे. दिलेस तू ते फूल आजही वहीत आहे गंध तुझा मज करतो वेडा वही उघडता अजून येती डोळ्यांमध्ये अश्रू अवचित वाट वेगळी करणारा तो क्षण आठवता कधी एकटा असलो की मी रडून घेतो सवयीने मग येते आता हुकुमी हसता कमाल आहेत ह्या ओळी! (कालच मनोगताच्या दिवाळी अंकात वाचली तिथली प्रतिक्रिया प्रतिक्रिया अनुमतीच्या बासनात अडकली होती!) चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 30/10/2008 - 00:57
(कालच मनोगताच्या दिवाळी अंकात वाचली तिथली प्रतिक्रिया प्रतिक्रिया अनुमतीच्या बासनात अडकली होती!) अच्छा, म्हणजे तिथे लगेच प्रसिद्ध झाली नाही म्हणून मग इथे प्रतिक्रिया लिहिलीत होय? बरं बरं! :)

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 30/10/2008 - 01:06
तात्या, तुला सगळीकडे वाकडंच कसं दिसतं रे? असो असतो एकेकाचा गुण! चतुरंग

प्राजु 29/10/2008 - 21:15
सुरेखच.. गझल.. प्रत्येक ओळ न् ओळ.. खास. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 30/10/2008 - 00:34
आवरताना काल मिळाल्या काही कविता लिहिलेल्या मी सार्‍या होत्या तुझ्याच करता ह्या पहिल्या ओळीच अल्टिमेट आहेत..! जियो.. अवांतर - साहित्य अन्य संस्थळावरचं उष्टं आहे खरं, पण तरीही चांगलं आहे हे मान्य करावं लागेल..! :) आपला, (मिपाकर) तात्या.

विसोबा खेचर 30/10/2008 - 00:58
हेच साहित्य मिपावर प्रथम प्रकाशित झालं असतं तर मनापासून आनंद वाटला असता..! असो, मिपावर नव्याकोर्‍या, शिळ्यापाक्या - कुठल्याही लेखनाचं यथोचित स्वागतच होईल..! (मिपाकर) तात्या.

आमची उष्टी बोरं गोड मानुन प्रतिसाद देलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्वांचे मनापासून आभार!! (आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर

In reply to by अनिरुद्ध अभ्यंकर

सर्किट 31/10/2008 - 08:33
सख्या रे घायाळ मी शबरी !!! (जरी असे जबरी, मनोगताची खबरी, चाक जरी रबरी, गूळ अन खोबरी, मस्जिद मी बाबरी इत्यादि इत्यादि) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
लेखनविषय:
आवरताना काल मिळाल्या काही कविता लिहिलेल्या मी सार्‍या होत्या तुझ्याच करता लिहायचो मी पत्र तुला दररोज पानभर जपुनी ठेवली ती सारी मी न पाठवता तुझ्या संगती घालवलेले क्षण सोनेरी आले नाही कधीच पण ते मज गोठवता दिलेस तू ते फूल आजही वहीत आहे गंध तुझा मज करतो वेडा वही उघडता अजून येती डोळ्यांमध्ये अश्रू अवचित वाट वेगळी करणारा तो क्षण आठवता कधी एकटा असलो की मी रडून घेतो सवयीने मग येते आता हुकुमी हसता खूप ठरवले सारे सारे विसरायाचे कुणास आले सांगा पहिले प्रेम विसरता? -अनिरुद्ध अभ्यंकर

नाही तर नाही.... जा!

प्राजु ·

मदनबाण 24/10/2008 - 22:07
या आधी ना भेटलो कधी कसे मला हे पटले नाही ह्म्म्..असचं काहीस वाटत कधी कधी आपल्याला. सोडुन तू गेलीस तरीही प्रेम जराही घटले नाही क्लासचं.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

या आधी ना भेटलो कधी कसे मला हे पटले नाही होते रे असे कधी कधी सोडुन तू गेलीस तरीही प्रेम जराही घटले नाही पण असले नकारात्मक विचार काढुन टाक मना म्हधुन अवांतरः शुभ्राचा खालचा ओठ थोडा मोठा वाटतो ना. तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

मस्त आहे. आणि सर्टिफाईड पण आहे. :)
असंख्य झाले वाद तरीही नाते अपुले तुटले नाही
हे खूप महत्वाचे आहे.
त्यासाठी माझे गुरू आणि मिपाचे गझलकार आणि निवृत्त विडंबन सम्राट केशव सुमार उर्फ अनिरूद्ध अभ्यंकर यांना भरपूर त्रास दिला आहे. त्यांची सहनशक्ती वाढली असल्याचे नुकतेच समजले आहे.
आता केसुंनी एक कडवे टाकायला हरकत नाही. त्रास दिला तू किती तरीही बोट तुझे मी सोडले नाही......... :) बिपिन कार्यकर्ते

शितल 24/10/2008 - 23:38
असंख्य झाले वाद तरीही नाते अपुले तुटले नाही हे मस्त लिहिले आहेस. हे म्हणजे कसे तुझे माझे पटेना आणि तुझ्या वाचुन जमेना :) प्राजु, शेवटी गझल रचलीस म्हणायची. :)

चतुरंग 25/10/2008 - 00:16
गजल मस्तच झाली आहे! :) (पाडून तू गेलीस गजल विडंबन मी केले नाही!;)) (खुद के साथ बातां : प्राजूने त्रास दिल्यामुळे केसुशेठ फिरकेनासे झाले की काय हल्ली? :? :W ) चतुरंग

मीनल 25/10/2008 - 04:52
आम्ही काय बुवा लिहाव? : : : या प्रतिक्रिया आमच्या अकलेत खूप खूप भर मात्र घालत आहेत. प्राजु,तू तर गझल लिहायचा नव्हे दोष रहित गझल लिहायचा चंगच बांधला होता.तो सफल झाला. अभिनंदन. आता पुढली गझल केव्हा वाचायला मिळणार? मीनल.

विसोबा खेचर 25/10/2008 - 06:42
असंख्य झाले वाद तरीही नाते अपुले तुटले नाही वा! या ओळी सुंदर...प्राजू, छान लिहिली आहेस हो गझल! तात्या.

ऋषिकेश 25/10/2008 - 09:55
लै भारी.. गझल आवडली.. भावही उत्तम! प्राजुताई बॉ फॉर्मात आहे सध्या ;) एक शंका: या गझलेत अलामत काय समजावी? क्वचित 'अ' च्या जागी र्‍हस्व 'इ' किंवा 'उ' हा स्वर अलामत म्हणून वापरता येतो. मात्र गझलेच्या पहिल्या शेरातच अ आणि उ अलामत आहे. तेव्हा अश्यावेळी काहि नियम आहेत का? की अ, इ आणि उ स्वरचिन्ह म्हणून कधीही घेतलेले चालते? -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

