मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठीपणा

अरुण मनोहर ·

नंदन 26/10/2008 - 04:49
बातमीकडे लक्ष वेधलंत. परप्रांतात राहूनही आपली अस्मिता, संस्कृती टिकवण्याच्या या मंडळींच्या प्रयत्नांतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. तुमच्या लेखावरून तमिळनाडूत राहणार्‍या मराठी भाषकांबद्दलच्या या लेखाची आठवण झाली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

वेताळ 26/10/2008 - 11:20
पण आपला गैरसमज झाला आहे. आजकाल जो महाराष्ट्रात मराठी विरुध्द उत्तरभारतीय हा जो वाद चालु आहे ,तो नेमका काय आहे ह्याची माहिती घ्या.कर्नाटकात कशी मराठी कुंटुबे मराठी संस्कृती टिकवुन आहेत तशी महाराष्ट्रात देखिल खुप कन्नड गावे आपली कानडी संस्कृती टिकवुन आहेत्.परंतु दोन्ही कडे आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याच्या अस्मितेशी खेळण्याचा कधी ही मुजोरपणा केला जात नाही. महाराष्ट्रात जवळ जवळ प्रत्येक गावात, शहरात एक तरी पटेल किंवा शहा नावाचे गुजराती कुटुंब आढळते. त्याना कधी महाराष्ट्रात त्रास झाला नाही. आज त्यांची तिसरी पिढी इथे राहते पण ते पक्के मराठी बनले आहेत. पण ह्या उलट हे उत्तर भारतीय महाराष्ट्रात जिथे राहतात तिथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.एक दोन वर्षात तेथील स्थानिकाना डावलुन,त्याचा रोजगार हिरावुन घेतात. एक आला की त्याच्या पाठोपाठ त्याचे गाव इथे स्थाईक होते.मग प्रत्येक स्थानिक गोष्टीत त्याची ढवळाढवळ सुरु होते.सण साजरे करताना आपली ताकत दाखवण्याचा प्रयत्न करतात.बिहारी राजकिय नेत्यांनी आपले सण आपल्या राज्यात साजरे करावे ,त्यासाठी महाराष्ट्रात येण्याची काय गरज? आपली संस्कृती जपताना दुसरयाची मुस्कटदाबी करणे अयोग्य आहे.त्यासाठी भारतात सर्व भारतीय विरुध्द युपी-बिहारी वाद चालु आहे. जगात कोठेही मराठी स्थाईक झाले आहेत ,ते तेथील प्रगतीत आपला हातभार लावत आहेत्.त्याच्या संस्कृतीशी आपली नाळ जोडत असतात. आपला वेगळेपणा जपताना तिथल्या स्थानिकाच्या भावना जपण्याचा प्रयत्न करतात.म्हणुन मुळात महाराष्ट्राबाहेर चे मराठी व महाराष्ट्रातले बिहारी ह्याची तुलना करणे अयोग्य आहे. वेताळ

In reply to by वेताळ

अरुण मनोहर 26/10/2008 - 13:44
वेताळजी, माझा नेमका हाच मुद्दा आहे. असे बघा, मराठीपळ्या गावातल्या मराठी लोकांचे पुर्वज तर तिथे 'जेते' म्हणून गेले होते. त्यानंतर आजपर्यंत, ते गाव पूर्णतः मराठी आहे. आता मनसे सारख्याच चष्म्यातून पाहीले, तर तिथल्या कानडी लोकांना असेही म्हणता येईल, की मराठींनी आपले गाव इथे वसवले. त्यांचीच मराठी संस्कृती पाळतात. कन्नडांचा रोजगार हिरावून घेतात. वगैरे वगैरे. पण दोघांच्याही सुदैवाने असे काही झाले नाही. उलट मराठींनी कन्नड भाषा शिकून घेतली, दोन्ही संस्कृतींचा मिलाप घडवून रहात आहेत. कर्नाटक, तामिळनाडूच्या मराठी लोकांचा आपणास अभिमान वाटतो. महाराष्ट्रा वसलेल्या बिहारी आणि उत्तरप्रदेशींना आपण वेगळा मापदंड का लावतो? बिहारींना आपण इथे नावे कां ठेवावी? ह्याचे एक कारण, बिहार मधील गुंडागर्दीच्या परिस्थितीमुळे, त्यांचे नाव बदनाम झाले असेल. पण सगळ्या बिहारींना एकाच मापात का तोलावे? अरुण साधुंची एक डोळे उघडायला लावणारी कथा वाचली होती. बिहार मधून मुंबईत पोटासाठी आलेल्या पापभीरू आणि सज्जन आजोबा आणि नातवाची ह्रदयद्रावक कहाणी होती ती. महाराष्ट्रात असलेल्या केंद्राच्या नोकर्यात मराठी लोकांना प्राधान्य द्या असे म्हणणे वेगळे पण सध्या जे चालले आहे, त्याचे समर्थन करणे वेगळे. (हे वाक्य मी 'वेताळ'ला उद्देशून लिहीलेले नाही.) सध्या झालेल्या वादळाने, बाहेर इतकी वर्षे मराठींशी मिळून मिसळून रहाणारे इतर भारतीय, मिश्र सोशल सर्कल मधे (विनोदाने, किंवा उपहासाने) आता महाराष्ट्रीयांचा मराठीपणा खड्यासारखा वेगळा दाखवण्यात मागे रहात नाही. अशी काही उदाहरणे दिसू लागली आहेत. हे वातावरण दुषीत करण्याची जबाबदारी कोणाची आहे?

In reply to by वेताळ

ऋषिकेश 26/10/2008 - 20:18
चांगले दुवे.... मात्र हे अपवाद आहेत हे लक्षात घ्यावे.
आज त्यांची तिसरी पिढी इथे राहते पण ते पक्के मराठी बनले आहेत
असहमत!! तीन तीन पिढ्या महाराष्ट्रात राहूनहि मराठी बोलत नाहित अशी बहुसंख्य परप्रांतिय कुटुंबं आहेत आणि त्यात हे गुजरातीही आले. मग हे मराठी कसे? असे तीन पिढ्यानंतरहि राज्याची भाषा न बोलता राहता येईल असे केवळ महाराष्ट्र हे एकच राज्य असेल. बाकी चालु दे :) -(मराठी) ऋषिकेश

सर्वसाक्षी 26/10/2008 - 15:59
मनोहर साहेब, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. देव करो आणि त्यांच्यावर रस्त्यावर उतरायची वेळ न येवो. रस्त्यावर कुणी उगाच येत नाही हो. त्यांच्या गावात परके घुसले आणि त्यांचीच नाकेबंदी करु लागले वर सरकारदरबारी त्यां घुसखोरांनाच अभय मिळाले तर कदाचित त्यांनाही उतरावे लागेल.

In reply to by सर्वसाक्षी

विसोबा खेचर 26/10/2008 - 16:10
साक्षीशी सहमत आहे! अजून त्या गावात बिहारी-यूपीवाले भैय्ये घुसले नाहीयेत म्हणून ठीक आहे! :) साला, मनसेला का उगाच रस्त्यावर उतरायची हौस नाय! तात्या.

In reply to by सर्वसाक्षी

इनोबा म्हणे 26/10/2008 - 16:24
सर्वसाक्षी आणि तात्यांशी सहमत आहे. जय महाराष्ट्र! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

नंदन 26/10/2008 - 04:49
बातमीकडे लक्ष वेधलंत. परप्रांतात राहूनही आपली अस्मिता, संस्कृती टिकवण्याच्या या मंडळींच्या प्रयत्नांतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. तुमच्या लेखावरून तमिळनाडूत राहणार्‍या मराठी भाषकांबद्दलच्या या लेखाची आठवण झाली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

वेताळ 26/10/2008 - 11:20
पण आपला गैरसमज झाला आहे. आजकाल जो महाराष्ट्रात मराठी विरुध्द उत्तरभारतीय हा जो वाद चालु आहे ,तो नेमका काय आहे ह्याची माहिती घ्या.कर्नाटकात कशी मराठी कुंटुबे मराठी संस्कृती टिकवुन आहेत तशी महाराष्ट्रात देखिल खुप कन्नड गावे आपली कानडी संस्कृती टिकवुन आहेत्.परंतु दोन्ही कडे आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याच्या अस्मितेशी खेळण्याचा कधी ही मुजोरपणा केला जात नाही. महाराष्ट्रात जवळ जवळ प्रत्येक गावात, शहरात एक तरी पटेल किंवा शहा नावाचे गुजराती कुटुंब आढळते. त्याना कधी महाराष्ट्रात त्रास झाला नाही. आज त्यांची तिसरी पिढी इथे राहते पण ते पक्के मराठी बनले आहेत. पण ह्या उलट हे उत्तर भारतीय महाराष्ट्रात जिथे राहतात तिथे आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.एक दोन वर्षात तेथील स्थानिकाना डावलुन,त्याचा रोजगार हिरावुन घेतात. एक आला की त्याच्या पाठोपाठ त्याचे गाव इथे स्थाईक होते.मग प्रत्येक स्थानिक गोष्टीत त्याची ढवळाढवळ सुरु होते.सण साजरे करताना आपली ताकत दाखवण्याचा प्रयत्न करतात.बिहारी राजकिय नेत्यांनी आपले सण आपल्या राज्यात साजरे करावे ,त्यासाठी महाराष्ट्रात येण्याची काय गरज? आपली संस्कृती जपताना दुसरयाची मुस्कटदाबी करणे अयोग्य आहे.त्यासाठी भारतात सर्व भारतीय विरुध्द युपी-बिहारी वाद चालु आहे. जगात कोठेही मराठी स्थाईक झाले आहेत ,ते तेथील प्रगतीत आपला हातभार लावत आहेत्.त्याच्या संस्कृतीशी आपली नाळ जोडत असतात. आपला वेगळेपणा जपताना तिथल्या स्थानिकाच्या भावना जपण्याचा प्रयत्न करतात.म्हणुन मुळात महाराष्ट्राबाहेर चे मराठी व महाराष्ट्रातले बिहारी ह्याची तुलना करणे अयोग्य आहे. वेताळ

In reply to by वेताळ

अरुण मनोहर 26/10/2008 - 13:44
वेताळजी, माझा नेमका हाच मुद्दा आहे. असे बघा, मराठीपळ्या गावातल्या मराठी लोकांचे पुर्वज तर तिथे 'जेते' म्हणून गेले होते. त्यानंतर आजपर्यंत, ते गाव पूर्णतः मराठी आहे. आता मनसे सारख्याच चष्म्यातून पाहीले, तर तिथल्या कानडी लोकांना असेही म्हणता येईल, की मराठींनी आपले गाव इथे वसवले. त्यांचीच मराठी संस्कृती पाळतात. कन्नडांचा रोजगार हिरावून घेतात. वगैरे वगैरे. पण दोघांच्याही सुदैवाने असे काही झाले नाही. उलट मराठींनी कन्नड भाषा शिकून घेतली, दोन्ही संस्कृतींचा मिलाप घडवून रहात आहेत. कर्नाटक, तामिळनाडूच्या मराठी लोकांचा आपणास अभिमान वाटतो. महाराष्ट्रा वसलेल्या बिहारी आणि उत्तरप्रदेशींना आपण वेगळा मापदंड का लावतो? बिहारींना आपण इथे नावे कां ठेवावी? ह्याचे एक कारण, बिहार मधील गुंडागर्दीच्या परिस्थितीमुळे, त्यांचे नाव बदनाम झाले असेल. पण सगळ्या बिहारींना एकाच मापात का तोलावे? अरुण साधुंची एक डोळे उघडायला लावणारी कथा वाचली होती. बिहार मधून मुंबईत पोटासाठी आलेल्या पापभीरू आणि सज्जन आजोबा आणि नातवाची ह्रदयद्रावक कहाणी होती ती. महाराष्ट्रात असलेल्या केंद्राच्या नोकर्यात मराठी लोकांना प्राधान्य द्या असे म्हणणे वेगळे पण सध्या जे चालले आहे, त्याचे समर्थन करणे वेगळे. (हे वाक्य मी 'वेताळ'ला उद्देशून लिहीलेले नाही.) सध्या झालेल्या वादळाने, बाहेर इतकी वर्षे मराठींशी मिळून मिसळून रहाणारे इतर भारतीय, मिश्र सोशल सर्कल मधे (विनोदाने, किंवा उपहासाने) आता महाराष्ट्रीयांचा मराठीपणा खड्यासारखा वेगळा दाखवण्यात मागे रहात नाही. अशी काही उदाहरणे दिसू लागली आहेत. हे वातावरण दुषीत करण्याची जबाबदारी कोणाची आहे?

In reply to by वेताळ

ऋषिकेश 26/10/2008 - 20:18
चांगले दुवे.... मात्र हे अपवाद आहेत हे लक्षात घ्यावे.
आज त्यांची तिसरी पिढी इथे राहते पण ते पक्के मराठी बनले आहेत
असहमत!! तीन तीन पिढ्या महाराष्ट्रात राहूनहि मराठी बोलत नाहित अशी बहुसंख्य परप्रांतिय कुटुंबं आहेत आणि त्यात हे गुजरातीही आले. मग हे मराठी कसे? असे तीन पिढ्यानंतरहि राज्याची भाषा न बोलता राहता येईल असे केवळ महाराष्ट्र हे एकच राज्य असेल. बाकी चालु दे :) -(मराठी) ऋषिकेश

सर्वसाक्षी 26/10/2008 - 15:59
मनोहर साहेब, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. देव करो आणि त्यांच्यावर रस्त्यावर उतरायची वेळ न येवो. रस्त्यावर कुणी उगाच येत नाही हो. त्यांच्या गावात परके घुसले आणि त्यांचीच नाकेबंदी करु लागले वर सरकारदरबारी त्यां घुसखोरांनाच अभय मिळाले तर कदाचित त्यांनाही उतरावे लागेल.

In reply to by सर्वसाक्षी

विसोबा खेचर 26/10/2008 - 16:10
साक्षीशी सहमत आहे! अजून त्या गावात बिहारी-यूपीवाले भैय्ये घुसले नाहीयेत म्हणून ठीक आहे! :) साला, मनसेला का उगाच रस्त्यावर उतरायची हौस नाय! तात्या.

In reply to by सर्वसाक्षी

इनोबा म्हणे 26/10/2008 - 16:24
सर्वसाक्षी आणि तात्यांशी सहमत आहे. जय महाराष्ट्र! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा. दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा. ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते. मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे.

मराठीपणा

अरुण मनोहर ·

विसोबा खेचर 26/10/2008 - 08:40
महाराष्ट्राबाहेर शेकडो वर्षे राहून मराठी भाषा आणि संस्कृतीचे वर्षानुवर्षे जतन करणाऱ्यांना मात्र कधीही रस्त्यावर उतरावे लागलेले नाही. कारण तिथे यूपी-बिहारचे भैय्ये अमर्याद संख्येत पोहोचले नसतील! असो..!

विसोबा खेचर 26/10/2008 - 08:40
महाराष्ट्राबाहेर शेकडो वर्षे राहून मराठी भाषा आणि संस्कृतीचे वर्षानुवर्षे जतन करणाऱ्यांना मात्र कधीही रस्त्यावर उतरावे लागलेले नाही. कारण तिथे यूपी-बिहारचे भैय्ये अमर्याद संख्येत पोहोचले नसतील! असो..!
सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा. दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा. ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते. मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे.

शुभेच्छा! :)

विसोबा खेचर ·

सर्वसाक्षी 25/10/2008 - 20:34
शुभेच्छांसाठी धन्यवाद! फराळाला कधी सवड आहे? त्याप्रमाणे बोलावतो. त्यानिमित्ताने तरी पायधूळ झडेल माझ्या घरी. बाकी तुझे बरे आहे! स्वत: फटाके घेउन बसायचे आणि इतरांना 'फटाक्यांपासून जपा' असा ईशारा द्यायचा. तुला आणि समस्त मिसळपाव परिवाराला माझ्याही शुभेच्छा!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जनोबा रेगे 29/10/2008 - 21:41
आमच्यापण शुभेच्छा हो! ऑफिसच्या कामात अडकल्यामुळे आठ दिवस मिपावर येता आले नाही म्हणून वरातीमागून आमचे घोडे! बाकी फटाका फारच स्फोटक आहे हा॑ :)

प्राजु 25/10/2008 - 20:37
सर्वसाक्षी... काय मस्त प्रतिक्रिया लिहिली आहे तुम्ही!!!! असो... समस्त मिपाकर मित्रमैत्रीणींना आम्हांसर्वांतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण 25/10/2008 - 20:53
सर्व मिपाकर मित्रांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.. :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

धोंडोपंत 25/10/2008 - 21:02
आवशीचो घोंव, तात्या फोकलीच्या, असा ऍटम बॉम्ब दाखवून वर फटाक्यांपासून जपायला कसला सांगतो आहेस? असो. तुला ( तुम्हाला) शुभेच्छा. आपला, (शुभचिंतक) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती, आर्य सनातन वैदिक धर्म व ज्योतिषशास्त्र यांना विरोध करणार्‍यांना आम्ही फाट्यावर मारतो.)