बेसनलाडू 25/10/2008 - 14:13
गझलेच्या पहिल्या शेरात - म्हणजे मतल्यातच वरच्या ओळीत एक आणि खालच्या ओळीत दुसरी अलामत अशा प्रकारे अलामतीची 'सूट' घेतली असेल, तर तुटले, सुटले, पटले, म्हटले, विटले असे काफिये पूर्ण गझलेत वापरता येतील. मात्र मतल्याच्या दोन्ही ओळींमध्ये समजा पटले, म्हटले हे काफिये आले, तर अलामत 'अ' निश्चित होईल; आणि मग पूर्ण गझलेत ती कायम ठेवावी लागेल, 'उ', 'इ' चालायचे नाहीत. पण तरीही, असे झाल्यावरही अलामतीची 'सूट' घ्यायचीच असेल, तर गझलेत दोन मतले लिहावेत (अशा गझलेला हुस्न-ए-मतला गझल म्हणतात; दुसर्‍या मतल्याला 'सानी मतला' म्हणतात) मग दोन्ही मतल्यांमध्ये मिळूनही अशी 'सूट' घेता येते. या प्रकारात र्‍हस्व अलामतींसाठी अशी सूट घ्यावी की नाही, याबाबत 'घ्यावी' आणि 'घेऊ नये; दीर्घ अलामतीसाठी घेतलेली चालेल' अशी विभिन्न मते असणारे कंपू आहेत. पण या मतमतांतरांचे मूळ कोणत्याही तर्कात नसून गझलेच्या इतिहासात, परंपरेत आणि उर्दूकडून तिच्या मराठीमध्ये झालेल्या प्रवासात आहे, असे (मला) वाटते. (माहीतगार)बेसनलाडू व्यक्तिशः, 'शक्यतोवर' अलामतीची सूट घेणे टाळावे, असे माझे मत आहे. शेरातून/गझलेतून मांडला जाणारा विचार, भावना जर सशक्त असतील आणि त्यांच्या प्रकटीकरणासाठी अशी सूट घेणे स्वतःला पटत असेल, तसेच अशी सूट घेऊन काफिया संच समृद्ध करणे व इतर सशक्त कल्पना राबविणे हा हेतू असेल, तर ती घ्यावी या मताचा मी आहे. (व्यक्तिशः)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

अलामतबद्दल ज्ञानात भर पडली. आतापर्यंत गज़लसदृश कविता करून पाहिल्या. (त्यांना गज़ल म्हणावं का याबद्दल मला शंका आहे.) पण अशी माहिती साठवल्यावर प्रयत्न करायला नक्की सोपं जाईल. आपला, (कृतज्ञ) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :) माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

राघव 25/10/2008 - 10:03
गझलांबद्दल आपली माहिती फार तोकडी... त्यामुळे त्याबद्दल नो कमेंट्स :D येऊ देत अजून... वाट बघतोय! पुढील रचनेस शुभेच्छा :) मुमुक्षु

रामदास 25/10/2008 - 13:39
हा माझा विषय नाही त्यामुळे गझल या बाबत काही लिहीणार नाही. परंतू कविता फार सुंदर आहे. कुमार गंधर्वांनी गायलेल्या एका गाण्यात गायलेल्याकधी गहीवरलो कधी धुसफुसलो या ओळीची आठवण झाली. अवांतरः गझलेसाठी आता शिकवणी लावण्याचा विचार करतो आहे.

जैनाचं कार्ट 25/10/2008 - 17:15
सुंदर गझल ! तुफान वारा भिडून गेला तारू हे भरकटले नाही सोडुन तू गेलीस तरीही प्रेम जराही घटले नाही वा मनातलं लिहलं आहे ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

प्राजु 25/10/2008 - 20:30
आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. बेला, आपल्याला विशेष धन्यवाद. गझलेबद्दल इतकी सुंदर माहिती आपण इथे सांगितलीत. मी आपली आभारी आहे. असेच मार्गदर्शन करत रहा ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

टारझन 31/10/2008 - 21:58
धन्यवाद.. सहमत, असेच म्हणतो आमच्या गंजलेल्या डोक्याला गझल झेपली.. आवडली आहे. सब के साथ बातां : आम्हाला काय सुचत नाय बॉ खविसगिरी शिवाय, आम्ही तस स्वप्नात पण गद्याच्या वर जात नाय. :)
--टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) बघता काय सामिल व्हा

गझल आवडली. कोडे अजुन सुटले नाही.. ही ओळ वृत्तात पूर्णपणे निर्दोष आहे पण तरीही "कोडे अजुनहि सुटले नाही.." अशी (चुकुन)वाचल्यावर छान वाटली(माझे व्यक्तिगत मत). ह्यामागे काय कारण असावे ? बहुतांशवेळा आपण अजुन हा शब्द जेव्हा जेव्हा वापरतो तेव्हा त्याच्यापुढचा शब्द 'हि' किंवा 'सुध्दा' (अजुनहि,अजुनसुध्दा) असल्यामुळे असेल.

पाऊसवेडी 07/09/2009 - 15:27
खूपच छान गझल आहे >>माझे मलाच पटले नाही कोडे अजून सुटले नाही >>या आधी ना भेटलो कधी कसे मला हे पटले नाही मस्त!! हे पट्ले सुंदर

गझल पुन्हा एकदा वाचायला खूप आवडली. >> होकार तुझा मिळून गेला 'होय' जरी तू म्हटले नाही असंख्य झाले वाद तरीही नाते अपुले तुटले नाही >> हे शेर तर खूप मस्त आहेत.

अजिंक्य 09/09/2009 - 13:25
छान गझल आहे. आवडली. गझल कशी लिहावी, त्यात वृत्त वगैरे काय असावं याची मला अजिबातच माहिती नाही. त्यामुळे वर 'बेसनलाडू' यांची प्रतिक्रिया नीटशी कळली नाही. थोडं थोडं समजलं, पण पूर्ण नाही. अलामत, मतला, काफिये इ. चा अर्थ समजावून सांगणार्‍या लेखाची 'लिंक' उपलब्ध असेल तर ती द्यावी, ही विनंती. -अजिंक्य

मदनबाण 24/10/2008 - 22:07
या आधी ना भेटलो कधी कसे मला हे पटले नाही ह्म्म्..असचं काहीस वाटत कधी कधी आपल्याला. सोडुन तू गेलीस तरीही प्रेम जराही घटले नाही क्लासचं.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

या आधी ना भेटलो कधी कसे मला हे पटले नाही होते रे असे कधी कधी सोडुन तू गेलीस तरीही प्रेम जराही घटले नाही पण असले नकारात्मक विचार काढुन टाक मना म्हधुन अवांतरः शुभ्राचा खालचा ओठ थोडा मोठा वाटतो ना. तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

मस्त आहे. आणि सर्टिफाईड पण आहे. :)
असंख्य झाले वाद तरीही नाते अपुले तुटले नाही
हे खूप महत्वाचे आहे.
त्यासाठी माझे गुरू आणि मिपाचे गझलकार आणि निवृत्त विडंबन सम्राट केशव सुमार उर्फ अनिरूद्ध अभ्यंकर यांना भरपूर त्रास दिला आहे. त्यांची सहनशक्ती वाढली असल्याचे नुकतेच समजले आहे.
आता केसुंनी एक कडवे टाकायला हरकत नाही. त्रास दिला तू किती तरीही बोट तुझे मी सोडले नाही......... :) बिपिन कार्यकर्ते

शितल 24/10/2008 - 23:38
असंख्य झाले वाद तरीही नाते अपुले तुटले नाही हे मस्त लिहिले आहेस. हे म्हणजे कसे तुझे माझे पटेना आणि तुझ्या वाचुन जमेना :) प्राजु, शेवटी गझल रचलीस म्हणायची. :)

चतुरंग 25/10/2008 - 00:16
गजल मस्तच झाली आहे! :) (पाडून तू गेलीस गजल विडंबन मी केले नाही!;)) (खुद के साथ बातां : प्राजूने त्रास दिल्यामुळे केसुशेठ फिरकेनासे झाले की काय हल्ली? :? :W ) चतुरंग

मीनल 25/10/2008 - 04:52
आम्ही काय बुवा लिहाव? : : : या प्रतिक्रिया आमच्या अकलेत खूप खूप भर मात्र घालत आहेत. प्राजु,तू तर गझल लिहायचा नव्हे दोष रहित गझल लिहायचा चंगच बांधला होता.तो सफल झाला. अभिनंदन. आता पुढली गझल केव्हा वाचायला मिळणार? मीनल.

विसोबा खेचर 25/10/2008 - 06:42
असंख्य झाले वाद तरीही नाते अपुले तुटले नाही वा! या ओळी सुंदर...प्राजू, छान लिहिली आहेस हो गझल! तात्या.

ऋषिकेश 25/10/2008 - 09:55
लै भारी.. गझल आवडली.. भावही उत्तम! प्राजुताई बॉ फॉर्मात आहे सध्या ;) एक शंका: या गझलेत अलामत काय समजावी? क्वचित 'अ' च्या जागी र्‍हस्व 'इ' किंवा 'उ' हा स्वर अलामत म्हणून वापरता येतो. मात्र गझलेच्या पहिल्या शेरातच अ आणि उ अलामत आहे. तेव्हा अश्यावेळी काहि नियम आहेत का? की अ, इ आणि उ स्वरचिन्ह म्हणून कधीही घेतलेले चालते? -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

बेसनलाडू 25/10/2008 - 14:13
गझलेच्या पहिल्या शेरात - म्हणजे मतल्यातच वरच्या ओळीत एक आणि खालच्या ओळीत दुसरी अलामत अशा प्रकारे अलामतीची 'सूट' घेतली असेल, तर तुटले, सुटले, पटले, म्हटले, विटले असे काफिये पूर्ण गझलेत वापरता येतील. मात्र मतल्याच्या दोन्ही ओळींमध्ये समजा पटले, म्हटले हे काफिये आले, तर अलामत 'अ' निश्चित होईल; आणि मग पूर्ण गझलेत ती कायम ठेवावी लागेल, 'उ', 'इ' चालायचे नाहीत. पण तरीही, असे झाल्यावरही अलामतीची 'सूट' घ्यायचीच असेल, तर गझलेत दोन मतले लिहावेत (अशा गझलेला हुस्न-ए-मतला गझल म्हणतात; दुसर्‍या मतल्याला 'सानी मतला' म्हणतात) मग दोन्ही मतल्यांमध्ये मिळूनही अशी 'सूट' घेता येते. या प्रकारात र्‍हस्व अलामतींसाठी अशी सूट घ्यावी की नाही, याबाबत 'घ्यावी' आणि 'घेऊ नये; दीर्घ अलामतीसाठी घेतलेली चालेल' अशी विभिन्न मते असणारे कंपू आहेत. पण या मतमतांतरांचे मूळ कोणत्याही तर्कात नसून गझलेच्या इतिहासात, परंपरेत आणि उर्दूकडून तिच्या मराठीमध्ये झालेल्या प्रवासात आहे, असे (मला) वाटते. (माहीतगार)बेसनलाडू व्यक्तिशः, 'शक्यतोवर' अलामतीची सूट घेणे टाळावे, असे माझे मत आहे. शेरातून/गझलेतून मांडला जाणारा विचार, भावना जर सशक्त असतील आणि त्यांच्या प्रकटीकरणासाठी अशी सूट घेणे स्वतःला पटत असेल, तसेच अशी सूट घेऊन काफिया संच समृद्ध करणे व इतर सशक्त कल्पना राबविणे हा हेतू असेल, तर ती घ्यावी या मताचा मी आहे. (व्यक्तिशः)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

अलामतबद्दल ज्ञानात भर पडली. आतापर्यंत गज़लसदृश कविता करून पाहिल्या. (त्यांना गज़ल म्हणावं का याबद्दल मला शंका आहे.) पण अशी माहिती साठवल्यावर प्रयत्न करायला नक्की सोपं जाईल. आपला, (कृतज्ञ) प्रशांत --------- मी 'देव'प्रुफ कवितासुद्धा करतो. :? :) माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

राघव 25/10/2008 - 10:03
गझलांबद्दल आपली माहिती फार तोकडी... त्यामुळे त्याबद्दल नो कमेंट्स :D येऊ देत अजून... वाट बघतोय! पुढील रचनेस शुभेच्छा :) मुमुक्षु

रामदास 25/10/2008 - 13:39
हा माझा विषय नाही त्यामुळे गझल या बाबत काही लिहीणार नाही. परंतू कविता फार सुंदर आहे. कुमार गंधर्वांनी गायलेल्या एका गाण्यात गायलेल्याकधी गहीवरलो कधी धुसफुसलो या ओळीची आठवण झाली. अवांतरः गझलेसाठी आता शिकवणी लावण्याचा विचार करतो आहे.

जैनाचं कार्ट 25/10/2008 - 17:15
सुंदर गझल ! तुफान वारा भिडून गेला तारू हे भरकटले नाही सोडुन तू गेलीस तरीही प्रेम जराही घटले नाही वा मनातलं लिहलं आहे ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

प्राजु 25/10/2008 - 20:30
आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. बेला, आपल्याला विशेष धन्यवाद. गझलेबद्दल इतकी सुंदर माहिती आपण इथे सांगितलीत. मी आपली आभारी आहे. असेच मार्गदर्शन करत रहा ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

टारझन 31/10/2008 - 21:58
धन्यवाद.. सहमत, असेच म्हणतो आमच्या गंजलेल्या डोक्याला गझल झेपली.. आवडली आहे. सब के साथ बातां : आम्हाला काय सुचत नाय बॉ खविसगिरी शिवाय, आम्ही तस स्वप्नात पण गद्याच्या वर जात नाय. :)
--टाराज ठाकरे (मिसळपाव नवनिर्माण सेना) बघता काय सामिल व्हा

गझल आवडली. कोडे अजुन सुटले नाही.. ही ओळ वृत्तात पूर्णपणे निर्दोष आहे पण तरीही "कोडे अजुनहि सुटले नाही.." अशी (चुकुन)वाचल्यावर छान वाटली(माझे व्यक्तिगत मत). ह्यामागे काय कारण असावे ? बहुतांशवेळा आपण अजुन हा शब्द जेव्हा जेव्हा वापरतो तेव्हा त्याच्यापुढचा शब्द 'हि' किंवा 'सुध्दा' (अजुनहि,अजुनसुध्दा) असल्यामुळे असेल.

पाऊसवेडी 07/09/2009 - 15:27
खूपच छान गझल आहे >>माझे मलाच पटले नाही कोडे अजून सुटले नाही >>या आधी ना भेटलो कधी कसे मला हे पटले नाही मस्त!! हे पट्ले सुंदर

गझल पुन्हा एकदा वाचायला खूप आवडली. >> होकार तुझा मिळून गेला 'होय' जरी तू म्हटले नाही असंख्य झाले वाद तरीही नाते अपुले तुटले नाही >> हे शेर तर खूप मस्त आहेत.