वल्लरी 25/10/2008 - 21:19
सर्व मिपाकर मित्रमैत्रीणींना ही दिवाळी सुखाची,समाधानाची,स्म्रुधिची आणि भरभराटीची जावो..... ----शुभ दीपावली

झकासराव 25/10/2008 - 21:24
१०० % फटाका...... ;) आमच्याही समस्त मिपाकराना दिवाळीच्या भरभरुन शुभेच्छा!!!!!!!!!!!!!! :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

ऋषिकेश 25/10/2008 - 21:52
माझ्याहि समस्त मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! -(शुभेच्छुक) ऋषिकेश

स्नेहश्री 25/10/2008 - 22:00
तुला आणि समस्त मिसळपाव परिवाराला माझ्याही शुभेच्छा!!!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

रामदास 25/10/2008 - 22:10
अनुष्काला बघून आठवण झाली ती पद्मा चव्हाण यांच्या वर्णनाची.त्यांच्या नाटकाची जाहीरात व्हायची ती"मादक सौंदर्याचा ऍटमबाँब" अशीच.आता कालानुरुप फटाक्यांचा साइज बदलतो आहे हे खरंच.

कपिल काळे 25/10/2008 - 22:18
बाप रे, दिवाळील कोणते फटाके सांभाळून हाताळायचे, ह्याची थोडी कल्पना दिली असती तर बरं झालं असतं. तसा इथे बायकोने,"इंडियातून " अमेरिकेत, फराळ धाडिला असल्याने दिवाळी झोकात करणार आहे. येत्या शुक्रवारच्या हलोविनचे "फोटो" टाकीन इथे. दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा!! माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/

नमस्कार तात्या, फटाक्यान्पासुन जपा म्हणतान्ना हातात प्रत्यक्श ऍटम बॉम्बच हातात दिलात कि हो! बाकी दिवाळीच्या तुम्हा सर्वान्ना हार्दिक शुभेछ्या बरं का! :H

'माझ्या आणि अनुष्काच्या दिवाळीच्या....' आयला, दिवाळी साजरी केलीत प ऽऽऽ णं? हे बरयं, हंऽऽऽ! आता आम्ही काय विश करणार तुम्हाला? जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

टुकुल 26/10/2008 - 01:35
लई भारी तात्या. तुम्हाला आणी अनुष्काला दिवाळीच्या खुप खुप शुभेछा.. (आम्ही जपतो पण तुम्ही फोडा फटाके :P ) सर्व मिपाकरांना हि दिवाळी सुख समृधिची आणी आनंदाची जावो. टुकुल.

अनिरुध्द 26/10/2008 - 08:14
अहो फटाक्यांशी खेळायची ;) (फटाके उडवायची) ही एकच ऑफिशियल संधी / वेळ असते. तेव्हा सुद्धा तुम्ही जपायला सांगताय. मग फटाके लावायचे/उडवायचे कधी. असो. सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा. चांगला फराळ करा, फटाके जपून लावा, पर्यावरणाची हानी करू नका, स्वतःसहीत सार्वजनिक आरोग्य जपून दिवाळी साजरी करा, ही सदिच्छा. :)

रामदास 26/10/2008 - 08:30
फटाके बेभरवशाचे असतात.काही अनुभव सिद्ध निरीक्षणं. १ आयटम बाँब बरेच मिळतात.सगळेच वाजतात असे नाही. सूज्ञ पुरुष एका आयटम बॉबवर अवलंबून राहत नाहीत. २ सुंदर आवरण म्हणजे फटाका वाजेल याची गेरंटी नाही. ३ फटाका साउथचा आयटम आहे. पानकोबी सारखा असतो. भरपूर आवरणे .बारुद इल्ला. ४ दाखवायचे आणि वाजवायचे फटाके वेगळे असतात.हत्तीच्या दातासारखे... ५ फटाका चांगला वाजण्यासाठी आधी तापवावा लागतो.(उन्हात) ६ बर्‍याच वेळा वात गळून पडते. खात्री करून घ्यावी. ७ उदबत्ती तयार ठेवावी. बर्‍याच वेळा फटाका वात काढून तयार असतो. पण वाकल्यानंतर कळते की उदबत्ती विझली आहे. ८ फटाके वाजवण्यासाठी वाकावे लागते.उभ्याउभ्या फटाके वाजत नाहीत.उभ्यानी वाजवायला फुलबाज्या बर्‍या. त्यामुळे पोटाच्या घेराची काळजी घ्यावी. ९ वाजणे किंवा न वाजणे ह्यात आपला हात नसतो त्यामुळे ह्या सूचना हलकेच घ्याव्या. १० लाटकरांचा आवाज बरेच वर्षात वाचला सॉरी बघीतला नाही त्यामुळे थोडे न्यून पुरते करावेसे वाटले. आपला , रामदास विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी.

In reply to by विसोबा खेचर

सहमत तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम. अवांतरः हापीसातले इलु इलु वाचले का?

In reply to by झकासराव

चतुरंग 26/10/2008 - 09:22
एवढे जालीम ऍटमबाँब उडवायचे म्हणजे होतं टायला! लाटकर काय नि पाटकर काय? 'आवाज' निघाल्याशी कारण होय की नाही रामदास भाऊ? ;) चतुरंग

In reply to by विनायक प्रभू

विसोबा खेचर 26/10/2008 - 11:08
कामदास बाबा? हा हा हा! :) पुन्हा संपलो....! :) आपला, (प्रभू मास्तरांचा ऑल टाईम फ्यॅन) तात्या.

आजानुकर्ण 26/10/2008 - 09:31
तात्या, अनुष्कावैनी आणि समस्त मिसळपाव परिवाराला माझ्याही शुभेच्छा! आपला, (शुभचिंतक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 26/10/2008 - 09:34
असाच लोभ ठेवा! आपल्यासारखी गुणी माणसं मिपाला हवी आहेत. वाट चुकून भरकटत गेला आहात ते दिवाळीच्या निमित्ताने मिपाघरी परत या. आपलं स्वागतच आहे! :) माणसांना एकत्र आणण्याकरताच सणवार असतात अशीच आमची भावना आहे! :) आपला, (खुल्या मनाचा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्याराव, "माणसांना एकत्र आणण्याकरताच सणवार असतात अशीच आमची भावना आहे!" हिच खरी दिपावलीची शुभेच्छा. आपल्याला आणि आपल्या मातोश्रीना आमच्या दिपावलीच्या शुभेच्छा. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

जैनाचं कार्ट 26/10/2008 - 11:05
समस्त मिसळपाव परिवाराला माझ्याही अनेकानेक शुभेच्छा! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

कोणीही कितीही बोंब मारली तरी येत्या एका वर्षात मि.पा. चे १००% एक्सपान्शन ही काळ्या दगडावराची रेघ. हे नुसते गट फीलींग नसुन अनुभवावरुन सांगतो आहे. माझी ही भाकिते कधीच आजपर्यंत चुकलेली नाहीत. मि.पा.वर विहार करणार्या सर्व मंड्ळींना हे पटायला काहीही हरकत नसावी. आपला वि.प्र. मि.पा.- इथे हापूस आंबा फोडी करुन चमच्याने खाल्ला जात नाही. हात को सुगंध नही आये तो क्या आम खाये दही डालके मिसलपाव खाना तो पैदा ही क्युं हुवे.

In reply to by विनायक प्रभू

दीपावलीच्या शुभेच्छा देणं घेणं चालू आहे आणि यांचे हापूस आंबे, त्याच्या फोडी, हात को सुगंध, दही डालके मिसलपाव अरे यांना आवरा यार !!! :) -दिलीप बिरुटे (विप्रंचा विद्यार्थी )

दिवाळीच्या माझ्याकडून तात्या॑ना व समस्त मिपा-मित्रा॑ना शुभेच्छा! बाकी आतशबाजी तात्या, रामदास व विप्र॑नी सुरू केलीच आहे, त्याला आमचाही थोडा 'हातभार' (काही नाही, वाती वळतोय झाल॑.. ) :) 'आव्वाज' कुणाचा..? मिसळपावचा!!

अवलिया 26/10/2008 - 13:57
सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा !!!! फटाके फोडतांना काळजी घ्या. हातात फटाका फुटु देवु नका. हातात फुटत असेल तर टिकल्या फोडा किंवा फुलबाज्या उडवा. आपले फटाके आपणच फोडा. दुस-याचे फोडु नका किंवा आपले दुस-याला देवु नका. फटाके फोडतांना कमीतकमी ध्वनी प्रदुषण करा. रात्री फटाके फोडुन सकाळी अभ्यंगस्नान करा. तेल भरपुर लावा. चंदनाचा साबण किंवा सुगंधीत उटण्याचा वापर करा. त्यामुळे प्रसन्नता वाटते. आपलाच, नाना फटाकेवाला

In reply to by अवलिया

>दुस-याचे फोडु नका दुसर्‍याचे फटाके पळवुन नेवुन फोडले तर? तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

In reply to by सखाराम_गटणे™

अवलिया 26/10/2008 - 15:23
दुसर्‍याचे फटाके पळवुन नेवुन फोडले तर? दुस-याचे पळवायला हरकत नाही, पण या भानगडीत तुमचे फटाके कुणी दुसरा पळवणार नाही ना हे बघा. आधी आपले फोडुन घ्या मग दुस-याचे न फुटलेले फटाके शोधुन फोडत बसा. फटाका फुटेल, तेव्हा लक्षात ठेवा की उदबत्तीने तुमचा फटाका फुटला आहे. त्या उदबत्तीला लाख सलाम

In reply to by अवलिया

>>दुस-याचे पळवायला हरकत नाही, पण या भानगडीत तुमचे फटाके कुणी दुसरा पळवणार नाही ना हे बघा. आमच्या फटाक्यात टाप नाही आम्हाला सोडुन जायची. >>आधी आपले फोडुन घ्या मग दुस-याचे न फुटलेले फटाके शोधुन फोडत बसा. बर्‍याचश्या फटाक्यांची वाती जळुन गेलेल्या असतात. सदाशिव पेठेत जाईन म्हणतो. -- तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

In reply to by सखाराम_गटणे™

अवलिया 26/10/2008 - 15:34
आमच्या फटाक्यात टाप नाही आम्हाला सोडुन जायची. की तुमच्यापाशीच राहुन तो दुसरे पेटवतात? बर्‍याचश्या फटाक्यांची वाती जळुन गेलेल्या असतात. तुमच्यासारखेच असतील त्यांचे मालक... कसा पेटवायचा ते माहित नसलेले सदाशिव पेठेत जाईन म्हणतो. का? तिथे सेकंडहैन्ड फटाके मिळतात? बघा जावुन.

In reply to by अवलिया

जैनाचं कार्ट 26/10/2008 - 15:36
>>का? तिथे सेकंडहैन्ड फटाके मिळतात? =)) अग्गाग्गा ! हसून हसून मरायची येळ आली की राव ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by अवलिया

>की तुमच्यापाशीच राहुन तो दुसरे पेटवतात? केवळ अशक्य >>तुमच्यासारखेच असतील त्यांचे मालक... कसा पेटवायचा ते माहित नसलेले तुम्हाला काय माहीत आम्ही कसे पेटवतो ते. बाकी दक्षिणेतील फटाके नेहमी क्लासच असतात. न मिटा बाम, सानिया फुलबाजा खासच अवातंरः तुम्हाला संदेश कसा पाठवायचा? खव, पोस्टहापिस बंद आहे. तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

In reply to by अवलिया

विजुभाऊ 30/10/2008 - 11:40
फटाका फुटेल, तेव्हा लक्षात ठेवा की उदबत्तीने तुमचा फटाका फुटला आहे. त्या उदबत्तीला लाख सलाम ठ्यॉ....गटण्या लेका वात काढायला शीक जरा.वात नेमकी तेव्हढीच काढावी नायतर फटाका बराच वेळ नुस्ता सुरसुरत च रहातो झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

In reply to by अवलिया

आधी केलीली चांगली, फटाके वाजवायला उअत्साह येतो. तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

खुसपट 26/10/2008 - 15:13
ही दिवाळी सर्व मिपाकरान्ना आनन्दाची आणि पोटभर सान्स्कृतिक फराळाची जावो ! आपला कळप ( समुदाय ) असाच वाढता राहो.मराठी भाषा खरोखरच अमृताशी पैजा जिन्कणारी आहे. आपले प्रयत्न म्हणूनच स्तुत्य व उल्लेखनीय आहेत. विनाकारण खुसपट न काढणारा (खुसपटराव )

अनामिका 26/10/2008 - 15:23
तात्या ! तुम्हांला आणि अनुष्कावहीनींना व समस्त मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! पण तेव्ह्ढ ते फराळाच चित्र अंमळ जास्तच त्रास देतय कि हो!!!!!!!!!!!!!!११ इथे इतका उत्तम फराळ चाखायला सोडा दर्शनाला देखिल मिळत नाही. आणि आमचा अशी स्वदिष्ट व्यंजने बनवण्याच्या बाबतित सगळा अंधारच आहे. 8} "अनामिका" अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/

मानस 30/10/2008 - 00:13
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखा-समाधानाची आणि मुख्य म्हणजे भरभराटीची (ह्या इकॉनॉमितसुद्धा) जावो हिच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना .... फटाका जोरदार ................. जपलच पाहिजे.

सर्वसाक्षी 25/10/2008 - 20:34
शुभेच्छांसाठी धन्यवाद! फराळाला कधी सवड आहे? त्याप्रमाणे बोलावतो. त्यानिमित्ताने तरी पायधूळ झडेल माझ्या घरी. बाकी तुझे बरे आहे! स्वत: फटाके घेउन बसायचे आणि इतरांना 'फटाक्यांपासून जपा' असा ईशारा द्यायचा. तुला आणि समस्त मिसळपाव परिवाराला माझ्याही शुभेच्छा!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जनोबा रेगे 29/10/2008 - 21:41
आमच्यापण शुभेच्छा हो! ऑफिसच्या कामात अडकल्यामुळे आठ दिवस मिपावर येता आले नाही म्हणून वरातीमागून आमचे घोडे! बाकी फटाका फारच स्फोटक आहे हा॑ :)

प्राजु 25/10/2008 - 20:37
सर्वसाक्षी... काय मस्त प्रतिक्रिया लिहिली आहे तुम्ही!!!! असो... समस्त मिपाकर मित्रमैत्रीणींना आम्हांसर्वांतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मदनबाण 25/10/2008 - 20:53
सर्व मिपाकर मित्रांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.. :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

धोंडोपंत 25/10/2008 - 21:02
आवशीचो घोंव, तात्या फोकलीच्या, असा ऍटम बॉम्ब दाखवून वर फटाक्यांपासून जपायला कसला सांगतो आहेस? असो. तुला ( तुम्हाला) शुभेच्छा. आपला, (शुभचिंतक) धोंडोपंत आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com (शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती, आर्य सनातन वैदिक धर्म व ज्योतिषशास्त्र यांना विरोध करणार्‍यांना आम्ही फाट्यावर मारतो.)

वल्लरी 25/10/2008 - 21:19
सर्व मिपाकर मित्रमैत्रीणींना ही दिवाळी सुखाची,समाधानाची,स्म्रुधिची आणि भरभराटीची जावो..... ----शुभ दीपावली

झकासराव 25/10/2008 - 21:24
१०० % फटाका...... ;) आमच्याही समस्त मिपाकराना दिवाळीच्या भरभरुन शुभेच्छा!!!!!!!!!!!!!! :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

ऋषिकेश 25/10/2008 - 21:52
माझ्याहि समस्त मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! -(शुभेच्छुक) ऋषिकेश

स्नेहश्री 25/10/2008 - 22:00
तुला आणि समस्त मिसळपाव परिवाराला माझ्याही शुभेच्छा!!!!! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

रामदास 25/10/2008 - 22:10
अनुष्काला बघून आठवण झाली ती पद्मा चव्हाण यांच्या वर्णनाची.त्यांच्या नाटकाची जाहीरात व्हायची ती"मादक सौंदर्याचा ऍटमबाँब" अशीच.आता कालानुरुप फटाक्यांचा साइज बदलतो आहे हे खरंच.

कपिल काळे 25/10/2008 - 22:18
बाप रे, दिवाळील कोणते फटाके सांभाळून हाताळायचे, ह्याची थोडी कल्पना दिली असती तर बरं झालं असतं. तसा इथे बायकोने,"इंडियातून " अमेरिकेत, फराळ धाडिला असल्याने दिवाळी झोकात करणार आहे. येत्या शुक्रवारच्या हलोविनचे "फोटो" टाकीन इथे. दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा!! माझ्या ब्लॉग नक्की वाचा http://kalekapil.blogspot.com/

नमस्कार तात्या, फटाक्यान्पासुन जपा म्हणतान्ना हातात प्रत्यक्श ऍटम बॉम्बच हातात दिलात कि हो! बाकी दिवाळीच्या तुम्हा सर्वान्ना हार्दिक शुभेछ्या बरं का! :H

'माझ्या आणि अनुष्काच्या दिवाळीच्या....' आयला, दिवाळी साजरी केलीत प ऽऽऽ णं? हे बरयं, हंऽऽऽ! आता आम्ही काय विश करणार तुम्हाला? जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

टुकुल 26/10/2008 - 01:35
लई भारी तात्या. तुम्हाला आणी अनुष्काला दिवाळीच्या खुप खुप शुभेछा.. (आम्ही जपतो पण तुम्ही फोडा फटाके :P ) सर्व मिपाकरांना हि दिवाळी सुख समृधिची आणी आनंदाची जावो. टुकुल.

अनिरुध्द 26/10/2008 - 08:14
अहो फटाक्यांशी खेळायची ;) (फटाके उडवायची) ही एकच ऑफिशियल संधी / वेळ असते. तेव्हा सुद्धा तुम्ही जपायला सांगताय. मग फटाके लावायचे/उडवायचे कधी. असो. सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा. चांगला फराळ करा, फटाके जपून लावा, पर्यावरणाची हानी करू नका, स्वतःसहीत सार्वजनिक आरोग्य जपून दिवाळी साजरी करा, ही सदिच्छा. :)

रामदास 26/10/2008 - 08:30
फटाके बेभरवशाचे असतात.काही अनुभव सिद्ध निरीक्षणं. १ आयटम बाँब बरेच मिळतात.सगळेच वाजतात असे नाही. सूज्ञ पुरुष एका आयटम बॉबवर अवलंबून राहत नाहीत. २ सुंदर आवरण म्हणजे फटाका वाजेल याची गेरंटी नाही. ३ फटाका साउथचा आयटम आहे. पानकोबी सारखा असतो. भरपूर आवरणे .बारुद इल्ला. ४ दाखवायचे आणि वाजवायचे फटाके वेगळे असतात.हत्तीच्या दातासारखे... ५ फटाका चांगला वाजण्यासाठी आधी तापवावा लागतो.(उन्हात) ६ बर्‍याच वेळा वात गळून पडते. खात्री करून घ्यावी. ७ उदबत्ती तयार ठेवावी. बर्‍याच वेळा फटाका वात काढून तयार असतो. पण वाकल्यानंतर कळते की उदबत्ती विझली आहे. ८ फटाके वाजवण्यासाठी वाकावे लागते.उभ्याउभ्या फटाके वाजत नाहीत.उभ्यानी वाजवायला फुलबाज्या बर्‍या. त्यामुळे पोटाच्या घेराची काळजी घ्यावी. ९ वाजणे किंवा न वाजणे ह्यात आपला हात नसतो त्यामुळे ह्या सूचना हलकेच घ्याव्या. १० लाटकरांचा आवाज बरेच वर्षात वाचला सॉरी बघीतला नाही त्यामुळे थोडे न्यून पुरते करावेसे वाटले. आपला , रामदास विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी.

In reply to by विसोबा खेचर

सहमत तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम. अवांतरः हापीसातले इलु इलु वाचले का?

In reply to by झकासराव

चतुरंग 26/10/2008 - 09:22
एवढे जालीम ऍटमबाँब उडवायचे म्हणजे होतं टायला! लाटकर काय नि पाटकर काय? 'आवाज' निघाल्याशी कारण होय की नाही रामदास भाऊ? ;) चतुरंग

In reply to by विनायक प्रभू

विसोबा खेचर 26/10/2008 - 11:08
कामदास बाबा? हा हा हा! :) पुन्हा संपलो....! :) आपला, (प्रभू मास्तरांचा ऑल टाईम फ्यॅन) तात्या.

आजानुकर्ण 26/10/2008 - 09:31
तात्या, अनुष्कावैनी आणि समस्त मिसळपाव परिवाराला माझ्याही शुभेच्छा! आपला, (शुभचिंतक) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर 26/10/2008 - 09:34
असाच लोभ ठेवा! आपल्यासारखी गुणी माणसं मिपाला हवी आहेत. वाट चुकून भरकटत गेला आहात ते दिवाळीच्या निमित्ताने मिपाघरी परत या. आपलं स्वागतच आहे! :) माणसांना एकत्र आणण्याकरताच सणवार असतात अशीच आमची भावना आहे! :) आपला, (खुल्या मनाचा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तात्याराव, "माणसांना एकत्र आणण्याकरताच सणवार असतात अशीच आमची भावना आहे!" हिच खरी दिपावलीची शुभेच्छा. आपल्याला आणि आपल्या मातोश्रीना आमच्या दिपावलीच्या शुभेच्छा. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

जैनाचं कार्ट 26/10/2008 - 11:05
समस्त मिसळपाव परिवाराला माझ्याही अनेकानेक शुभेच्छा! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

कोणीही कितीही बोंब मारली तरी येत्या एका वर्षात मि.पा. चे १००% एक्सपान्शन ही काळ्या दगडावराची रेघ. हे नुसते गट फीलींग नसुन अनुभवावरुन सांगतो आहे. माझी ही भाकिते कधीच आजपर्यंत चुकलेली नाहीत. मि.पा.वर विहार करणार्या सर्व मंड्ळींना हे पटायला काहीही हरकत नसावी. आपला वि.प्र. मि.पा.- इथे हापूस आंबा फोडी करुन चमच्याने खाल्ला जात नाही. हात को सुगंध नही आये तो क्या आम खाये दही डालके मिसलपाव खाना तो पैदा ही क्युं हुवे.

In reply to by विनायक प्रभू

दीपावलीच्या शुभेच्छा देणं घेणं चालू आहे आणि यांचे हापूस आंबे, त्याच्या फोडी, हात को सुगंध, दही डालके मिसलपाव अरे यांना आवरा यार !!! :) -दिलीप बिरुटे (विप्रंचा विद्यार्थी )

दिवाळीच्या माझ्याकडून तात्या॑ना व समस्त मिपा-मित्रा॑ना शुभेच्छा! बाकी आतशबाजी तात्या, रामदास व विप्र॑नी सुरू केलीच आहे, त्याला आमचाही थोडा 'हातभार' (काही नाही, वाती वळतोय झाल॑.. ) :) 'आव्वाज' कुणाचा..? मिसळपावचा!!

अवलिया 26/10/2008 - 13:57
सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा !!!! फटाके फोडतांना काळजी घ्या. हातात फटाका फुटु देवु नका. हातात फुटत असेल तर टिकल्या फोडा किंवा फुलबाज्या उडवा. आपले फटाके आपणच फोडा. दुस-याचे फोडु नका किंवा आपले दुस-याला देवु नका. फटाके फोडतांना कमीतकमी ध्वनी प्रदुषण करा. रात्री फटाके फोडुन सकाळी अभ्यंगस्नान करा. तेल भरपुर लावा. चंदनाचा साबण किंवा सुगंधीत उटण्याचा वापर करा. त्यामुळे प्रसन्नता वाटते. आपलाच, नाना फटाकेवाला

In reply to by अवलिया

>दुस-याचे फोडु नका दुसर्‍याचे फटाके पळवुन नेवुन फोडले तर? तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

In reply to by सखाराम_गटणे™

अवलिया 26/10/2008 - 15:23
दुसर्‍याचे फटाके पळवुन नेवुन फोडले तर? दुस-याचे पळवायला हरकत नाही, पण या भानगडीत तुमचे फटाके कुणी दुसरा पळवणार नाही ना हे बघा. आधी आपले फोडुन घ्या मग दुस-याचे न फुटलेले फटाके शोधुन फोडत बसा. फटाका फुटेल, तेव्हा लक्षात ठेवा की उदबत्तीने तुमचा फटाका फुटला आहे. त्या उदबत्तीला लाख सलाम

In reply to by अवलिया

>>दुस-याचे पळवायला हरकत नाही, पण या भानगडीत तुमचे फटाके कुणी दुसरा पळवणार नाही ना हे बघा. आमच्या फटाक्यात टाप नाही आम्हाला सोडुन जायची. >>आधी आपले फोडुन घ्या मग दुस-याचे न फुटलेले फटाके शोधुन फोडत बसा. बर्‍याचश्या फटाक्यांची वाती जळुन गेलेल्या असतात. सदाशिव पेठेत जाईन म्हणतो. -- तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

In reply to by सखाराम_गटणे™

अवलिया 26/10/2008 - 15:34
आमच्या फटाक्यात टाप नाही आम्हाला सोडुन जायची. की तुमच्यापाशीच राहुन तो दुसरे पेटवतात? बर्‍याचश्या फटाक्यांची वाती जळुन गेलेल्या असतात. तुमच्यासारखेच असतील त्यांचे मालक... कसा पेटवायचा ते माहित नसलेले सदाशिव पेठेत जाईन म्हणतो. का? तिथे सेकंडहैन्ड फटाके मिळतात? बघा जावुन.

In reply to by अवलिया

जैनाचं कार्ट 26/10/2008 - 15:36
>>का? तिथे सेकंडहैन्ड फटाके मिळतात? =)) अग्गाग्गा ! हसून हसून मरायची येळ आली की राव ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

In reply to by अवलिया

>की तुमच्यापाशीच राहुन तो दुसरे पेटवतात? केवळ अशक्य >>तुमच्यासारखेच असतील त्यांचे मालक... कसा पेटवायचा ते माहित नसलेले तुम्हाला काय माहीत आम्ही कसे पेटवतो ते. बाकी दक्षिणेतील फटाके नेहमी क्लासच असतात. न मिटा बाम, सानिया फुलबाजा खासच अवातंरः तुम्हाला संदेश कसा पाठवायचा? खव, पोस्टहापिस बंद आहे. तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

In reply to by अवलिया

विजुभाऊ 30/10/2008 - 11:40
फटाका फुटेल, तेव्हा लक्षात ठेवा की उदबत्तीने तुमचा फटाका फुटला आहे. त्या उदबत्तीला लाख सलाम ठ्यॉ....गटण्या लेका वात काढायला शीक जरा.वात नेमकी तेव्हढीच काढावी नायतर फटाका बराच वेळ नुस्ता सुरसुरत च रहातो झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

In reply to by अवलिया

आधी केलीली चांगली, फटाके वाजवायला उअत्साह येतो. तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.

खुसपट 26/10/2008 - 15:13
ही दिवाळी सर्व मिपाकरान्ना आनन्दाची आणि पोटभर सान्स्कृतिक फराळाची जावो ! आपला कळप ( समुदाय ) असाच वाढता राहो.मराठी भाषा खरोखरच अमृताशी पैजा जिन्कणारी आहे. आपले प्रयत्न म्हणूनच स्तुत्य व उल्लेखनीय आहेत. विनाकारण खुसपट न काढणारा (खुसपटराव )

अनामिका 26/10/2008 - 15:23
तात्या ! तुम्हांला आणि अनुष्कावहीनींना व समस्त मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! पण तेव्ह्ढ ते फराळाच चित्र अंमळ जास्तच त्रास देतय कि हो!!!!!!!!!!!!!!११ इथे इतका उत्तम फराळ चाखायला सोडा दर्शनाला देखिल मिळत नाही. आणि आमचा अशी स्वदिष्ट व्यंजने बनवण्याच्या बाबतित सगळा अंधारच आहे. 8} "अनामिका" अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/

मानस 30/10/2008 - 00:13
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखा-समाधानाची आणि मुख्य म्हणजे भरभराटीची (ह्या इकॉनॉमितसुद्धा) जावो हिच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना .... फटाका जोरदार ................. जपलच पाहिजे.

प्रकाशाशी जुळावं नातं! .. तुम्हा सगळ्यांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

राघव ·

विसुनाना 25/10/2008 - 14:44
या कवितेच्या प्रतिसादाच्या निमित्ताने मीही समस्त मिपावासीयांना तसेच त्यांच्या आप्तस्वकीय परिवारजनांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पणत्यांची,दिव्यांची आरास करू,रांगोळ्या रेखाटू. घराला तोरण लावू, आकाश कंदिल लटकवू, उटणे लावू, अभ्यंगस्नान करू, नवीन कपडे आणि दागिने घालू, अत्तर लावू. समस्त लाडू ,करंज्या, शंकरपाळी, कडबोळी, शेवचिवडा, अनारसे, चिरोटे इ.चा फन्ना उडवू. भुईचक्कर, भुईनळे, फुलबाज्या, पेन्सिली, सुतळी बाँब, लक्ष्मी तोटे, लडी, अग्नीबाण, तुडतुडे, भुंगे, सेव्हन शॉट्स, हंड्रेड शॉट्स यांची आतषबाजी करू. नवीन सोनंनाणं विकत घेऊ. आनंदात राहू, आनंद करू.

मुक्तसंगः अनहंवादि मिपाकरांना तसेच त्यांच्या सुर्हुद व मित्रपरिवारास हार्दिक शुभेच्छा ! ही दीपावली तुम्हा सर्वांची मने स्नेह - प्रेमाने उबदार ठेवणारी तुम्हा सर्वांना आरोग्यसंपन्न व उदंड आयुष्य प्रदान करणारी तुमच्या आयुष्यात सर्व अंगिक्रुत कार्यात उदंड यश देणारी आणि तुम्हा सर्वांना आनंदी व नित्यत्रुप्त ठेवणारी होवो.

झकासराव 25/10/2008 - 17:08
समस्त मि पा कराना माझ्या तर्फे दिवाळीच्या भरभरुन शुभेच्छा!!!!!!!!! ह्या वर्षी कित्येक दिवाळीनंतर मी फटाके घेतलेत. अर्थात आवाज न करणारे आणि नो चाइल्ड लेबर अस मार्किन्ग असलेले. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

विकास 25/10/2008 - 18:17
माझ्याकडूनपण सर्व मिपाकरांना दिवाळीच्या आणि येणार्‍या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

विसोबा खेचर 25/10/2008 - 19:17
पानांवरले दवबिंदू ते, प्रकाशानं तेजाळावेत, जीवनात तुम्हा सगळ्यांच्या, त्या दवबिंदुंसम, लक्ष-लक्ष सूर्य उजळावेत!! अप्रतीक ओळी..! दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा.. आपला, (मुमुक्षूंचा फ्यॅन) तात्या.

प्राजु 25/10/2008 - 23:02
मुमुक्ष तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसुनाना 25/10/2008 - 14:44
या कवितेच्या प्रतिसादाच्या निमित्ताने मीही समस्त मिपावासीयांना तसेच त्यांच्या आप्तस्वकीय परिवारजनांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पणत्यांची,दिव्यांची आरास करू,रांगोळ्या रेखाटू. घराला तोरण लावू, आकाश कंदिल लटकवू, उटणे लावू, अभ्यंगस्नान करू, नवीन कपडे आणि दागिने घालू, अत्तर लावू. समस्त लाडू ,करंज्या, शंकरपाळी, कडबोळी, शेवचिवडा, अनारसे, चिरोटे इ.चा फन्ना उडवू. भुईचक्कर, भुईनळे, फुलबाज्या, पेन्सिली, सुतळी बाँब, लक्ष्मी तोटे, लडी, अग्नीबाण, तुडतुडे, भुंगे, सेव्हन शॉट्स, हंड्रेड शॉट्स यांची आतषबाजी करू. नवीन सोनंनाणं विकत घेऊ. आनंदात राहू, आनंद करू.