अजिंक्य 09/09/2009 - 13:25
छान गझल आहे. आवडली. गझल कशी लिहावी, त्यात वृत्त वगैरे काय असावं याची मला अजिबातच माहिती नाही. त्यामुळे वर 'बेसनलाडू' यांची प्रतिक्रिया नीटशी कळली नाही. थोडं थोडं समजलं, पण पूर्ण नाही. अलामत, मतला, काफिये इ. चा अर्थ समजावून सांगणार्‍या लेखाची 'लिंक' उपलब्ध असेल तर ती द्यावी, ही विनंती. -अजिंक्य
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नमस्कार मंडळी, खालील गझल मी मायबोली च्या गझल कार्यशाळेसाठी लिहिली होती. नाही रदिफ घेऊन लिहायची होती गझल. गझल लिहिण्यासाठी महत्प्रायास करावे लागले आणि अजूनही लागताहेत. ही गझल कार्यशाळेसाठी पाठवल्यावर तिच्यात १-२ बदल करून संयोजकांनी तिला निर्दोष गझल असे जाहीर केले आणि माझा जीव भांड्यात की मतल्यात पडला.. खरंतर, गझलेच्या कार्यशाळेमध्ये भाग घेण्यापूर्वीही जवळ जवळ २ ते २.५ महिने मी गझल लिहिण्याचा अखंड प्रयत्न करत होते.. त्यासाठी माझे गुरू आणि मिपाचे गझलकार आणि निवृत्त विडंबन सम्राट केशव सुमार उर्फ अनिरूद्ध अभ्यंकर यांना भरपूर त्रास दिला आहे.

(मदार)

चतुरंग ·

मी तर हेच म्हणेन, कवि फार भेदक सत्य लिहून गेला आहे :) गझला किती कवींच्या, मी फाडल्या प्रभावी; रंगाशेठ, चालु द्या. बिपिन कार्यकर्ते

दत्ता काळे 21/10/2008 - 15:17
मी हासलो तुलाही, वाचून ओळि सार्‍या; असतील दोन जमल्या, तिसरी चुकार आहे... अगागागा . . . . हे ल ई भारीये दादा . .

मी तर हेच म्हणेन, कवि फार भेदक सत्य लिहून गेला आहे :) गझला किती कवींच्या, मी फाडल्या प्रभावी; रंगाशेठ, चालु द्या. बिपिन कार्यकर्ते

दत्ता काळे 21/10/2008 - 15:17
मी हासलो तुलाही, वाचून ओळि सार्‍या; असतील दोन जमल्या, तिसरी चुकार आहे... अगागागा . . . . हे ल ई भारीये दादा . .
लेखनविषय:
नीरज कुलकर्णी यांची 'मदार' कशावर आहे हे बघून मला माझी मदार विडंबनावरच कशी आहे त्याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि.... नवटाक ह्या कवींची, भाषा सुमार आहे... आता विडंबने ही, माझी मदार आहे... आश्वासने मिळाली, त्यांना जरी कुणाची; निश्चीत आज त्यांची, कविता शिकार आहे... मी हासलो तुलाही, वाचून ओळि सार्‍या; असतील दोन जमल्या, तिसरी चुकार आहे... का भाव मोल केला, ही शायरी अशी का? मारुन सर्व बाता, होतो फरार आहे! 'हे काव्य आज त्याचे, उसवून काढले मी!!' हा कोणता निराळा, शिंपी टुकार आहे? गझला किती कवींच्या, मी फाडल्या प्रभावी; 'रंग्यास' कल्पनेचा, चढला बुखार आ

(आनंदाने)

चतुरंग ·

केशवसुमार 08/10/2008 - 23:27
वा रंगाशेठ, बरेच दिवसांनी मिपावर आल्याच सार्थक केलेत.. एकदम झकास विडंबन.. (निवृत्त)केशवसुमार स्वगत: बाकी हल्ली जे काही लेखन या नावाखाली चाललं आहे त्याची उबग आली होती..

राघव 08/10/2008 - 23:31
हा हा हा... "विडंबुनी ही कविता तुजला काय मिळाले? " चडफडणारे प्रश्न ऐकतो, आनंदाने... ...मस्त!!! मुमुक्षु

विसोबा खेचर 09/10/2008 - 02:09
पूर्वी काव्ये छोटी-मोठी भादरायचो; आता गजला तासत सुटतो, आनंदाने... लिखाण तुमचे आनंदातच चालू राहो विडंबने ही 'रंग्या' करतो, आनंदाने... मस्त रे! रंगा... :) तात्या.

केशवसुमार 08/10/2008 - 23:27
वा रंगाशेठ, बरेच दिवसांनी मिपावर आल्याच सार्थक केलेत.. एकदम झकास विडंबन.. (निवृत्त)केशवसुमार स्वगत: बाकी हल्ली जे काही लेखन या नावाखाली चाललं आहे त्याची उबग आली होती..

राघव 08/10/2008 - 23:31
हा हा हा... "विडंबुनी ही कविता तुजला काय मिळाले? " चडफडणारे प्रश्न ऐकतो, आनंदाने... ...मस्त!!! मुमुक्षु

विसोबा खेचर 09/10/2008 - 02:09
पूर्वी काव्ये छोटी-मोठी भादरायचो; आता गजला तासत सुटतो, आनंदाने... लिखाण तुमचे आनंदातच चालू राहो विडंबने ही 'रंग्या' करतो, आनंदाने... मस्त रे! रंगा... :) तात्या.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
अजब यांना 'आनंदाने' कविता करताना बघून मला राहवले नाही, अर्थात तत्काळ विडंबन धर्माला जागणे क्रमप्राप्त होते! ;) पुन्हा पुन्हा तो कविता रचतो, आनंदाने सरसावुन मी लगेच बसतो, आनंदाने... शब्द बदलणे अवघड नसते माझ्यासाठी बोरू त्याचा तोच झिजवतो, आनंदाने... जालावरती टुकार कविता तुडुंब मिळती जुन्या नव्या मी सर्व उसवतो, आनंदाने... "विडंबुनी ही कविता तुजला काय मिळाले? " चडफडणारे प्रश्न ऐकतो, आनंदाने... पूर्वी काव्ये छोटी-मोठी भादरायचो; आता गजला तासत सुटतो, आनंदाने... लिखाण तुमचे आनंदातच चालू राहो विडंबने ही 'रंग्या' करतो, आनंदाने... चतुरंग

(अफवा)

चतुरंग ·

सुनील 28/09/2008 - 09:27
झ्याक कविता! माझेच शब्द माला फसवून नेत गेले च्या ऐवजी माझेच शब्द मजला फसवून नेत गेले कसे वाटते? करतो बळेच धावा, 'दुर्गेस' शरण मेला इथे किंचित यतिभंग. एकूण कविता छानच. (अफवेखोर) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील 28/09/2008 - 09:27
झ्याक कविता! माझेच शब्द माला फसवून नेत गेले च्या ऐवजी माझेच शब्द मजला फसवून नेत गेले कसे वाटते? करतो बळेच धावा, 'दुर्गेस' शरण मेला इथे किंचित यतिभंग. एकूण कविता छानच. (अफवेखोर) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
लेखनविषय:
प्रसाद कुलकर्णींच्या 'अफवा' वाचून आमच्या पूर्वीच्या काही प्रमादांबद्द्ल उठलेल्या अफवांची आठवण ताजी झाली!

(खायचे आहे कुठे?)