मुक्तसंगः अनहंवादि मिपाकरांना तसेच त्यांच्या सुर्हुद व मित्रपरिवारास हार्दिक शुभेच्छा ! ही दीपावली तुम्हा सर्वांची मने स्नेह - प्रेमाने उबदार ठेवणारी तुम्हा सर्वांना आरोग्यसंपन्न व उदंड आयुष्य प्रदान करणारी तुमच्या आयुष्यात सर्व अंगिक्रुत कार्यात उदंड यश देणारी आणि तुम्हा सर्वांना आनंदी व नित्यत्रुप्त ठेवणारी होवो.

झकासराव 25/10/2008 - 17:08
समस्त मि पा कराना माझ्या तर्फे दिवाळीच्या भरभरुन शुभेच्छा!!!!!!!!! ह्या वर्षी कित्येक दिवाळीनंतर मी फटाके घेतलेत. अर्थात आवाज न करणारे आणि नो चाइल्ड लेबर अस मार्किन्ग असलेले. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

विकास 25/10/2008 - 18:17
माझ्याकडूनपण सर्व मिपाकरांना दिवाळीच्या आणि येणार्‍या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

विसोबा खेचर 25/10/2008 - 19:17
पानांवरले दवबिंदू ते, प्रकाशानं तेजाळावेत, जीवनात तुम्हा सगळ्यांच्या, त्या दवबिंदुंसम, लक्ष-लक्ष सूर्य उजळावेत!! अप्रतीक ओळी..! दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा.. आपला, (मुमुक्षूंचा फ्यॅन) तात्या.

प्राजु 25/10/2008 - 23:02
मुमुक्ष तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
आज रात्री अन् उद्या सकाळी मी नेटवर येऊ शकणार नाही. म्हणून एक दिवस आधीच हा (कविता) प्रपंच!! प्रकाशाशी जुळावं नातं, अंधारातही प्रकाश व्हावा, क्षितिजावरल्या उषेसमवे, अंधार सारा दूर सरावा! पानांवरले दवबिंदू ते, प्रकाशानं तेजाळावेत, जीवनात तुम्हा सगळ्यांच्या, त्या दवबिंदुंसम, लक्ष-लक्ष सूर्य उजळावेत!! पणत्यांच्या शांत, संयमी अन् मंगल तेज सगळ्यांस स्फुर्तीदायी-आनंददायी व्हावे हीच सदीच्छा! तुम्हा सगळ्यांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! आपला, मुमुक्षु

कंदिल बनविणे: एक आनंददायी कला

ऋषिकेश ·

जैनाचं कार्ट 25/10/2008 - 10:09
वा छान माहीती ! धन्यवाद मित्रवर्य ! आनी हो, तुम्हाला ही दिवाळीच्या शुभेच्छा ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

ऋषी , आपल्या हस्तकलेला आमचा सलाम !!! ( इथे कमरेत वाकून मी आपणास अभिवादन करतोय असे चित्र डोळ्यासमोर आणावे ) आपण कंदील अजूनही बनवता, हे वाचून आनंद झाला कंदीलाच्या कृतीबद्द्ल आभारी !!! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!! अवांतर : कंदील बनवण्याचा लहाणपणी आम्ही प्रयत्न केला आहे, दोन-तीन दिवस प्रयत्न करुन झाल्यानंतर नवीनच कंदील विकत आणावा लागल्यामुळे आमच्या कलेचे कधीच कौतुक झालं नाही :( -दिलीप बिरुटे (ऋषीचा दोस्त )

ऋषिकेश, कंदिल मस्त झालाय रे.. अजून तू घरी आकाशकंदिल बनवतोस हे वाचून आणि पाहून कौतुक वाटले. लहानपणी घरातले इतर मोठे कंदिल बनवत असताना केलेली लुडबुड आठवली.. :) शाळेमध्ये कंदिल बनवायची स्पर्धा असायची ते आठवले. स्वाती

विसोबा खेचर 25/10/2008 - 12:42
ऋषिकेशा, तू तर लेका कलाकार निघालास! उत्तम कंदील बनवला आहेस! :) या निमित्ताने आंबोळीची आठवण झाली! :) तात्या.

रामदास 25/10/2008 - 12:59
कारागीर म्हणून पाच ते दहा रुपये कम्माई व्हायची लहानपणी. ६५ / ७१ च्या दिवाळीत कंदील विकून विक्रमी कमाई केली होती .आलेले पैसे अनुक्रमे सैनीक आणि दुष्काळ फंडात दिले होते.

मित्रा... अरे काय सुंदर कंदिल बनवला आहेस... आणि ते किल्ला, कंदिल वगैरे लिहून सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्यास तू. माझ्या लहानपणी दिवाळीची सुट्टी लागली (म्हणजे सहामाही परिक्षेच्या शेवटच्या पेपरची दुपार) की पहिले काम म्हणजे फटाके विकत आणणे. बरीच वर्षे आमच्या शाळेतल्या एक बाई फटाके विकायच्या. मग त्यांच्या घरी जाऊन ऑर्डर देणे किंवा ऑर्डर अगोदरच दिली असेल तर जाऊन फटाके घेउन येणे. मग दुसर्‍या दिवसापासून ते फटाके गच्चीवर नेउन वाळवणे हा एक प्रचंड महत्वाचा प्रकार. असे वाळवलेले फटाके 'कडक' फुटतात हा दृढविश्वास. दुपारी उन चढायला लागले म्हणजे एखादी आडोश्याची जागा धरून तिथे किल्ला बनवणे हा दुसरा उद्योग. कधी कधी स्थानिक आणि प्रासंगिक राजकारणामुळे दोन किंवा तीन सल्तनती तयार व्हायच्या आणि मग किल्ले बांधायची चढाओढ लागायची. त्या किल्ल्यांवर मग खेळातले सैनिक, तोफा वगैरे स्ट्रॅटेजिक ठिकाणी ठेवायच्या. आमच्या वेळी 'जी. आय. जो' किंवा 'ही मॅन' वगैरे नव्हते. पण प्लॅस्टिकचे वेगवेगळे सैनिक, प्राणी वगैरे मिळत असत. मग मराठमोळ्या मावळ्याच्या खांद्याला खांदा लावून एखादा रोमन सोल्जर उभा असायचा. जिथे कमतरता असेल तिथे वाघ, सिंह, हत्ती, घोडे मदतीला धावून येत असत. माकडं सुद्धा बाद नव्हती. (परत) तात्कालिन राजकारणाप्रमाणे तह व्हायचे, सैन्याची आणि साहित्याची देवाणघेवाण व्हायची. त्या किल्ल्याच्या बाजूला खंदक हवाच. त्या खंदकात पाणी नसले तर काय मजा? मग त्यात पाणी ओतायचे. किल्ला करताना चिखल भरपूर लागायचा. मग प्रत्येक (तळमजल्यावरच्याच फक्त) घरातून बादली बादली पाणी आणायचे. राड झाल्याशिवाय मजा नाही. दिवाळीचे चार पाच दिवस नुसती धूम. अभ्यंगस्नानाच्या दिवशी पहाटे अंधारात उठून आंघोळ करायची. आईच काय, 'सात जन्माची वैरीण' :) असलेली ताईसुद्धा स्वतःहून छान तेलाने अंग चोळून द्यायची. उजाडायच्या आत फटाके फोडायचे. लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा बर्‍याच दिवसांपासून तयार असायचं पण त्याचं दर्शन पण दुर्लभ असायचं. अभ्यंगस्नान झालं की मात्र सगळं आपोआप समोर यायचं, देवाला फराळाचा नैवेद्य झालेला असायचा. सुर्योदय होता होता सगळे जण देवळात जाऊन देवदर्शन घ्यायचो. त्या धुसर प्रकाशात देवळातली घंटा वाजायची, काकड आरतीची पदं चालू असायची. लोणीसाखर हातावर पडायची. दिवाळीचे चार दिवस बघता बघता जायचे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

लिखाळ 25/10/2008 - 16:00
मस्त वर्णन :) फटाके वाळवणे, किल्ला करणे वगैरे उद्योग नेमाचेच असत... आकशकंदिल छानच झाला आहे. मी सुद्धा अनेक वेळा घरीच कंदिल बनवायचो त्याची आठवण झाली. थर्मकोल आणणे, कापणे, रंगवणे, झिरमिळ्या इत्यादी.. मजा असते :) षटकोनी पारंपारिक आकाशकंदिल सुद्धा मस्तच दिसतो. --लिखाळ.

सहज 25/10/2008 - 14:29
सही रे. सलाम. तुझ्या आजोबांच्या वस्तु मालीकेत टाकू शकतोस. मस्त.

मीनल 25/10/2008 - 17:36
मस्त आहे. मला असा स्टिक्सचा आणि वर कागदाची करंजी लावलेला आकाशकंदिल खूप आवडतो. अमेरिकेत मायकेल ,हॉबी लॉबी या नावाची आर्टचे सामान मिळण्याची मोठाली दुकान आहेत.तिथे सर्व सामान मिळते. गरब्याच्या दांडियांच्या साईज पासून ते पार मोठ्या ,बारिक ,पातळ सर्व साईज मधे उत्तम लाकडी काड्या मिळतात.पेपरची ही सर्व व्हरायटी आहे.पट्ट्या आहेत्.चिटकवायला हर त-हेचे ग्लु आहेत. पण आमच्या घरात कुणीच उत्साह दाखवला नाही. मला एकटीला जमेल अस वाटल नाही. सोप वाटत आहे करायला. पण आता पुठल्या वर्षी --- मीनल.

चित्रा 25/10/2008 - 18:52
छान कंदिल. लहान मुलांसाठी अजून एक उत्तम मराठी लेख. लहानपणी तांदळाच्या ख़ळीने चिकटवण्याची कला अवगत झाली होती. आम्ही अनेकदा असे कंदिल घरी करत असू. मस्त, आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, यानिमित्ताने.

मदनबाण 25/10/2008 - 21:29
ऋषि मस्त कंदील बनवला आहेस रे.. तुला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.. :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

प्राजु 25/10/2008 - 22:24
ऋषि, हा प्रयोग करून बघेन आजच. मला असा ट्रॅडिशनल आकाश कंदिलच आवडतो . त्या प्लॅस्टिकच्या कंदिलापेक्षा हाच छान वाटतो.. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 25/10/2008 - 22:31
इथे सचित्र कृती दिली आहेस ते फार छान केलेस! अभिनंदन. लहानपणी केलेले कंदील आठवले. मजा यायची. स्वतः केलेल्या कंदिलात दिवे लावताना कोण आनंद व्हायचा! (खुद के साथ बातां : रंग्या, आंबोळीने त्याचा कंदील काढला का रे माळ्यावरुन ह्या वर्षी? :O :T ) चतुरंग

ऋषिकेश 26/10/2008 - 10:27
प्राडॉ.,
इथे कमरेत वाकून मी आपणास अभिवादन करतोय असे चित्र डोळ्यासमोर आणावे
:) धन्यु!.. मात्र असे चित्र डोळ्यासमोर आणताच खूप हसलो ;) मीनल,
अमेरिकेत मायकेल ,हॉबी लॉबी या नावाची आर्टचे सामान मिळण्याची मोठाली दुकान आहेत.तिथे सर्व सामान मिळते.
अरे वा! मला वाटलं होतं बांबु मिळणसं कठीण असावं म्हणून पिन्सिल डोक्यात आली. तुम्ही म्हणता तसं असेल तर काय सक्कास कंदिल होईल चित्राताई, मीही तांदळाच्या खळीनेच चिकटवतो.. फेविकॉल फक्त सोनेरी पट्ट्यांसाठी :) खरडी, व्यनीतून, प्रतिक्रियांतून कौतूक करणार्‍या प्रतिक्रिया देणार्‍यांचे - प्रोत्साहन देणार्‍यांचे अनेक आभार! आणि सगळ्यांना पुन्हा एकदा दिवळीच्या शुभेच्छा! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू 26/10/2008 - 10:33
छान झालेले दिसते. आधीच्या चित्रांवरून मेहनतीची कल्पना येते आहे. अभिनंदन आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! (प्रेक्षक)बेसनलाडू

ऋचा 26/10/2008 - 11:13
ह्या वर्षी मी पण घरीच कंदील बनवला :) तुमची कृती खरच उत्तम आहे. आवडली :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

जैनाचं कार्ट 25/10/2008 - 10:09
वा छान माहीती ! धन्यवाद मित्रवर्य ! आनी हो, तुम्हाला ही दिवाळीच्या शुभेच्छा ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

ऋषी , आपल्या हस्तकलेला आमचा सलाम !!! ( इथे कमरेत वाकून मी आपणास अभिवादन करतोय असे चित्र डोळ्यासमोर आणावे ) आपण कंदील अजूनही बनवता, हे वाचून आनंद झाला कंदीलाच्या कृतीबद्द्ल आभारी !!! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!! अवांतर : कंदील बनवण्याचा लहाणपणी आम्ही प्रयत्न केला आहे, दोन-तीन दिवस प्रयत्न करुन झाल्यानंतर नवीनच कंदील विकत आणावा लागल्यामुळे आमच्या कलेचे कधीच कौतुक झालं नाही :( -दिलीप बिरुटे (ऋषीचा दोस्त )

ऋषिकेश, कंदिल मस्त झालाय रे.. अजून तू घरी आकाशकंदिल बनवतोस हे वाचून आणि पाहून कौतुक वाटले. लहानपणी घरातले इतर मोठे कंदिल बनवत असताना केलेली लुडबुड आठवली.. :) शाळेमध्ये कंदिल बनवायची स्पर्धा असायची ते आठवले. स्वाती

विसोबा खेचर 25/10/2008 - 12:42
ऋषिकेशा, तू तर लेका कलाकार निघालास! उत्तम कंदील बनवला आहेस! :) या निमित्ताने आंबोळीची आठवण झाली! :) तात्या.

रामदास 25/10/2008 - 12:59
कारागीर म्हणून पाच ते दहा रुपये कम्माई व्हायची लहानपणी. ६५ / ७१ च्या दिवाळीत कंदील विकून विक्रमी कमाई केली होती .आलेले पैसे अनुक्रमे सैनीक आणि दुष्काळ फंडात दिले होते.

मित्रा... अरे काय सुंदर कंदिल बनवला आहेस... आणि ते किल्ला, कंदिल वगैरे लिहून सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्यास तू. माझ्या लहानपणी दिवाळीची सुट्टी लागली (म्हणजे सहामाही परिक्षेच्या शेवटच्या पेपरची दुपार) की पहिले काम म्हणजे फटाके विकत आणणे. बरीच वर्षे आमच्या शाळेतल्या एक बाई फटाके विकायच्या. मग त्यांच्या घरी जाऊन ऑर्डर देणे किंवा ऑर्डर अगोदरच दिली असेल तर जाऊन फटाके घेउन येणे. मग दुसर्‍या दिवसापासून ते फटाके गच्चीवर नेउन वाळवणे हा एक प्रचंड महत्वाचा प्रकार. असे वाळवलेले फटाके 'कडक' फुटतात हा दृढविश्वास. दुपारी उन चढायला लागले म्हणजे एखादी आडोश्याची जागा धरून तिथे किल्ला बनवणे हा दुसरा उद्योग. कधी कधी स्थानिक आणि प्रासंगिक राजकारणामुळे दोन किंवा तीन सल्तनती तयार व्हायच्या आणि मग किल्ले बांधायची चढाओढ लागायची. त्या किल्ल्यांवर मग खेळातले सैनिक, तोफा वगैरे स्ट्रॅटेजिक ठिकाणी ठेवायच्या. आमच्या वेळी 'जी. आय. जो' किंवा 'ही मॅन' वगैरे नव्हते. पण प्लॅस्टिकचे वेगवेगळे सैनिक, प्राणी वगैरे मिळत असत. मग मराठमोळ्या मावळ्याच्या खांद्याला खांदा लावून एखादा रोमन सोल्जर उभा असायचा. जिथे कमतरता असेल तिथे वाघ, सिंह, हत्ती, घोडे मदतीला धावून येत असत. माकडं सुद्धा बाद नव्हती. (परत) तात्कालिन राजकारणाप्रमाणे तह व्हायचे, सैन्याची आणि साहित्याची देवाणघेवाण व्हायची. त्या किल्ल्याच्या बाजूला खंदक हवाच. त्या खंदकात पाणी नसले तर काय मजा? मग त्यात पाणी ओतायचे. किल्ला करताना चिखल भरपूर लागायचा. मग प्रत्येक (तळमजल्यावरच्याच फक्त) घरातून बादली बादली पाणी आणायचे. राड झाल्याशिवाय मजा नाही. दिवाळीचे चार पाच दिवस नुसती धूम. अभ्यंगस्नानाच्या दिवशी पहाटे अंधारात उठून आंघोळ करायची. आईच काय, 'सात जन्माची वैरीण' :) असलेली ताईसुद्धा स्वतःहून छान तेलाने अंग चोळून द्यायची. उजाडायच्या आत फटाके फोडायचे. लाडू, चकल्या, करंज्या, चिवडा बर्‍याच दिवसांपासून तयार असायचं पण त्याचं दर्शन पण दुर्लभ असायचं. अभ्यंगस्नान झालं की मात्र सगळं आपोआप समोर यायचं, देवाला फराळाचा नैवेद्य झालेला असायचा. सुर्योदय होता होता सगळे जण देवळात जाऊन देवदर्शन घ्यायचो. त्या धुसर प्रकाशात देवळातली घंटा वाजायची, काकड आरतीची पदं चालू असायची. लोणीसाखर हातावर पडायची. दिवाळीचे चार दिवस बघता बघता जायचे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

लिखाळ 25/10/2008 - 16:00
मस्त वर्णन :) फटाके वाळवणे, किल्ला करणे वगैरे उद्योग नेमाचेच असत... आकशकंदिल छानच झाला आहे. मी सुद्धा अनेक वेळा घरीच कंदिल बनवायचो त्याची आठवण झाली. थर्मकोल आणणे, कापणे, रंगवणे, झिरमिळ्या इत्यादी.. मजा असते :) षटकोनी पारंपारिक आकाशकंदिल सुद्धा मस्तच दिसतो. --लिखाळ.