चतुरंग ·

प्राजु 19/09/2008 - 22:42
मान्य 'रंगा'नेहि केले भोग 'त्या' लेखातले बारके 'संपादकाला' व्हायचे आहे कुठे? वाया वाया.. सगळे वाया...सगळी कसरत वाया... उगाच दीड किलो वजन कमी केलेत... अहो, नव्हते व्हायचे बारिक तर कशाला "त्या" लेखाचा खटाटोप?? असो.. सध्याच्या तुमचा उपक्रमही छान आहे हो.. चालूद्या. विडंबन छान झाले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ स्वगत : आजकाल चतुरंगांची खादाडी या विषयावर बरीच विडंबने येत आहेत... विभाला सांगावे लागेल. :?

ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?... हहपुवा! "वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो" या कटूसत्याची जाणीव तुम्हाला महिन्याच्या आतच झालेली दिसते!

विसोबा खेचर 20/09/2008 - 09:28
ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?... ह्या ओळी झकास! :) आपला, (ढेरपोट्या) तात्या. एक सल्ला - अरे रंगा, एखादी छानशी गझल किंवा कविता लिही रे प्लीज! च्यामारी, आता काही दिसांपुरती तरी बास झाली ही विडंबने.. :) तात्या.

ऋषिकेश 20/09/2008 - 09:53
ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?...
हे बेष्ट बाकी ठिक आगाऊ दुरुस्ती: संदेश असा पदार्थ नसून सोंदेश आहे -('मिसळ'लेला) ऋषिकेश

केशवसुमार 20/09/2008 - 10:45
रंगाशेठ, विडंबन छान पण यमक चुकली.. ४/१० यायचे.. जायचे..इ... (निवृत्त) केशवसुमार स्वगतः केश्या तू बाई ,बाटली, बापात अडकला होतास आता हा रंग्या 'कसरती' मध्ये आपल्याला जे झेपत नाही ते लिहायचे कशाला..;)

In reply to by केशवसुमार

चतुरंग 20/09/2008 - 21:52
चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद! (खुद के साथ बातां : बघितलंस रंग्या, तरी म्हणत होतो जास्त भूक लागल्यावर विडंबनं करु नयेत म्हणून, चुका होतात :T ! पुढचं विडंबन भरल्या पोटाने येऊदेत आणि विषय बदल जरा! ~X( ) चतुरंग

राघव 20/09/2008 - 21:16
दिसत असती तीच ती स्वप्ने मला का सारखी? कोण तो? फोटो कडेने काढतो आहे कुठे?... झक्कास.... चालू द्यात! (व्यायाम करण्यास कंटाळणारा) मुमुक्षु :D

प्राजु 19/09/2008 - 22:42
मान्य 'रंगा'नेहि केले भोग 'त्या' लेखातले बारके 'संपादकाला' व्हायचे आहे कुठे? वाया वाया.. सगळे वाया...सगळी कसरत वाया... उगाच दीड किलो वजन कमी केलेत... अहो, नव्हते व्हायचे बारिक तर कशाला "त्या" लेखाचा खटाटोप?? असो.. सध्याच्या तुमचा उपक्रमही छान आहे हो.. चालूद्या. विडंबन छान झाले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ स्वगत : आजकाल चतुरंगांची खादाडी या विषयावर बरीच विडंबने येत आहेत... विभाला सांगावे लागेल. :?

ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?... हहपुवा! "वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो" या कटूसत्याची जाणीव तुम्हाला महिन्याच्या आतच झालेली दिसते!

विसोबा खेचर 20/09/2008 - 09:28
ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?... ह्या ओळी झकास! :) आपला, (ढेरपोट्या) तात्या. एक सल्ला - अरे रंगा, एखादी छानशी गझल किंवा कविता लिही रे प्लीज! च्यामारी, आता काही दिसांपुरती तरी बास झाली ही विडंबने.. :) तात्या.

ऋषिकेश 20/09/2008 - 09:53
ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?...
हे बेष्ट बाकी ठिक आगाऊ दुरुस्ती: संदेश असा पदार्थ नसून सोंदेश आहे -('मिसळ'लेला) ऋषिकेश

केशवसुमार 20/09/2008 - 10:45
रंगाशेठ, विडंबन छान पण यमक चुकली.. ४/१० यायचे.. जायचे..इ... (निवृत्त) केशवसुमार स्वगतः केश्या तू बाई ,बाटली, बापात अडकला होतास आता हा रंग्या 'कसरती' मध्ये आपल्याला जे झेपत नाही ते लिहायचे कशाला..;)

In reply to by केशवसुमार

चतुरंग 20/09/2008 - 21:52
चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद! (खुद के साथ बातां : बघितलंस रंग्या, तरी म्हणत होतो जास्त भूक लागल्यावर विडंबनं करु नयेत म्हणून, चुका होतात :T ! पुढचं विडंबन भरल्या पोटाने येऊदेत आणि विषय बदल जरा! ~X( ) चतुरंग

राघव 20/09/2008 - 21:16
दिसत असती तीच ती स्वप्ने मला का सारखी? कोण तो? फोटो कडेने काढतो आहे कुठे?... झक्कास.... चालू द्यात! (व्यायाम करण्यास कंटाळणारा) मुमुक्षु :D
लेखनविषय:
अजब यांना 'जायचे आहे कुठे?' हा पडलेला प्रश्न बघून, आम्हाला बहुतेक रोज रात्री पडणारा प्रश्न डोळ्यांसमोर न येता तरच नवल! काल रात्री प्रश्न पडला, खायचे आहे कुठे? चापली अंडा-करी, 'संदेश'* तो आहे कुठे?... ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?... सॅलडे तर येत होती, जात होती नेहमी मी म्हणालो, पण मला लाडू बघू आहे कुठे?... दिसत असती तीच ती स्वप्ने मला का सारखी? कोण तो?

जाम कोणी देइ

धनंजय ·

धनंजय 18/09/2008 - 08:47
लुत़्फ़-ए-मए तुझसे क्या कहूँ ज़ाहिद हाय कंबख़्त तूने पीही नहीँ । विरक्त माणसा! तुला दारूचा स्वाद काय सांगू? हत् ! करंट्या तू कधी प्यालाच नाहीस.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 18/09/2008 - 08:54
विरक्त माणसा! तुला दारूचा स्वाद काय सांगू? हत् ! करंट्या तू कधी प्यालाच नाहीस. धन्याशेठ, वरील अनुवाद अगदी उत्तम आहे यात वाद नाही परंतु मूळ भाषेचा डौल आणि नजाकत वरील ओळीत नाही. 'हाय कंबख़्त' च्या ऐवजी 'हत् ! करंट्या' हे कैच्या कैच वाटतं हो! :) 'जाहीद'चं 'विरक्त माणसा' हे ठार मराठी भाषांतर वाचून मला गोळे नावाच्या एका इसमाची आठवण झाली! :) छ्या! आपली मराठी भाषा रांगडी आहे हेच खरं! :) आपला, (ठार मराठी) तात्या.

In reply to by धनंजय

धनंजय, "हत् करंट्या" अगदी दाद देण्यासारखेच आहे! तात्यांच्याच प्रतिसादानेच प्रमाणित होते आहे ते.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, असल्या सुखद स्मृतीत मला जमा केलेत म्हणून बरे. त्यामुळे मग, माझ्या मराठीला "ठार मराठी" म्हटल्याचा प्रमादही नजरेआड करता येईल.