सहज 25/10/2008 - 14:29
सही रे. सलाम. तुझ्या आजोबांच्या वस्तु मालीकेत टाकू शकतोस. मस्त.

मीनल 25/10/2008 - 17:36
मस्त आहे. मला असा स्टिक्सचा आणि वर कागदाची करंजी लावलेला आकाशकंदिल खूप आवडतो. अमेरिकेत मायकेल ,हॉबी लॉबी या नावाची आर्टचे सामान मिळण्याची मोठाली दुकान आहेत.तिथे सर्व सामान मिळते. गरब्याच्या दांडियांच्या साईज पासून ते पार मोठ्या ,बारिक ,पातळ सर्व साईज मधे उत्तम लाकडी काड्या मिळतात.पेपरची ही सर्व व्हरायटी आहे.पट्ट्या आहेत्.चिटकवायला हर त-हेचे ग्लु आहेत. पण आमच्या घरात कुणीच उत्साह दाखवला नाही. मला एकटीला जमेल अस वाटल नाही. सोप वाटत आहे करायला. पण आता पुठल्या वर्षी --- मीनल.

चित्रा 25/10/2008 - 18:52
छान कंदिल. लहान मुलांसाठी अजून एक उत्तम मराठी लेख. लहानपणी तांदळाच्या ख़ळीने चिकटवण्याची कला अवगत झाली होती. आम्ही अनेकदा असे कंदिल घरी करत असू. मस्त, आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, यानिमित्ताने.

मदनबाण 25/10/2008 - 21:29
ऋषि मस्त कंदील बनवला आहेस रे.. तुला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.. :) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

प्राजु 25/10/2008 - 22:24
ऋषि, हा प्रयोग करून बघेन आजच. मला असा ट्रॅडिशनल आकाश कंदिलच आवडतो . त्या प्लॅस्टिकच्या कंदिलापेक्षा हाच छान वाटतो.. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 25/10/2008 - 22:31
इथे सचित्र कृती दिली आहेस ते फार छान केलेस! अभिनंदन. लहानपणी केलेले कंदील आठवले. मजा यायची. स्वतः केलेल्या कंदिलात दिवे लावताना कोण आनंद व्हायचा! (खुद के साथ बातां : रंग्या, आंबोळीने त्याचा कंदील काढला का रे माळ्यावरुन ह्या वर्षी? :O :T ) चतुरंग

ऋषिकेश 26/10/2008 - 10:27
प्राडॉ.,
इथे कमरेत वाकून मी आपणास अभिवादन करतोय असे चित्र डोळ्यासमोर आणावे
:) धन्यु!.. मात्र असे चित्र डोळ्यासमोर आणताच खूप हसलो ;) मीनल,
अमेरिकेत मायकेल ,हॉबी लॉबी या नावाची आर्टचे सामान मिळण्याची मोठाली दुकान आहेत.तिथे सर्व सामान मिळते.
अरे वा! मला वाटलं होतं बांबु मिळणसं कठीण असावं म्हणून पिन्सिल डोक्यात आली. तुम्ही म्हणता तसं असेल तर काय सक्कास कंदिल होईल चित्राताई, मीही तांदळाच्या खळीनेच चिकटवतो.. फेविकॉल फक्त सोनेरी पट्ट्यांसाठी :) खरडी, व्यनीतून, प्रतिक्रियांतून कौतूक करणार्‍या प्रतिक्रिया देणार्‍यांचे - प्रोत्साहन देणार्‍यांचे अनेक आभार! आणि सगळ्यांना पुन्हा एकदा दिवळीच्या शुभेच्छा! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

बेसनलाडू 26/10/2008 - 10:33
छान झालेले दिसते. आधीच्या चित्रांवरून मेहनतीची कल्पना येते आहे. अभिनंदन आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! (प्रेक्षक)बेसनलाडू

ऋचा 26/10/2008 - 11:13
ह्या वर्षी मी पण घरीच कंदील बनवला :) तुमची कृती खरच उत्तम आहे. आवडली :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
दिवाळी हा सर्वार्थाने घरातल्या प्रत्येकाचा सण. दिवाळी आली की वेगवेगळ्या आघाड्यांवर सगळं घर तयारीला लागतं. एकीकडे घराची साफसफाई, रंगरंगोटी चालु असते. तर दुसरीकडे फराळाचे मस्त पदार्थ चालू असतात. लहानांना सुट्ट्या असतात. पुर्वी किल्लेही बनवले जात. एकत्र कुटंबांमधे तर आपेष्ट जमलेले असतात. मनसोक्त हास्य विनोदात आठवडा कसा जातो ते कळतही नाहि. आज दिवाळीचा पहिला दिवस. वसुबारस! आमच्या घरी आज दिव्यांची रोषणाई आणि कंदिल लागतो. त्यामुळे गेला विकांत कंदिल बनविण्यासाठी राखून ठेवला होता. अजूनहि मी कंदिल घरीच बनवतो. दर तीन वर्षांनी तर कंदिलाचा सांगाडाहि नवा बनतो.

चंद्रयान - शुभेच्छा!

विकास ·

प्राजु 20/10/2008 - 08:22
आजच इप्रसारण वर देण्यासाठी ही बातमी रेकॉर्ड केली मी. माझ्याही शुभेच्छा! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 20/10/2008 - 08:42
चित्र लै भारी आहे! आमच्याही शुभेच्छा... तात्या. -- तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार विठ्ठला तू वेडा कुंभार..

ऋषिकेश 20/10/2008 - 09:27
ज्यावेळी हे यान चांद्र भुमीवर उतरेल त्यावेळी प्रत्येक भारतीयाला वाटणारा अभिमान अवर्णनीय असेल :) चांद्रविजयमोहिमेला शुभेच्छा! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by सखाराम_गटणे™

मानस 22/10/2008 - 01:02
काही ठराविक कालावधीसाठी "ल्युनार ऑर्बिट" चंद्रापासुन सुमारे १०० कीलोमिटर वर फिरत राहील, मग शेवटचा टप्पा ..... चंद्रावर उतरेल.

In reply to by मानस

मानस 22/10/2008 - 01:23
गटणे तुमचं बरोबर आहे, चांद्रयान १ उतरणार नाही.............. १०० किमी वर कक्षेत फिरत रहाणार आहे, दोन वर्षांसाठी ... चांद्रयान २ उतरणार आहे .... २०१० साली.............

आनंद 20/10/2008 - 10:39
हे चांद्र यान चंद्रा वरती किती दिवस असणार आहे. ते परत प्रुथ्वी वर येणार आहे का ? कोणाला माहीत असल्यास दुवा द्यावा.

चतुरंग 20/10/2008 - 10:50
सर्व भारतीयांची मान ताठ होईल आणि आपल्या वैज्ञानिकांच्या, अभियंत्यांच्या आणि तंत्रज्ञांच्या असामान्य कष्टांचे चीज होईल अशी आपण सर्वजण प्रार्थना करुयात! चांद्रयान मोहिमेला अनेक शुभेच्छा!! (ह्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची काही सोय आहे का? कोणाला माहीत असल्यास दुवा द्यावा.) चतुरंग

In reply to by चतुरंग

विकास 20/10/2008 - 10:52
इस्त्रोने दिलेल्या माहीती प्रमाणे ऑक्टोबर २२ ला ५:५० - ६:५० सकाळ भाप्रवे जालावरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

मदनबाण 20/10/2008 - 14:38
चांद्रयान मोहिमेला माझ्ह्याही अनेक शुभेच्छा!!!! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

अरुण मनोहर 21/10/2008 - 17:48
मोहीमेला खूप खूप शुभेच्छा. उद्या थेट प्रक्षेपण पहायला खूप आवडेल. भारताची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो.

धनंजय 22/10/2008 - 00:38
साफल्यासाठी शुभकामना. (चीन आता चंद्रावर माणूस पाठवू इच्छितो. चंद्रप्रवास म्हणजे तसा जरा मोठ्या देशांसाठी "स्टेटस सिंबॉल" झालेला आहे. अर्थात भारताला स्टेटस सिंबॉल मिळाल्यास आनंदच आहे.)

खरा डॉन 22/10/2008 - 07:07
पैशाची उधलपटी आहे ही. सध्या भारतात कितितरि प्रश्न आहेत. अशा वेळेला मलातरी ही पैशाचि नासाडि वाटते. ह्यातुन देशाच काय भल होनार आहे ते विकास सांगेलका?

In reply to by खरा डॉन

विकास 22/10/2008 - 08:23
पैशाची उधलपटी आहे ही. सध्या भारतात कितितरि प्रश्न आहेत. अशा वेळेला मलातरी ही पैशाचि नासाडि वाटते. ह्यातुन देशाच काय भल होनार आहे ते विकास सांगेलका? ही मला पैशाची उधळपट्टी वाटत नाही. हं कदाचीत क्रिकेटच्या सामन्यांवर जितका खर्च होतो, ते बघण्यात जितका तमाम जनता वेळ घालवते, त्याचा सर्वाचा हिशेब केला - तो ही स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा आणि त्यात गेलेले पैसे आणि चंद्रयानावर गेलेले पैसे याची तुलना केली तर क्रिकेट मधे जास्त पैसे घालवले असतील... हे केवळ एक उदाहरण म्हणून लिहीत आहे... क्रिकेट अथवा अजून काहीच्या मी विरोधात नाही. आता दुसरे उदाहरण बघा - चंद्रयान प्रोजेक्टचा एकूण खर्च रू.३८६ कोटी. कॉमनवेल्थ गेम्स (पुणे आणि दिल्ली) - $रू. ४६३ कोटी (मला खात्री आहे तो आकडा २०१० ला दोन्ही पूर्ण संपेपर्यंत वाढणारच आहे!). म्हणजे आपले इतके प्रश्न असताना इतके कोट्यावधी खेळात का उडवायचे बरे? अर्थात हा प्रश्न मला योग्य वाटत नाही. देशाचे प्रश्न "एका वेळेस एक" असे सुटत नसतात तर सर्वत्र लक्ष द्यावे लागते. आता जमिनीवर कमी लक्ष दिले जाते हे मान्य. पण त्याचे कारण चंद्रावर जास्त लक्ष आहे हे नक्कीच नाही. आजपर्यंत आपण १९९९ सालपासून (जेंव्हा चंद्रयान प्रोजेक्ट ठरला तेंव्हापासून) - अनेक संकटे येऊन गेली, पैसा खर्च झाला तरी असे म्हणल्याचे ऐकले नाही की (उदाहरणार्थ) अरे आपण त्सुनामीला अथवा भूज भुकंपाला मदत करू शकणार कारण चंद्रयानाला पैसे दिले आहेत... किंबहूना मला वाटते कुठल्यातरी गरीबी हटावो योजनेत हे पैसे गेले असते तर कुणाची गरीबी हटली असती कोण जाणे! किमान हे पैसे नक्की वापरले गेल्याचे दिसत आहे (अगदी त्यातही भ्रष्टाचार धरला असे गृहीत धरले तरी)! आता चंद्रयानासारख्या प्रोजेक्टचा उपयोग काय?
  1. आपण "भूवरीच्या चंद्रावर स्वारी करत बसण्याऐवजी", "नभीच्या चंद्रावर जेंव्हा स्वारी" करतो तेंव्हा आपले राष्ट्रीय ज्ञान वाढवतो ज्याचा उपयोग अनेक प्रकारच्या प्रगतीसाठी होतो. मला आठवते की भारताने जेंव्हा इन्सॅट सोडला तेंव्हा असलेच वाद घालण्यात आले होते. आज ते वाद घालणारे अशाच उपग्रह तंत्रज्ञानाचा त्यांच्या कळत नकळत फायदा करून घेत आहेत...
  2. आज जगाची भारताकडे बघण्याची दृष्टी बदलत आहे. त्याचा परीणाम अशा मोहीमांमुळे चांगलाच होणार आहे.
  3. आपण जगातील इतर राष्ट्रांचे उपग्रह सोडू लागलो आहोतच. या मोहीमेमुळे त्याला जोर येईल. शेवटी बिझनेस इज बिझनेस.
  4. आपण अमेरिका, रशिया, इयू, बल्गेरीया आदींची उपकरणे फुकट घेऊन जात आहोत. मात्र त्या बदल्यात त्यातून उपलब्ध होणारी माहीती फुकट मिळवणार आहोत. त्या माहीतीचा संबंध हा भविष्यातील चंद्रावरील हक्कासंदर्भात असेल आणि उर्जास्त्रोतासाठी चंद्रावरील दुर्मिळ खनिजांचे साठे ताब्यात ठेवण्यास होईल.
  5. आपण जात्याच हल्लेखोर राष्ट्र नाही. तसेच जात्याच हल्ले ओढवून घेणारे राष्ट्र होतो. आता ते थोडेफार बदलत आहे. विचार करा जगात फक्त एकच राष्ट्र आहे ज्याने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्रांची चाचणी करून गेल्याच वर्षात एक जुना उपग्रह अंतराळात अचूक उडवला... कोण आहे ते राष्ट्र? अमेरिका? - नाही... रशिया? - नाही. ते आहे आपले शेजारी राष्ट्र जिथल्या जनतेला आपण "भाई" म्हणले आणि ज्या राष्ट्राने नंतर "भाईगिरी" केली ते चीन...
  6. आंतर्राष्ट्रीय राजकारणात विशेष करून जेंव्हा चीनसारखा देश हा शेजारी आहे, तेंव्हा आपले सामर्थ्य हे त्याच्या तोडीस करणे महत्वाचे आहे त्याला पर्याय नाही... आज काही होणार नाही, पण उद्या विचार करा चीनने आपला एखाद उपग्रह उडवला तर आपल्या देशाच्या प्रगतीचे काय लफडे होऊ शकेल ते...
  7. म्हणून चंद्रयान अथवा तत्सम मोहीमा ह्या काही केवळ फुकाच्या नाहीत त्यातून आपल्याला अनेकविध प्रकारचे ज्ञान मिळते - राष्ट्रीय सुरक्षेला जे आजच्या काळात आवश्यक आहे असेही...

In reply to by विकास

सर्किट 22/10/2008 - 21:56
विकासशी सहमत आहे. ह्या मोहिमेमुळे भारत अंतरीक्ष व्यवसायातील आउट सोर्सिंगचा (एकूण बाजार रु. १० हजार कोटी) मुख्य पुरवठादार होईल. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by खरा डॉन

विकास 22/10/2008 - 07:52
सध्या होत असलेली ख्रिश्चन धर्मातरे आधी बंद करा मग जा चंद्रावर असं कसं म्हणता? ;) टाइम्स ऑफ इंडीया वाचा. किमान त्यांचा चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणासंदर्भातील एका प्रमुख बातमीचा मथळा तरी वाचा... India's space journey started from a village church

विकास 22/10/2008 - 07:50
चंद्रयानासंदर्भातील खालील व्हिडीओ माहीतीपूर्ण वाटला.. http://www.youtube.com/watch?v=ipBOotJDJ1k हे चंद्रयान जरी चंद्रावर उतरणार नसले तरी ते एक प्रोब चंद्रावर टाकणार आहे ज्यावर आणि ज्याच्यामुळे चंद्रभुमीवर तिरंगा फडकेल!