सुनील 18/09/2008 - 09:00
जाम कोणी देइ आव्हेरू नये चुंबनाला "ना" कधी सांगू नये क्या बात है! काल 'हो' अन् आज 'नाही' सांगणे काळजाशी खेळ हे खेळू नये खरयं! वेगळी काही नशा होते जया जाहिदाचे नाव त्या देऊ नये हे खास आवडले.. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नंदन 18/09/2008 - 10:22
गझल, आवडली. अवांतर - अव्हेरु चे आव्हेरु हे मात्रांच्या हिशोबासाठी केले आहे का? अव्हेरूमध्येही अ वर जोर येत असल्याने मात्रांचा हिशोब जमला नाही, तर म्हणण्याच्या चालीत चालून जावे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

सुनील 18/09/2008 - 10:29
अवांतर - अव्हेरु चे आव्हेरु हे मात्रांच्या हिशोबासाठी केले आहे का? अव्हेरूमध्येही अ वर जोर येत असल्याने मात्रांचा हिशोब जमला नाही, तर म्हणण्याच्या चालीत चालून जावे. मान्य. नपेक्षा - जाम कोणी देता व्हेरू नये असेही "चालू"न जायला हरकत नसावी! (सुधारक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसुनाना 18/09/2008 - 11:21
प्रयत्न चांगला आहे. विशेषतः - खाक जाळे दु:ख मोठे थेंबही एकही थेंबा कधी सांडू नये मधली कल्पना. अजून येऊ द्या. दु:ख होता आटतो सागर भरारा थेंब छोटा एकही सांडू नये असे म्हणता आले असते काय?

बेसनलाडू 18/09/2008 - 11:45
अतिशय छान प्रयत्न; आणि मुख्य म्हणजे मागच्या लेखनाच्या तुलनेत बरीच जलद सुधारणा वाटली. तूर्तास इतकेच; सविस्तर प्रतिसाद सवडीने (संक्षिप्त)बेसनलाडू

मदनबाण 18/09/2008 - 12:03
जाम कोणी देइ आव्हेरू नये चुंबनाला "ना" कधी सांगू नये हे लयं आवडलं बघा.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

प्राजु 18/09/2008 - 23:43
घोट घेता घात करिते वारुणी तीत मेलेल्या पुन्हा मारू नये हे मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टग्या 20/09/2008 - 03:45
घोट घेता घात करिते वारुणी तीत मेलेल्या पुन्हा मारू नये
या क्रिप्टिक क्लूचे उत्तर "माशी" असे असावे असे वाटले. बरोबर आहे काय? - (क्रिप्टिक क्लू-भक्त) टग्या. माझे लॉजिक असे: वारुणीच्या चषकात माशी येऊन पडलेली आहे. आता वारुणी जिथे घोट घेतल्यावरसुद्धा घात करते, तिथे तिच्यात गटांगळ्या खाल्ल्यावर त्या बिचार्‍या माशीचे काय होणार? अर्थात ती मरणार! आता यापुढे विचार करा: दिवसभराच्या पिळवणुकीत मरेपर्यंत (म्हणून "मेलेल्या") कष्ट करून संध्याकाळी घरी आलेला एखादा कामगार किंवा (उर्दू गज़लांमधल्या संकेताप्रमाणे) प्रेमभंग झाल्यामुळे मेल्याहूनही मेल्यागत झालेला एखादा भूतपूर्व प्रेमी येतो आणि आपल्या दु:खांना त्या वारुणीत गटांगळ्या खायला लावण्यासाठी तोंडाला लावायला म्हणून तो चषक उचलतो, आणि पाहतो तर काय? त्यात एक माशी अगोदरच गटांगळ्या खात (मरून) पडलेली आहे. आता तो चषक ती माशी आणि आपल्या हीरोची दु:खे या दोघांनाही सुखाने गटांगळ्या खाऊ देण्यासाठी पुरेसा मोठा नाही. तेव्हा अर्थातच आपल्या हीरोला तो चषक खाली ठेवावा लागतो. तेव्हा ओठी आलेले पोटी जाऊ न शकल्यामुळे (पुन्हा संकेत!) विरस झालेला आपला हीरो काय म्हणणार? की या (माशी मरून पडलेल्या) वारुणीने माझा घात केला! या वारुणीत मरून पडलेल्या ("तीत मेलेल्या") माशीने माझ्या तोंडची वारुणी अशी हिसकावून घेऊन (कामगारी भाषा - तोंडचा घास हिरावून घेणे वगैरे [नशीब पोराबाळांच्या वगैरे म्हटले नाही!] - म्हणूनच अगोदरचे कामगाराचे उदाहरण समर्पक होते. पण संकेत आड येतो!) अगोदरच मेलेल्या मला असे पुन्हा मारायला नको होते ("मेलेल्या पुन्हा मारू नये")! तात्पर्ये: १. दारूशी संपर्क माशीस घातक असतो. २. दारू पिणे प्रकृतीस वाईट. तीत माशी मरून पडलेली असू शकते. माशी आपल्या पायांबरोबर रोगजंतू नेते असे म्हणतात. या द्विपदीची एक सौंदर्याची जागा म्हणजे यात (थोडेसे हायकूप्रमाणे?) एकाच अभिव्यक्तीसाठी प्रत्येक आस्वादकास वेगळी सौंदर्यपूर्ण अर्थनिष्पत्ती होऊ शकते. त्यामुळे कवीस द्विपदी स्फुरली त्या क्षणी नेमका कोणता अर्थ अभिप्रेत होता हे समजणे कठीण जाते. किंबहुना कवीस अभिप्रेत असणारा अर्थ काही काळानंतर विचारल्यास त्या क्षणी खुद्द कवीस त्यातून वेगळी अर्थनिष्पत्ती झाल्यास आश्चर्य वाटू नये, तिथे इतरेजनांचे काय? (चषकभर वारुणी अथवा साधारणतः तितक्याच प्रमाणात तत्सम अमली द्रव्याचे सेवन केल्यास वाटेल तेवढ्या कल्पना सुचतात ही उक्ती सर्वश्रुतच आहे. चषकभर वारुणीवरील द्विपदींना ही उक्ती लागू झाल्यास नवल ते काय? द्विपदी तीच, कल्पना वाटेल तेवढ्या, हाच काय तो फरक.) या द्विपदीत याची प्रचीती वारंवार येते. 'घोट घेता घात करिते वारुणी' या पंक्तीत वारुणी घात नेमका कोणाचा करते, माशीचा, चषक उचलणार्‍याचा, कवीचा की आस्वादकाचा (म्हणजे गज़लेच्या आस्वादकाचा; वारुणीच्या आस्वादकाचा नव्हे!), याचे उत्तर हे ज्याच्यात्याच्या दृष्टिकोनाप्रमाणे वेगळे मिळू शकते. तसेच 'तीत मेलेल्या पुन्हा मारू नये' ही पंक्ती पहा. या पंक्तीची फोड 'तीत मेलेल्या पुन्हा मारू नये' अशी करावी की 'तीत मेलेल्या, पुन्हा मारू नये' अशी करावी, यावरून दोन वेगवेगळे अर्थ निष्पन्न होतात. (शिवाय दुसरा अर्थ घेतल्यास मेलेली माशी ही पुल्लिंगी असावी, अशी अतिरिक्त माहिती मिळते. [पहा: 'मेलेल्या'. हे संबोधनाचे पुल्लिंगी रूप.] यावरून कवीच्या सूक्ष्मनिरीक्षणशक्तीचे कौतुक करावे तेवढे थोडेच!) वरील दोन पंक्तींपैकी प्रत्येकीच्या भिन्न अर्थांच्या भिन्न योजना (अर्थात पर्म्यूटेशने-काँबिनेशने) लक्षात घेता त्यांतून नुसते भिन्न अर्थच नव्हेत, तर अर्थावली निर्माण होऊ शकते, हीच या द्विपदीमागची ताकद आहे.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 20/09/2008 - 04:01
हा अर्थ निघू शकतो खरे. कवीच्या हातातून गेली की कविता अर्थ लावण्यासाठी वाचकाची होते. काव्यवाचन ही वाचकाची प्रतिभा आहे. पद्य हे मिताक्षरी असल्यामुळे संदिग्ध असते. (असंदिग्धतेसाठी कायद्याची "जेणेकरून-तमुक-नियमान्वये..." भाषा वापरावी लागते. मिताक्षरी गद्यही संदिग्ध असते.) त्यामुळे त्याचे अनेक अर्थ निघणे स्वाभाविक आहे. किती अर्थ काढता येतात, ते वाचकाच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे. यातून कित्येकदा वाचनाचा सौंदर्यानुभव मिळतो. (जोवर सौंदर्यानुभव मिळतो आहे तोवरच वाचक वेगवेगळे अर्थ घोळवत राहातो, असे मला वाटते. त्यामुळे कंटाळा आल्यानंतर विरस होईल असा अर्थ काढायचा प्रयत्न सहसा होणारच नाही, असा माझा अर्थशास्त्रीय विचार आहे. ज्या अर्थी कष्ट घेऊन अर्थ काढला, त्या अर्थी ती प्रक्रिया रोचक असली पाहिजे, आणि खूप वेळ रोचक विचार उद्युक्त करण्यात कवितेला यश आले, असे वाटते.)