प्राजु 20/10/2008 - 08:22
आजच इप्रसारण वर देण्यासाठी ही बातमी रेकॉर्ड केली मी. माझ्याही शुभेच्छा! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर 20/10/2008 - 08:42
चित्र लै भारी आहे! आमच्याही शुभेच्छा... तात्या. -- तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार विठ्ठला तू वेडा कुंभार..

ऋषिकेश 20/10/2008 - 09:27
ज्यावेळी हे यान चांद्र भुमीवर उतरेल त्यावेळी प्रत्येक भारतीयाला वाटणारा अभिमान अवर्णनीय असेल :) चांद्रविजयमोहिमेला शुभेच्छा! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by सखाराम_गटणे™

मानस 22/10/2008 - 01:02
काही ठराविक कालावधीसाठी "ल्युनार ऑर्बिट" चंद्रापासुन सुमारे १०० कीलोमिटर वर फिरत राहील, मग शेवटचा टप्पा ..... चंद्रावर उतरेल.

In reply to by मानस

मानस 22/10/2008 - 01:23
गटणे तुमचं बरोबर आहे, चांद्रयान १ उतरणार नाही.............. १०० किमी वर कक्षेत फिरत रहाणार आहे, दोन वर्षांसाठी ... चांद्रयान २ उतरणार आहे .... २०१० साली.............

आनंद 20/10/2008 - 10:39
हे चांद्र यान चंद्रा वरती किती दिवस असणार आहे. ते परत प्रुथ्वी वर येणार आहे का ? कोणाला माहीत असल्यास दुवा द्यावा.

चतुरंग 20/10/2008 - 10:50
सर्व भारतीयांची मान ताठ होईल आणि आपल्या वैज्ञानिकांच्या, अभियंत्यांच्या आणि तंत्रज्ञांच्या असामान्य कष्टांचे चीज होईल अशी आपण सर्वजण प्रार्थना करुयात! चांद्रयान मोहिमेला अनेक शुभेच्छा!! (ह्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्याची काही सोय आहे का? कोणाला माहीत असल्यास दुवा द्यावा.) चतुरंग

In reply to by चतुरंग

विकास 20/10/2008 - 10:52
इस्त्रोने दिलेल्या माहीती प्रमाणे ऑक्टोबर २२ ला ५:५० - ६:५० सकाळ भाप्रवे जालावरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

मदनबाण 20/10/2008 - 14:38
चांद्रयान मोहिमेला माझ्ह्याही अनेक शुभेच्छा!!!! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

अरुण मनोहर 21/10/2008 - 17:48
मोहीमेला खूप खूप शुभेच्छा. उद्या थेट प्रक्षेपण पहायला खूप आवडेल. भारताची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो.

धनंजय 22/10/2008 - 00:38
साफल्यासाठी शुभकामना. (चीन आता चंद्रावर माणूस पाठवू इच्छितो. चंद्रप्रवास म्हणजे तसा जरा मोठ्या देशांसाठी "स्टेटस सिंबॉल" झालेला आहे. अर्थात भारताला स्टेटस सिंबॉल मिळाल्यास आनंदच आहे.)

खरा डॉन 22/10/2008 - 07:07
पैशाची उधलपटी आहे ही. सध्या भारतात कितितरि प्रश्न आहेत. अशा वेळेला मलातरी ही पैशाचि नासाडि वाटते. ह्यातुन देशाच काय भल होनार आहे ते विकास सांगेलका?

In reply to by खरा डॉन

विकास 22/10/2008 - 08:23
पैशाची उधलपटी आहे ही. सध्या भारतात कितितरि प्रश्न आहेत. अशा वेळेला मलातरी ही पैशाचि नासाडि वाटते. ह्यातुन देशाच काय भल होनार आहे ते विकास सांगेलका? ही मला पैशाची उधळपट्टी वाटत नाही. हं कदाचीत क्रिकेटच्या सामन्यांवर जितका खर्च होतो, ते बघण्यात जितका तमाम जनता वेळ घालवते, त्याचा सर्वाचा हिशेब केला - तो ही स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा आणि त्यात गेलेले पैसे आणि चंद्रयानावर गेलेले पैसे याची तुलना केली तर क्रिकेट मधे जास्त पैसे घालवले असतील... हे केवळ एक उदाहरण म्हणून लिहीत आहे... क्रिकेट अथवा अजून काहीच्या मी विरोधात नाही. आता दुसरे उदाहरण बघा - चंद्रयान प्रोजेक्टचा एकूण खर्च रू.३८६ कोटी. कॉमनवेल्थ गेम्स (पुणे आणि दिल्ली) - $रू. ४६३ कोटी (मला खात्री आहे तो आकडा २०१० ला दोन्ही पूर्ण संपेपर्यंत वाढणारच आहे!). म्हणजे आपले इतके प्रश्न असताना इतके कोट्यावधी खेळात का उडवायचे बरे? अर्थात हा प्रश्न मला योग्य वाटत नाही. देशाचे प्रश्न "एका वेळेस एक" असे सुटत नसतात तर सर्वत्र लक्ष द्यावे लागते. आता जमिनीवर कमी लक्ष दिले जाते हे मान्य. पण त्याचे कारण चंद्रावर जास्त लक्ष आहे हे नक्कीच नाही. आजपर्यंत आपण १९९९ सालपासून (जेंव्हा चंद्रयान प्रोजेक्ट ठरला तेंव्हापासून) - अनेक संकटे येऊन गेली, पैसा खर्च झाला तरी असे म्हणल्याचे ऐकले नाही की (उदाहरणार्थ) अरे आपण त्सुनामीला अथवा भूज भुकंपाला मदत करू शकणार कारण चंद्रयानाला पैसे दिले आहेत... किंबहूना मला वाटते कुठल्यातरी गरीबी हटावो योजनेत हे पैसे गेले असते तर कुणाची गरीबी हटली असती कोण जाणे! किमान हे पैसे नक्की वापरले गेल्याचे दिसत आहे (अगदी त्यातही भ्रष्टाचार धरला असे गृहीत धरले तरी)! आता चंद्रयानासारख्या प्रोजेक्टचा उपयोग काय?
  1. आपण "भूवरीच्या चंद्रावर स्वारी करत बसण्याऐवजी", "नभीच्या चंद्रावर जेंव्हा स्वारी" करतो तेंव्हा आपले राष्ट्रीय ज्ञान वाढवतो ज्याचा उपयोग अनेक प्रकारच्या प्रगतीसाठी होतो. मला आठवते की भारताने जेंव्हा इन्सॅट सोडला तेंव्हा असलेच वाद घालण्यात आले होते. आज ते वाद घालणारे अशाच उपग्रह तंत्रज्ञानाचा त्यांच्या कळत नकळत फायदा करून घेत आहेत...
  2. आज जगाची भारताकडे बघण्याची दृष्टी बदलत आहे. त्याचा परीणाम अशा मोहीमांमुळे चांगलाच होणार आहे.
  3. आपण जगातील इतर राष्ट्रांचे उपग्रह सोडू लागलो आहोतच. या मोहीमेमुळे त्याला जोर येईल. शेवटी बिझनेस इज बिझनेस.
  4. आपण अमेरिका, रशिया, इयू, बल्गेरीया आदींची उपकरणे फुकट घेऊन जात आहोत. मात्र त्या बदल्यात त्यातून उपलब्ध होणारी माहीती फुकट मिळवणार आहोत. त्या माहीतीचा संबंध हा भविष्यातील चंद्रावरील हक्कासंदर्भात असेल आणि उर्जास्त्रोतासाठी चंद्रावरील दुर्मिळ खनिजांचे साठे ताब्यात ठेवण्यास होईल.
  5. आपण जात्याच हल्लेखोर राष्ट्र नाही. तसेच जात्याच हल्ले ओढवून घेणारे राष्ट्र होतो. आता ते थोडेफार बदलत आहे. विचार करा जगात फक्त एकच राष्ट्र आहे ज्याने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्रांची चाचणी करून गेल्याच वर्षात एक जुना उपग्रह अंतराळात अचूक उडवला... कोण आहे ते राष्ट्र? अमेरिका? - नाही... रशिया? - नाही. ते आहे आपले शेजारी राष्ट्र जिथल्या जनतेला आपण "भाई" म्हणले आणि ज्या राष्ट्राने नंतर "भाईगिरी" केली ते चीन...
  6. आंतर्राष्ट्रीय राजकारणात विशेष करून जेंव्हा चीनसारखा देश हा शेजारी आहे, तेंव्हा आपले सामर्थ्य हे त्याच्या तोडीस करणे महत्वाचे आहे त्याला पर्याय नाही... आज काही होणार नाही, पण उद्या विचार करा चीनने आपला एखाद उपग्रह उडवला तर आपल्या देशाच्या प्रगतीचे काय लफडे होऊ शकेल ते...
  7. म्हणून चंद्रयान अथवा तत्सम मोहीमा ह्या काही केवळ फुकाच्या नाहीत त्यातून आपल्याला अनेकविध प्रकारचे ज्ञान मिळते - राष्ट्रीय सुरक्षेला जे आजच्या काळात आवश्यक आहे असेही...

In reply to by विकास

सर्किट 22/10/2008 - 21:56
विकासशी सहमत आहे. ह्या मोहिमेमुळे भारत अंतरीक्ष व्यवसायातील आउट सोर्सिंगचा (एकूण बाजार रु. १० हजार कोटी) मुख्य पुरवठादार होईल. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by खरा डॉन

विकास 22/10/2008 - 07:52
सध्या होत असलेली ख्रिश्चन धर्मातरे आधी बंद करा मग जा चंद्रावर असं कसं म्हणता? ;) टाइम्स ऑफ इंडीया वाचा. किमान त्यांचा चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणासंदर्भातील एका प्रमुख बातमीचा मथळा तरी वाचा... India's space journey started from a village church

विकास 22/10/2008 - 07:50
चंद्रयानासंदर्भातील खालील व्हिडीओ माहीतीपूर्ण वाटला.. http://www.youtube.com/watch?v=ipBOotJDJ1k हे चंद्रयान जरी चंद्रावर उतरणार नसले तरी ते एक प्रोब चंद्रावर टाकणार आहे ज्यावर आणि ज्याच्यामुळे चंद्रभुमीवर तिरंगा फडकेल!
भारताच्या चंद्रयानाच्या उड्डाणाला आता केवळ बावन्न तास राहीले असून सोमवारी पहाटे काउंट डाऊन सुरू होणार आहे!

कोजागिरी

धुमधडाका ·

केवळ_विशेष 14/10/2008 - 19:26
तुम्हाला... ह्याने मराठीची 'प्रगती' होईल असं काही म्हणायचं आहे का?... किंवा मोठा पल्ला गाठेल...मोठी मजल मारेल...असं काही...

>>मराटी ह्याने खुप दुरवर जाईल, यात काही वादच नाही. :O ओ भौ, मराठी दुर नको जायला! उलट सर्वसामान्य माणासाच्या अधिक जवळ जायला हवी!

केवळ_विशेष 14/10/2008 - 19:26
तुम्हाला... ह्याने मराठीची 'प्रगती' होईल असं काही म्हणायचं आहे का?... किंवा मोठा पल्ला गाठेल...मोठी मजल मारेल...असं काही...

>>मराटी ह्याने खुप दुरवर जाईल, यात काही वादच नाही. :O ओ भौ, मराठी दुर नको जायला! उलट सर्वसामान्य माणासाच्या अधिक जवळ जायला हवी!
धुमडाक्याचा धुमधडाक्यात नमस्कार !! अहो, तुम्हाला कोजागिरी निमित्त मनापासुन शुभेच्छा !! मिसळ पाव मस्तच मेजवानी आहे बरका,खुप छान आहे हे सगळ॑, मराटी ह्याने खुप दुरवर जाईल, यात काही वादच नाही.

शुभ दसरा !!!

फटू ·

विसोबा खेचर 09/10/2008 - 10:52
माझ्यातर्फेही सर्वाना दसर्‍याच्या, अनुष्काच्या या मनमोकळ्या अन् प्रसन्न हास्याइतक्याच प्रसन्न शुभेच्छा!..:) --तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तरी म्हटलं विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी अनुष्कावन्स अजून कशा अवतरल्या नाहीत. :) बाकी हास्य आहेच दिलखूलास...!!!!

In reply to by फटू

अनुष्का वहीनी एक बोट वर करून काय बरं सांगत आहेत ??? मिपावरील अनुष्कावेडाचे फोटो टाकणार्‍या एका सौंदर्यवेड्याची गोष्ट ती हसून-हसून तिच्या मित्र मैत्रीनींना सांगत असावी.:) बाय द वे, फटू आपली चारोळी सुंदर आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 09/10/2008 - 11:35
थट्टा करता काय! ठीक आहे, प्राध्यापक डॉक्टर डिलिट चिरुटे, पाहून घेईन तुम्हाला! :)

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर 09/10/2008 - 14:44
जाऊ द्या हो प्रभूसाहेब! फार गोंधळात नका पडू. त्या बाईच्या निखळ हसण्याकडे पाहा आणि दुनिया विसरून जा..! :) आपला, (लब्बाड विनायक प्रभू मास्तरांचा चावट विद्यार्थी) तात्या.

प्रमोद देव 09/10/2008 - 11:41
सतीश,चारोळी मस्त आहे. :) मिपावरील अनुष्कावेडाचे फोटो टाकणार्‍या एका सौंदर्यवेड्याची गोष्ट ती हसून-हसून तिच्या मित्र मैत्रीनींना सांगत असावी. मलाही असंच वाटतंय! ;)

मदनबाण 09/10/2008 - 12:09
** सर्व मिपाकर मित्रांना आणि तायड्यांना दसर्‍याच्या शुभेच्छा!!!!! ** मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

mina 09/10/2008 - 17:24
आपट्याची पानं त्याला ह्यदयाचा आकार, मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार, विजयादशमीच्या निमित्त करावा शुभेच्छांचा स्वीकारा..! !! शुभ दसरा !!

आयुर्हित 03/10/2014 - 13:02
आपणास, आपल्या परिवारास दसऱ्याच्या लाख लाख शुभेच्छा. येणारे सर्व दिवस, महिने, वर्ष आपणास आनंदाचे सुखाचे, सोन्यासारखे येवोत ही परमेश्वर चरणी ओंजळभर प्रार्थना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.दसरा

विसोबा खेचर 09/10/2008 - 10:52
माझ्यातर्फेही सर्वाना दसर्‍याच्या, अनुष्काच्या या मनमोकळ्या अन् प्रसन्न हास्याइतक्याच प्रसन्न शुभेच्छा!..:) --तात्या.

In reply to by विसोबा खेचर

तरी म्हटलं विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी अनुष्कावन्स अजून कशा अवतरल्या नाहीत. :) बाकी हास्य आहेच दिलखूलास...!!!!

In reply to by फटू

अनुष्का वहीनी एक बोट वर करून काय बरं सांगत आहेत ??? मिपावरील अनुष्कावेडाचे फोटो टाकणार्‍या एका सौंदर्यवेड्याची गोष्ट ती हसून-हसून तिच्या मित्र मैत्रीनींना सांगत असावी.:) बाय द वे, फटू आपली चारोळी सुंदर आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 09/10/2008 - 11:35
थट्टा करता काय! ठीक आहे, प्राध्यापक डॉक्टर डिलिट चिरुटे, पाहून घेईन तुम्हाला! :)

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर 09/10/2008 - 14:44
जाऊ द्या हो प्रभूसाहेब! फार गोंधळात नका पडू. त्या बाईच्या निखळ हसण्याकडे पाहा आणि दुनिया विसरून जा..! :) आपला, (लब्बाड विनायक प्रभू मास्तरांचा चावट विद्यार्थी) तात्या.

प्रमोद देव 09/10/2008 - 11:41
सतीश,चारोळी मस्त आहे. :) मिपावरील अनुष्कावेडाचे फोटो टाकणार्‍या एका सौंदर्यवेड्याची गोष्ट ती हसून-हसून तिच्या मित्र मैत्रीनींना सांगत असावी. मलाही असंच वाटतंय! ;)

मदनबाण 09/10/2008 - 12:09
** सर्व मिपाकर मित्रांना आणि तायड्यांना दसर्‍याच्या शुभेच्छा!!!!! ** मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda

mina 09/10/2008 - 17:24
आपट्याची पानं त्याला ह्यदयाचा आकार, मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार, आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार, विजयादशमीच्या निमित्त करावा शुभेच्छांचा स्वीकारा..! !! शुभ दसरा !!

आयुर्हित 03/10/2014 - 13:02
आपणास, आपल्या परिवारास दसऱ्याच्या लाख लाख शुभेच्छा. येणारे सर्व दिवस, महिने, वर्ष आपणास आनंदाचे सुखाचे, सोन्यासारखे येवोत ही परमेश्वर चरणी ओंजळभर प्रार्थना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.दसरा
सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

सलामत हरी राया!!!

स्वप्ना हसमनीस ·

छोटुली 02/10/2008 - 09:12
मलेशियातील सणाचे वर्णन छान वाटले,नवीन माहिती समजली.स्वप्नाताई, तुम्हालापण 'सलामत हरीराया'!

प्रमोद देव 02/10/2008 - 09:34
मुसलमान लोक हरी राया हा शब्द वापरतात हे ऐकून मौज वाटली. पण त्यांच्या भाषेत त्याचा नेमका अर्थ काय आहे? आपल्याला अभिप्रेत आहे तोच की काही वेगळा? निव्वळ शब्द आणि उच्चार साधर्म्य तर नाही ना. बाकी माहीती आवडली.

In reply to by प्रमोद देव

सर्किट 02/10/2008 - 15:50
http://en.wikipedia.org/wiki/Hari_Raya_Aidilfitri -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

नंदन 02/10/2008 - 16:21
विकी आणि गूगलवरून असं दिसतं की हरि राया = उत्सव/सणाचा दिवस. कारण बालीतील हिंदू सणांनाही हेच नाव आहे. त्यापेक्षाही प्वासा = उपवास असे असावे. पूर्वरंगमध्ये इंडोनेशियन मुस्लिम अभिनेत्री रोजांना उपवासा म्हणत असल्याचे नमूद करून ठेवलेले आहेच. या दोन्ही बहासांमध्ये (भाषांत) हा शब्द संस्कृतोद्भव असावा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

लिंक दिल्याबद्द्ल धन्यवाद, पण केवळ लिंकवर विसंबून न रहाता माझा स्वानुभव मी येथे व्यक्त केला आहे. तरीही मानवी अनुभवांना महाजाल हा पर्याय असू शकत नाही असे मला वाटते. :) ---डॉ.स्वप्ना

In reply to by प्रमोद देव

हरी राया ह्या शब्दाचा अर्थ आहे उत्सवाचा दिवस (Day of celebration). रमाधानच्या महिनाभराच्या उपवासांनंतरचा शुभ दिवस म्हणजेच हरी राया. धन्यवाद! ---डॉ.स्वप्ना

In reply to by प्रमोद देव

विजुभाऊ 03/10/2008 - 12:23
बहाशा मलेशिया मधे हरी = दिवस राया = सण साया बोलेह चकप बहाशा मलेशिया साया = मी बोलेह = शकतो चकप = बोलणे बहाशा मलेशिया = भाषा मलेशिया डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

मलेशियन ईदची माहिती सुंदर शब्दात आणि छायाचित्रांसहीत दिली आहे. धन्यवाद. अरबस्थानात रमझान (रामाधान) चे उपवास (रोझे) असेच पाळतात. उपासाला 'सोम' म्हणतात. रमझान मध्ये 'सोम' पाळण्याला 'रोझा' ठेवणे (पाळणे) म्हणतात. पहाटे सुर्योदया पुर्वी जेऊन घ्यायचे. दिवस भर पाणीही प्यायचे नाही. (काही जणं थूंकीही गिळत नाहीत). सूर्यास्ताला मशीदीतून बांग दिली जाते. अशी बांग कानी पडल्यावरच फलाहार आणि खजूर खायचा असतो. (हलका, सहज पचेल असा आहार). त्यानंतर १० ते १५ मिनीटात दूसरी बांग होते. ही दिवस भरातील अत्यंत महत्त्वाच्या नमाजाची बांग असते. ही चुकविली तर उपवास केल्याचे पुण्य मिळत नाही. (अशी तरतूद मुद्दाम करून ठेवली आहे. दिवसभराचा उपवास सोडताना लोकांनी एकदम बकाबका भरमसाठ जेवू नये म्हणून) हे ४५ मिनिटांचे नमाज पठण केल्यानंतर तुम्ही कितीही जेवण्याखाण्यासाठी मोकळे असता. उपास सोडताना फक्त फलाहार आणि खजूर सेवन करायचे असते. मशिदींमधून आणि काही उपहारगृहातून फळांच्या बशा मांडून ठेवलेल्या असतात. तिथे कोणीही जाऊन त्याचे विनामुल्य सेवन करू शकतो. (अगदी इतर धर्मियही). काही दानशूर मंडळी रमझानच्या महिनाभर अशा फळांचा, खजूराचा दानधर्म करतात. पण, हल्ली रोझा सोडताना (दिवसभराच्या उपवासाने तोंडाची चव गेली असते म्हणून) लोकांचा कल चमचमीत भजी आणि मांसाहाराकडे झुकलेला आहे. बटाट्याची, वांग्याची, कांद्याची, उकडलेल्या अंड्याची, लांबट ढोबळी मिरचीची, पालकाच्या पानाची अशी अनेक प्रकारची भजी विक्रीसाठी असतात. त्याच बरोबर, तंदूरी चिकन, चिकन कबाब, छपली कबाब, बोटी कबाब, शीग कबाब असे अनेकविध पदार्थांची रेलचेल असते. ईदच्या आधी महिनाभर सगळीकडे सगळ्याच वस्तूंचा सेल चाललेला असतो. आपण जशा महत्वाच्या (जसे फ्रिझ, टीव्ही, एसी इ.)खरेदी दिवाळीच्या सुमुहूर्तावर करतो तसे ते लोकं इदच्या सुमुहूर्तावर करतात. इदच्या दिवशी नवेकपडे घालून लहान मुले ओळखीतल्यांच्या घरी (आणि हल्ली अनोळखी घरीही) 'बक्षीश' मागत फिरतात. त्याला 'ईदी' मागणे म्हणतात. ही भीक नसते. ही प्रत्येक लहानाला मोठ्याकडे मागायचा 'हक्क' असतो. त्यामुळे गरीब माणूसही 'ईदी' मागून आपला सण साजरा करू शकतो. इदच्या सणाला दानधर्म करणे पुण्यकर्म असते. नोकरदार मध्यम वर्गापासून मोठमोठ्या व्यापार्‍यांपर्यंत जो तो आपल्या ऐपती प्रमाणे दानधर्म करतो. गरीब माणसे निदान आपल्या स्वतःच्या आणि नात्यातल्या मुलांना 'इदी' वाटतात. ह्या मंगल प्रसंगी सर्व जणं एकमेकांना 'ईद मुबारक' असे म्हणून अभिवादन करतात. दूसरी ईद येते ती 'बकरी ईद'. ही 'ईद' 'रमझान ईद' नंतर ७५ दिवसांनी येते. ह्याला 'ईद अल् आधा' म्हणतात. तसेच 'बडी ईद' असेही म्हणतात. ह्या ईदला उपवास नसतात. पण बकर्‍याचा बळी देतात. (मला नेहमी आश्चर्य वाटते. 'बकरी ईद' म्हणायचे आणि बळी मात्र 'बकर्‍याचा' द्यायचा. असो.) असा बळी देऊन ते मांस सर्व आपण नसते खायचे. गरीबांना वाटायचे असते. जेणे करून गरीबांना वर्षातून एकदा तरी चांगले चुंगले खायला मिळावे. ह्या ईदला गायही कापतात. पुर्वीच्या काळी (१९९० पर्यंत) हे बळी देण्याचे प्रकार सर्रास उघड्यावर इमारतींच्या कंपाउंड मध्ये चालायचे. इतर धर्मियांना (विशेषतः हिन्दूंना) हे सर्व बघून खूप त्रास व्हायचा. पण पुढे सरकारने ह्या प्रकारांवर बंदी घातली नसली तरी ही बळी देण्याची क्रिया सार्वजनिक नजरेस पडू नये अशी काळजी घेण्याचे आवाहन केले. आमच्या बिल्डींग शेजारील इमारतीत एक पाकिस्तानी दर ईदला गाय कापायचा. ती गाय आदल्या संध्याकाळी विकत आणून कंपाउंडमध्ये बांधून ठेवायचा. दुसर्‍या दिवशी सकाळी कापायचा. पण बिचारी गाय (मृत्यू समोर दिसत असल्यामुळे कि काय...) रात्रभर केविलवाणी हंबरत असायची. त्या पाकिस्तान्याच्या शेजारी एक भारतिय गुजराथी कुटुंब राहात होते. दोन्ही कुटुंबात चांगला घरोबा होता. पण ईदच्या आदल्या दिवशी गाय आणली की ते गुजराथी कुटुंब गावातीलच त्यांच्या भावाकडे राहायला जायचे. त्या इमारतीत सगळे हिन्दू होते. 'बकरी ईद' ही मातम मनविण्याची (दु:ख प्रदर्शनाची) ईद असल्या मुळे ह्या ईदला 'ईद मुबारक' म्हणत नाहीत. मात्र ही जास्त उत्साहात साजरी करतात. असो.

'बकरी ईद' ही मातम मनविण्याची (दु:ख प्रदर्शनाची) ईद असल्या मुळे ह्या ईदला 'ईद मुबारक' म्हणत नाहीत. मात्र ही जास्त उत्साहात साजरी करतात. काका, माझ्या माहिती प्रमाणे हे थोडे वेगळे आहे. इस्लामच्या दोन्ही ईद आनंदप्रदर्शनाच्याच आहेत. शिया लोकांचा 'आशरा मुहर्रम' (आपल्या कडे त्याला नुसतेच मुहर्रम म्हणतात) मात्र एक दु:खाचा मौका आहे. बकरी ईद ची कथा आपल्या कडच्या चिलया बाळाच्या कथेशी बहुतेक जुळणारी आहे. इब्राहीम (ज्युडो - ख्रिश्चन परंपरेप्रमाणे पहिला पैगंबर) ला देवाने त्याच्या मुलाचा बळी मागितला. इब्राहीम जेव्हा खरंच बळी देऊ लागला तेव्हा देवाने प्रसन्न होऊन त्याच्या कडून मुलाऐवजी बकर्‍याचा (रॅम) बळी चालेल असे सांगितले. या घटनेचे स्मरण करण्याकरता या इद ला बळी देतात. इद्-उल्-अधा मधील अधा म्हणजे कुर्बानी. शिवाय या दिवशी हाज यात्रा संपते आणि सर्व यात्रेकरूंना हाजी पदवी वापरता येते. म्हणून पण या दिवशी खूप आनंद साजरा करतात. या इद ला इदमुबारक म्हणू शकता. (मुहर्रम ला चुकूनही म्हणू नका, शियां ना तर नाहीच नाही). :) मातम हा शब्दच मुळी शिया लोकांशी निगडीत झाला आहे. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

असेल ही बिपिन, माझे ह्या विषयावरील वाचन नाही. पण एका अरबाशी झालेल्या चर्चेत त्याने जी माहिती दिली त्याला अनुषंगून माझा प्रतिसाद आहे. आता येईन तेंव्हा नक्कीच ह्यावर सखोल अभ्यास करीन. धन्यवाद.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

असो. आत्ताच गुगलवर तपासले असता कळाले की माझी माहिती चुकीची आहे. कदाचित ज्या अरबाशी माझे बोलणे झाले तो मी कशाबद्दल विचारतोय ह्या बाबत गोंधळात असावा. ( भाषेची अडचण). किंवा जेंव्हा हा विषय सुरू झाला आमच्या दोघात तेंव्हा त्याच्या डोक्यात मुहर्रम बद्दल विचार चालू असावेत. गुगल वर खालील माहीती आहे. Brothers and Sisters, we have gathered here today with joy and happiness to celebrate the day of IDD AL ADHA, which as you know occurs on the tenth day of Dhil Hijjah, the 12th month of the Islamic lunar calendar. Today’s worldwide celebrations not only mark the end of this year’s annual pilgrimage to the holy city of Makkah but also commemorate Prophet Abraham’s inspirational willingness to sacrifice his son for God. क्षमस्व, मिपाकरहो.

तीन एक वर्षांपुर्वी मलेशियेत गेलो होतो. तेथे अनेक गोष्टी आश्चर्य कारक होत्या. मलाय भाषेची लिपी रोमन आहे त्यामुळे ती वाचता येते. थोडे लॉजीक वापरले तर काही शब्दांचे अर्थही कळू लागतात. संस्कॄत भाषेचा प्रभाव अनेक ठिकाणी दिसुन येतो (स्थळांच्या नावात पुत्राजाया तसेच भूमीपुत्र बँक इ.) मुस्लीम स्त्रीया डोके फडके बांधुन झाकतात. परंतू हायवेवर टोल गोळा करण्यापासुन अनेक कामे करतात. भारतात मुस्लिम स्त्रीया नोकरी करताना अभावानेच आढळतात. ह्या देशाचे चलन १ रिंगीट = रू. १३ ते १४ आहे. तसेच युरोपा प्रमाणे वस्तु खूप महाग नसल्यामुळे आम्हा भारतीयांचा निभाव लागतो. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

मलेशियातील भाषेला बहासा म्हणतात.शब्दांचे उच्चार फोनेटीक असल्याने लिपि समजते. बहासाचा उगम संस्कृतपासूनच झाला आहे. येथे पुरातनहिंदू संस्कृतीचे अवशेष पहायला मिळतात.तसेच येथे तामिळी मलेशियन लोक बहुसंख्येने रहात असल्यामुळे हिंदू संस्कृती टिकून आहे.बरीच हिंदू देवळे आहेत. ह्या देशाचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे स्त्रियांना अत्यंत आदराने व सन्मानाने वगविले जाते असा माझा अनुभव आहे. ----डॉ.स्वप्ना

In reply to by स्वप्ना हसमनीस

विसोबा खेचर 03/10/2008 - 08:02
मलेशियातील माझ्या काही अनुभवांवर लेख लिहिण्याचा माझा मानस आहे. स्वागत आहे, अगदी अवश्य लिहा.. तात्या.

In reply to by स्वप्ना हसमनीस

सहज 03/10/2008 - 08:04
लवकर येउ द्या. लेख आवडला हेवेसांनल.

छोटुली 02/10/2008 - 09:12
मलेशियातील सणाचे वर्णन छान वाटले,नवीन माहिती समजली.स्वप्नाताई, तुम्हालापण 'सलामत हरीराया'!

प्रमोद देव 02/10/2008 - 09:34
मुसलमान लोक हरी राया हा शब्द वापरतात हे ऐकून मौज वाटली. पण त्यांच्या भाषेत त्याचा नेमका अर्थ काय आहे? आपल्याला अभिप्रेत आहे तोच की काही वेगळा? निव्वळ शब्द आणि उच्चार साधर्म्य तर नाही ना. बाकी माहीती आवडली.