चतुरंग 20/09/2008 - 08:26
छान गजल! काल 'हो' अन् आज 'नाही' सांगणे काळजाशी खेळ हे खेळू नये * घोट घेता घात करिते वारुणी तीत मेलेल्या पुन्हा मारू नये हे दोन्ही शेर भावले! (खुद के साथ बातां : परीक्षानळीतून, छानशा किटलीत गजल प्रवेशकर्ती झाली आहे! (मला गालिच्याच्या कडेला नाजुक सुरई अंधुकशी दिसते आहे!) चतुरंग

धनंजय 18/09/2008 - 08:47
लुत़्फ़-ए-मए तुझसे क्या कहूँ ज़ाहिद हाय कंबख़्त तूने पीही नहीँ । विरक्त माणसा! तुला दारूचा स्वाद काय सांगू? हत् ! करंट्या तू कधी प्यालाच नाहीस.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 18/09/2008 - 08:54
विरक्त माणसा! तुला दारूचा स्वाद काय सांगू? हत् ! करंट्या तू कधी प्यालाच नाहीस. धन्याशेठ, वरील अनुवाद अगदी उत्तम आहे यात वाद नाही परंतु मूळ भाषेचा डौल आणि नजाकत वरील ओळीत नाही. 'हाय कंबख़्त' च्या ऐवजी 'हत् ! करंट्या' हे कैच्या कैच वाटतं हो! :) 'जाहीद'चं 'विरक्त माणसा' हे ठार मराठी भाषांतर वाचून मला गोळे नावाच्या एका इसमाची आठवण झाली! :) छ्या! आपली मराठी भाषा रांगडी आहे हेच खरं! :) आपला, (ठार मराठी) तात्या.

In reply to by धनंजय

धनंजय, "हत् करंट्या" अगदी दाद देण्यासारखेच आहे! तात्यांच्याच प्रतिसादानेच प्रमाणित होते आहे ते.

In reply to by विसोबा खेचर

तात्या, असल्या सुखद स्मृतीत मला जमा केलेत म्हणून बरे. त्यामुळे मग, माझ्या मराठीला "ठार मराठी" म्हटल्याचा प्रमादही नजरेआड करता येईल.

सुनील 18/09/2008 - 09:00
जाम कोणी देइ आव्हेरू नये चुंबनाला "ना" कधी सांगू नये क्या बात है! काल 'हो' अन् आज 'नाही' सांगणे काळजाशी खेळ हे खेळू नये खरयं! वेगळी काही नशा होते जया जाहिदाचे नाव त्या देऊ नये हे खास आवडले.. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नंदन 18/09/2008 - 10:22
गझल, आवडली. अवांतर - अव्हेरु चे आव्हेरु हे मात्रांच्या हिशोबासाठी केले आहे का? अव्हेरूमध्येही अ वर जोर येत असल्याने मात्रांचा हिशोब जमला नाही, तर म्हणण्याच्या चालीत चालून जावे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

सुनील 18/09/2008 - 10:29
अवांतर - अव्हेरु चे आव्हेरु हे मात्रांच्या हिशोबासाठी केले आहे का? अव्हेरूमध्येही अ वर जोर येत असल्याने मात्रांचा हिशोब जमला नाही, तर म्हणण्याच्या चालीत चालून जावे. मान्य. नपेक्षा - जाम कोणी देता व्हेरू नये असेही "चालू"न जायला हरकत नसावी! (सुधारक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसुनाना 18/09/2008 - 11:21
प्रयत्न चांगला आहे. विशेषतः - खाक जाळे दु:ख मोठे थेंबही एकही थेंबा कधी सांडू नये मधली कल्पना. अजून येऊ द्या. दु:ख होता आटतो सागर भरारा थेंब छोटा एकही सांडू नये असे म्हणता आले असते काय?

बेसनलाडू 18/09/2008 - 11:45
अतिशय छान प्रयत्न; आणि मुख्य म्हणजे मागच्या लेखनाच्या तुलनेत बरीच जलद सुधारणा वाटली. तूर्तास इतकेच; सविस्तर प्रतिसाद सवडीने (संक्षिप्त)बेसनलाडू

मदनबाण 18/09/2008 - 12:03
जाम कोणी देइ आव्हेरू नये चुंबनाला "ना" कधी सांगू नये हे लयं आवडलं बघा.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