In reply to by प्रमोद देव

सर्किट 02/10/2008 - 15:50
http://en.wikipedia.org/wiki/Hari_Raya_Aidilfitri -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

नंदन 02/10/2008 - 16:21
विकी आणि गूगलवरून असं दिसतं की हरि राया = उत्सव/सणाचा दिवस. कारण बालीतील हिंदू सणांनाही हेच नाव आहे. त्यापेक्षाही प्वासा = उपवास असे असावे. पूर्वरंगमध्ये इंडोनेशियन मुस्लिम अभिनेत्री रोजांना उपवासा म्हणत असल्याचे नमूद करून ठेवलेले आहेच. या दोन्ही बहासांमध्ये (भाषांत) हा शब्द संस्कृतोद्भव असावा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

लिंक दिल्याबद्द्ल धन्यवाद, पण केवळ लिंकवर विसंबून न रहाता माझा स्वानुभव मी येथे व्यक्त केला आहे. तरीही मानवी अनुभवांना महाजाल हा पर्याय असू शकत नाही असे मला वाटते. :) ---डॉ.स्वप्ना

In reply to by प्रमोद देव

हरी राया ह्या शब्दाचा अर्थ आहे उत्सवाचा दिवस (Day of celebration). रमाधानच्या महिनाभराच्या उपवासांनंतरचा शुभ दिवस म्हणजेच हरी राया. धन्यवाद! ---डॉ.स्वप्ना

In reply to by प्रमोद देव

विजुभाऊ 03/10/2008 - 12:23
बहाशा मलेशिया मधे हरी = दिवस राया = सण साया बोलेह चकप बहाशा मलेशिया साया = मी बोलेह = शकतो चकप = बोलणे बहाशा मलेशिया = भाषा मलेशिया डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

मलेशियन ईदची माहिती सुंदर शब्दात आणि छायाचित्रांसहीत दिली आहे. धन्यवाद. अरबस्थानात रमझान (रामाधान) चे उपवास (रोझे) असेच पाळतात. उपासाला 'सोम' म्हणतात. रमझान मध्ये 'सोम' पाळण्याला 'रोझा' ठेवणे (पाळणे) म्हणतात. पहाटे सुर्योदया पुर्वी जेऊन घ्यायचे. दिवस भर पाणीही प्यायचे नाही. (काही जणं थूंकीही गिळत नाहीत). सूर्यास्ताला मशीदीतून बांग दिली जाते. अशी बांग कानी पडल्यावरच फलाहार आणि खजूर खायचा असतो. (हलका, सहज पचेल असा आहार). त्यानंतर १० ते १५ मिनीटात दूसरी बांग होते. ही दिवस भरातील अत्यंत महत्त्वाच्या नमाजाची बांग असते. ही चुकविली तर उपवास केल्याचे पुण्य मिळत नाही. (अशी तरतूद मुद्दाम करून ठेवली आहे. दिवसभराचा उपवास सोडताना लोकांनी एकदम बकाबका भरमसाठ जेवू नये म्हणून) हे ४५ मिनिटांचे नमाज पठण केल्यानंतर तुम्ही कितीही जेवण्याखाण्यासाठी मोकळे असता. उपास सोडताना फक्त फलाहार आणि खजूर सेवन करायचे असते. मशिदींमधून आणि काही उपहारगृहातून फळांच्या बशा मांडून ठेवलेल्या असतात. तिथे कोणीही जाऊन त्याचे विनामुल्य सेवन करू शकतो. (अगदी इतर धर्मियही). काही दानशूर मंडळी रमझानच्या महिनाभर अशा फळांचा, खजूराचा दानधर्म करतात. पण, हल्ली रोझा सोडताना (दिवसभराच्या उपवासाने तोंडाची चव गेली असते म्हणून) लोकांचा कल चमचमीत भजी आणि मांसाहाराकडे झुकलेला आहे. बटाट्याची, वांग्याची, कांद्याची, उकडलेल्या अंड्याची, लांबट ढोबळी मिरचीची, पालकाच्या पानाची अशी अनेक प्रकारची भजी विक्रीसाठी असतात. त्याच बरोबर, तंदूरी चिकन, चिकन कबाब, छपली कबाब, बोटी कबाब, शीग कबाब असे अनेकविध पदार्थांची रेलचेल असते. ईदच्या आधी महिनाभर सगळीकडे सगळ्याच वस्तूंचा सेल चाललेला असतो. आपण जशा महत्वाच्या (जसे फ्रिझ, टीव्ही, एसी इ.)खरेदी दिवाळीच्या सुमुहूर्तावर करतो तसे ते लोकं इदच्या सुमुहूर्तावर करतात. इदच्या दिवशी नवेकपडे घालून लहान मुले ओळखीतल्यांच्या घरी (आणि हल्ली अनोळखी घरीही) 'बक्षीश' मागत फिरतात. त्याला 'ईदी' मागणे म्हणतात. ही भीक नसते. ही प्रत्येक लहानाला मोठ्याकडे मागायचा 'हक्क' असतो. त्यामुळे गरीब माणूसही 'ईदी' मागून आपला सण साजरा करू शकतो. इदच्या सणाला दानधर्म करणे पुण्यकर्म असते. नोकरदार मध्यम वर्गापासून मोठमोठ्या व्यापार्‍यांपर्यंत जो तो आपल्या ऐपती प्रमाणे दानधर्म करतो. गरीब माणसे निदान आपल्या स्वतःच्या आणि नात्यातल्या मुलांना 'इदी' वाटतात. ह्या मंगल प्रसंगी सर्व जणं एकमेकांना 'ईद मुबारक' असे म्हणून अभिवादन करतात. दूसरी ईद येते ती 'बकरी ईद'. ही 'ईद' 'रमझान ईद' नंतर ७५ दिवसांनी येते. ह्याला 'ईद अल् आधा' म्हणतात. तसेच 'बडी ईद' असेही म्हणतात. ह्या ईदला उपवास नसतात. पण बकर्‍याचा बळी देतात. (मला नेहमी आश्चर्य वाटते. 'बकरी ईद' म्हणायचे आणि बळी मात्र 'बकर्‍याचा' द्यायचा. असो.) असा बळी देऊन ते मांस सर्व आपण नसते खायचे. गरीबांना वाटायचे असते. जेणे करून गरीबांना वर्षातून एकदा तरी चांगले चुंगले खायला मिळावे. ह्या ईदला गायही कापतात. पुर्वीच्या काळी (१९९० पर्यंत) हे बळी देण्याचे प्रकार सर्रास उघड्यावर इमारतींच्या कंपाउंड मध्ये चालायचे. इतर धर्मियांना (विशेषतः हिन्दूंना) हे सर्व बघून खूप त्रास व्हायचा. पण पुढे सरकारने ह्या प्रकारांवर बंदी घातली नसली तरी ही बळी देण्याची क्रिया सार्वजनिक नजरेस पडू नये अशी काळजी घेण्याचे आवाहन केले. आमच्या बिल्डींग शेजारील इमारतीत एक पाकिस्तानी दर ईदला गाय कापायचा. ती गाय आदल्या संध्याकाळी विकत आणून कंपाउंडमध्ये बांधून ठेवायचा. दुसर्‍या दिवशी सकाळी कापायचा. पण बिचारी गाय (मृत्यू समोर दिसत असल्यामुळे कि काय...) रात्रभर केविलवाणी हंबरत असायची. त्या पाकिस्तान्याच्या शेजारी एक भारतिय गुजराथी कुटुंब राहात होते. दोन्ही कुटुंबात चांगला घरोबा होता. पण ईदच्या आदल्या दिवशी गाय आणली की ते गुजराथी कुटुंब गावातीलच त्यांच्या भावाकडे राहायला जायचे. त्या इमारतीत सगळे हिन्दू होते. 'बकरी ईद' ही मातम मनविण्याची (दु:ख प्रदर्शनाची) ईद असल्या मुळे ह्या ईदला 'ईद मुबारक' म्हणत नाहीत. मात्र ही जास्त उत्साहात साजरी करतात. असो.

'बकरी ईद' ही मातम मनविण्याची (दु:ख प्रदर्शनाची) ईद असल्या मुळे ह्या ईदला 'ईद मुबारक' म्हणत नाहीत. मात्र ही जास्त उत्साहात साजरी करतात. काका, माझ्या माहिती प्रमाणे हे थोडे वेगळे आहे. इस्लामच्या दोन्ही ईद आनंदप्रदर्शनाच्याच आहेत. शिया लोकांचा 'आशरा मुहर्रम' (आपल्या कडे त्याला नुसतेच मुहर्रम म्हणतात) मात्र एक दु:खाचा मौका आहे. बकरी ईद ची कथा आपल्या कडच्या चिलया बाळाच्या कथेशी बहुतेक जुळणारी आहे. इब्राहीम (ज्युडो - ख्रिश्चन परंपरेप्रमाणे पहिला पैगंबर) ला देवाने त्याच्या मुलाचा बळी मागितला. इब्राहीम जेव्हा खरंच बळी देऊ लागला तेव्हा देवाने प्रसन्न होऊन त्याच्या कडून मुलाऐवजी बकर्‍याचा (रॅम) बळी चालेल असे सांगितले. या घटनेचे स्मरण करण्याकरता या इद ला बळी देतात. इद्-उल्-अधा मधील अधा म्हणजे कुर्बानी. शिवाय या दिवशी हाज यात्रा संपते आणि सर्व यात्रेकरूंना हाजी पदवी वापरता येते. म्हणून पण या दिवशी खूप आनंद साजरा करतात. या इद ला इदमुबारक म्हणू शकता. (मुहर्रम ला चुकूनही म्हणू नका, शियां ना तर नाहीच नाही). :) मातम हा शब्दच मुळी शिया लोकांशी निगडीत झाला आहे. बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

असेल ही बिपिन, माझे ह्या विषयावरील वाचन नाही. पण एका अरबाशी झालेल्या चर्चेत त्याने जी माहिती दिली त्याला अनुषंगून माझा प्रतिसाद आहे. आता येईन तेंव्हा नक्कीच ह्यावर सखोल अभ्यास करीन. धन्यवाद.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

असो. आत्ताच गुगलवर तपासले असता कळाले की माझी माहिती चुकीची आहे. कदाचित ज्या अरबाशी माझे बोलणे झाले तो मी कशाबद्दल विचारतोय ह्या बाबत गोंधळात असावा. ( भाषेची अडचण). किंवा जेंव्हा हा विषय सुरू झाला आमच्या दोघात तेंव्हा त्याच्या डोक्यात मुहर्रम बद्दल विचार चालू असावेत. गुगल वर खालील माहीती आहे. Brothers and Sisters, we have gathered here today with joy and happiness to celebrate the day of IDD AL ADHA, which as you know occurs on the tenth day of Dhil Hijjah, the 12th month of the Islamic lunar calendar. Today’s worldwide celebrations not only mark the end of this year’s annual pilgrimage to the holy city of Makkah but also commemorate Prophet Abraham’s inspirational willingness to sacrifice his son for God. क्षमस्व, मिपाकरहो.

तीन एक वर्षांपुर्वी मलेशियेत गेलो होतो. तेथे अनेक गोष्टी आश्चर्य कारक होत्या. मलाय भाषेची लिपी रोमन आहे त्यामुळे ती वाचता येते. थोडे लॉजीक वापरले तर काही शब्दांचे अर्थही कळू लागतात. संस्कॄत भाषेचा प्रभाव अनेक ठिकाणी दिसुन येतो (स्थळांच्या नावात पुत्राजाया तसेच भूमीपुत्र बँक इ.) मुस्लीम स्त्रीया डोके फडके बांधुन झाकतात. परंतू हायवेवर टोल गोळा करण्यापासुन अनेक कामे करतात. भारतात मुस्लिम स्त्रीया नोकरी करताना अभावानेच आढळतात. ह्या देशाचे चलन १ रिंगीट = रू. १३ ते १४ आहे. तसेच युरोपा प्रमाणे वस्तु खूप महाग नसल्यामुळे आम्हा भारतीयांचा निभाव लागतो. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

मलेशियातील भाषेला बहासा म्हणतात.शब्दांचे उच्चार फोनेटीक असल्याने लिपि समजते. बहासाचा उगम संस्कृतपासूनच झाला आहे. येथे पुरातनहिंदू संस्कृतीचे अवशेष पहायला मिळतात.तसेच येथे तामिळी मलेशियन लोक बहुसंख्येने रहात असल्यामुळे हिंदू संस्कृती टिकून आहे.बरीच हिंदू देवळे आहेत. ह्या देशाचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे स्त्रियांना अत्यंत आदराने व सन्मानाने वगविले जाते असा माझा अनुभव आहे. ----डॉ.स्वप्ना

In reply to by स्वप्ना हसमनीस

विसोबा खेचर 03/10/2008 - 08:02
मलेशियातील माझ्या काही अनुभवांवर लेख लिहिण्याचा माझा मानस आहे. स्वागत आहे, अगदी अवश्य लिहा.. तात्या.

In reply to by स्वप्ना हसमनीस

सहज 03/10/2008 - 08:04
लवकर येउ द्या. लेख आवडला हेवेसांनल.
मलेशियासारख्या मुस्लिम राष्ट्रात "हरी राया" हा सण आपल्याकडील दिवाळीसारखा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा केला जातो. ह्या सणापूर्वी एक महिना अगोदर "रमाधान"महिना सुरु होतो.महिनाभर येथील लोक सूर्योदयानंतर व सूर्यास्तापूर्वी काहीही खात पीत नाहीत. त्यामुळे दिवसभर शांतता पण संध्याकाळपासून जागोजागी खाण्यापिण्याची तंबूवजा हॉटेल्स माणसांनी खचाखच भरुन वाहत असतात. रमाधानच्या काळात सर्वत्र 'प्रमोसी'(सेल) चालू असतात.लोक भेटवस्तू खरेदी करतात.सकाळ संध्याकाळ प्रार्थना केल्या जातात. कामानिमित्त शहरामध्ये वास्तव्य असलेले लोक,हरी रायाच्या

मातृमांगल्याचा महामहोत्सव.

कलंत्री ·

विसोबा खेचर 30/09/2008 - 08:19
मातृमांगल्याचा महामहोत्सव. वा! अतिशय सुरेख शीर्षक...! कलंत्रीसाहेब, संस्थळाच्या माहितीबद्दल धन्यवाद. या संस्थळाला आमच्या अनेकानेक शुभेच्छा... आपण या संस्थळाला 'मिपाचे लहान भावंडं' असे संबोधले आहे. मिपाला थोरलेपणा देऊन हा आपण मिपाचा सन्मानच केला आहे असे मी मानतो! आपलं, (मायमराठीचं एक लेकरू) तात्या.

प्राजु 30/09/2008 - 08:21
अतिशय सुरेख उपक्रम आणि नावही सुंदर आहे.. धन्यवाद... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

गणा मास्तर 30/09/2008 - 09:29
उत्तम संकल्पना. अशा प्रकारच्या संकेतस्थळांमुळे मायमराठीच्या लेकरांची खुप छान सोय होईल. मराठीच्या संवर्धनासाठी झटणार्या कलंत्रीकाकांना लक्ष लक्ष धन्यवाद. आपला मराठीप्रेमी - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक) पूर्वाश्रमीचा अनिकेत केदारी

जैनाचं कार्ट 30/09/2008 - 09:39
कलंत्रीसाहेब, संस्थळाच्या माहितीबद्दल धन्यवाद. या संस्थळाला आमच्या अनेकानेक शुभेच्छा... जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

अतिशय सुरेख उपक्रम आणि नावही आवडले. ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, स्वाती

विसोबा खेचर 30/09/2008 - 08:19
मातृमांगल्याचा महामहोत्सव. वा! अतिशय सुरेख शीर्षक...! कलंत्रीसाहेब, संस्थळाच्या माहितीबद्दल धन्यवाद. या संस्थळाला आमच्या अनेकानेक शुभेच्छा... आपण या संस्थळाला 'मिपाचे लहान भावंडं' असे संबोधले आहे. मिपाला थोरलेपणा देऊन हा आपण मिपाचा सन्मानच केला आहे असे मी मानतो! आपलं, (मायमराठीचं एक लेकरू) तात्या.

प्राजु 30/09/2008 - 08:21
अतिशय सुरेख उपक्रम आणि नावही सुंदर आहे.. धन्यवाद... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

गणा मास्तर 30/09/2008 - 09:29
उत्तम संकल्पना. अशा प्रकारच्या संकेतस्थळांमुळे मायमराठीच्या लेकरांची खुप छान सोय होईल. मराठीच्या संवर्धनासाठी झटणार्या कलंत्रीकाकांना लक्ष लक्ष धन्यवाद. आपला मराठीप्रेमी - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक) पूर्वाश्रमीचा अनिकेत केदारी

जैनाचं कार्ट 30/09/2008 - 09:39
कलंत्रीसाहेब, संस्थळाच्या माहितीबद्दल धन्यवाद. या संस्थळाला आमच्या अनेकानेक शुभेच्छा... जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

अतिशय सुरेख उपक्रम आणि नावही आवडले. ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद, स्वाती
मातृमांगल्याचा महामहोत्सव आणि महाराष्ट्र्शारदेच्या चरणी एक छोटेसे कमळ.
आजपासून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभर मातृमांगल्याचा महामहोत्सव सुरु होत आहे. त्याचा सुंदर आढावा भाग्यश्री ताईंनी "आठवणीतलं नवरात्र" या लेखात घेतला आहेच. कृषी संस्कृती, मातृशक्ती आणि विद्याकलांची अधिष्ठात्री महासरस्वती यांच्या पूजनाचा त्रिवेणी संगम म्हणजे "शारदीय महोत्सव' आहे. आई जगदंबा भवानी ही अनेक प्रेरणांची स्त्रोत आहे. या अनेकविध प्रेरणेत शौर्य,शांती, भक्ति, बुद्धी, लेखन, कला इत्यादीचा समावेश होत असतो.