प्राजु 18/09/2008 - 23:43
घोट घेता घात करिते वारुणी तीत मेलेल्या पुन्हा मारू नये हे मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टग्या 20/09/2008 - 03:45
घोट घेता घात करिते वारुणी तीत मेलेल्या पुन्हा मारू नये
या क्रिप्टिक क्लूचे उत्तर "माशी" असे असावे असे वाटले. बरोबर आहे काय? - (क्रिप्टिक क्लू-भक्त) टग्या. माझे लॉजिक असे: वारुणीच्या चषकात माशी येऊन पडलेली आहे. आता वारुणी जिथे घोट घेतल्यावरसुद्धा घात करते, तिथे तिच्यात गटांगळ्या खाल्ल्यावर त्या बिचार्‍या माशीचे काय होणार? अर्थात ती मरणार! आता यापुढे विचार करा: दिवसभराच्या पिळवणुकीत मरेपर्यंत (म्हणून "मेलेल्या") कष्ट करून संध्याकाळी घरी आलेला एखादा कामगार किंवा (उर्दू गज़लांमधल्या संकेताप्रमाणे) प्रेमभंग झाल्यामुळे मेल्याहूनही मेल्यागत झालेला एखादा भूतपूर्व प्रेमी येतो आणि आपल्या दु:खांना त्या वारुणीत गटांगळ्या खायला लावण्यासाठी तोंडाला लावायला म्हणून तो चषक उचलतो, आणि पाहतो तर काय? त्यात एक माशी अगोदरच गटांगळ्या खात (मरून) पडलेली आहे. आता तो चषक ती माशी आणि आपल्या हीरोची दु:खे या दोघांनाही सुखाने गटांगळ्या खाऊ देण्यासाठी पुरेसा मोठा नाही. तेव्हा अर्थातच आपल्या हीरोला तो चषक खाली ठेवावा लागतो. तेव्हा ओठी आलेले पोटी जाऊ न शकल्यामुळे (पुन्हा संकेत!) विरस झालेला आपला हीरो काय म्हणणार? की या (माशी मरून पडलेल्या) वारुणीने माझा घात केला! या वारुणीत मरून पडलेल्या ("तीत मेलेल्या") माशीने माझ्या तोंडची वारुणी अशी हिसकावून घेऊन (कामगारी भाषा - तोंडचा घास हिरावून घेणे वगैरे [नशीब पोराबाळांच्या वगैरे म्हटले नाही!] - म्हणूनच अगोदरचे कामगाराचे उदाहरण समर्पक होते. पण संकेत आड येतो!) अगोदरच मेलेल्या मला असे पुन्हा मारायला नको होते ("मेलेल्या पुन्हा मारू नये")! तात्पर्ये: १. दारूशी संपर्क माशीस घातक असतो. २. दारू पिणे प्रकृतीस वाईट. तीत माशी मरून पडलेली असू शकते. माशी आपल्या पायांबरोबर रोगजंतू नेते असे म्हणतात. या द्विपदीची एक सौंदर्याची जागा म्हणजे यात (थोडेसे हायकूप्रमाणे?) एकाच अभिव्यक्तीसाठी प्रत्येक आस्वादकास वेगळी सौंदर्यपूर्ण अर्थनिष्पत्ती होऊ शकते. त्यामुळे कवीस द्विपदी स्फुरली त्या क्षणी नेमका कोणता अर्थ अभिप्रेत होता हे समजणे कठीण जाते. किंबहुना कवीस अभिप्रेत असणारा अर्थ काही काळानंतर विचारल्यास त्या क्षणी खुद्द कवीस त्यातून वेगळी अर्थनिष्पत्ती झाल्यास आश्चर्य वाटू नये, तिथे इतरेजनांचे काय? (चषकभर वारुणी अथवा साधारणतः तितक्याच प्रमाणात तत्सम अमली द्रव्याचे सेवन केल्यास वाटेल तेवढ्या कल्पना सुचतात ही उक्ती सर्वश्रुतच आहे. चषकभर वारुणीवरील द्विपदींना ही उक्ती लागू झाल्यास नवल ते काय? द्विपदी तीच, कल्पना वाटेल तेवढ्या, हाच काय तो फरक.) या द्विपदीत याची प्रचीती वारंवार येते. 'घोट घेता घात करिते वारुणी' या पंक्तीत वारुणी घात नेमका कोणाचा करते, माशीचा, चषक उचलणार्‍याचा, कवीचा की आस्वादकाचा (म्हणजे गज़लेच्या आस्वादकाचा; वारुणीच्या आस्वादकाचा नव्हे!), याचे उत्तर हे ज्याच्यात्याच्या दृष्टिकोनाप्रमाणे वेगळे मिळू शकते. तसेच 'तीत मेलेल्या पुन्हा मारू नये' ही पंक्ती पहा. या पंक्तीची फोड 'तीत मेलेल्या पुन्हा मारू नये' अशी करावी की 'तीत मेलेल्या, पुन्हा मारू नये' अशी करावी, यावरून दोन वेगवेगळे अर्थ निष्पन्न होतात. (शिवाय दुसरा अर्थ घेतल्यास मेलेली माशी ही पुल्लिंगी असावी, अशी अतिरिक्त माहिती मिळते. [पहा: 'मेलेल्या'. हे संबोधनाचे पुल्लिंगी रूप.] यावरून कवीच्या सूक्ष्मनिरीक्षणशक्तीचे कौतुक करावे तेवढे थोडेच!) वरील दोन पंक्तींपैकी प्रत्येकीच्या भिन्न अर्थांच्या भिन्न योजना (अर्थात पर्म्यूटेशने-काँबिनेशने) लक्षात घेता त्यांतून नुसते भिन्न अर्थच नव्हेत, तर अर्थावली निर्माण होऊ शकते, हीच या द्विपदीमागची ताकद आहे.

In reply to by टग्या (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय 20/09/2008 - 04:01
हा अर्थ निघू शकतो खरे. कवीच्या हातातून गेली की कविता अर्थ लावण्यासाठी वाचकाची होते. काव्यवाचन ही वाचकाची प्रतिभा आहे. पद्य हे मिताक्षरी असल्यामुळे संदिग्ध असते. (असंदिग्धतेसाठी कायद्याची "जेणेकरून-तमुक-नियमान्वये..." भाषा वापरावी लागते. मिताक्षरी गद्यही संदिग्ध असते.) त्यामुळे त्याचे अनेक अर्थ निघणे स्वाभाविक आहे. किती अर्थ काढता येतात, ते वाचकाच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे. यातून कित्येकदा वाचनाचा सौंदर्यानुभव मिळतो. (जोवर सौंदर्यानुभव मिळतो आहे तोवरच वाचक वेगवेगळे अर्थ घोळवत राहातो, असे मला वाटते. त्यामुळे कंटाळा आल्यानंतर विरस होईल असा अर्थ काढायचा प्रयत्न सहसा होणारच नाही, असा माझा अर्थशास्त्रीय विचार आहे. ज्या अर्थी कष्ट घेऊन अर्थ काढला, त्या अर्थी ती प्रक्रिया रोचक असली पाहिजे, आणि खूप वेळ रोचक विचार उद्युक्त करण्यात कवितेला यश आले, असे वाटते.)

चतुरंग 20/09/2008 - 08:26
छान गजल! काल 'हो' अन् आज 'नाही' सांगणे काळजाशी खेळ हे खेळू नये * घोट घेता घात करिते वारुणी तीत मेलेल्या पुन्हा मारू नये हे दोन्ही शेर भावले! (खुद के साथ बातां : परीक्षानळीतून, छानशा किटलीत गजल प्रवेशकर्ती झाली आहे! (मला गालिच्याच्या कडेला नाजुक सुरई अंधुकशी दिसते आहे!) चतुरंग
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
******************** * जाम कोणी देइ अव्हेरू नये चुंबनाला "ना" कधी सांगू नये * खाक जाळे दु:ख मोठे थेंबही एकही थेंबा कधी सांडू नये * भेटता तू स्वर्ग भेटे या इथे या क्षणाला दृष्ट मी लावू नये * काल 'हो' अन् आज 'नाही' सांगणे काळजाशी खेळ हे खेळू नये * घोट घेता घात करिते वारुणी तीत मेलेल्या पुन्हा मारू नये * वेगळी काही नशा होते जया जाहिदाचे नाव त्या देऊ नये * ********************