मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"राहुल द्रविड- The Unsung Hero Of Indian cricket"

सुजित जाधव ·

श्रीगुरुजी 04/08/2022 - 16:01
सुंदर लेख! द्रविडला कधी सलामीला जावे लागले, कधी तिसऱ्या क्रमांकावर तर कधी पाचव्या क्रमांकावर. पण त्याने कधीही तक्रार न करता आपली जबाबदारी पार पाडली. पाकिस्तानमध्ये सेहवागबरोबर डावाची सुरूवात करायला लागली तेव्हा सलामीला दोघांनी विश्वविक्रमी ४१३ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकाऐवजी पाचव्या क्रमांकावर पाठविल्यानंतर कोणतीही नाराजी न दर्शविता लक्ष्मणबरोबर संपूर्ण दिवस खेळून त्रिशतकी भागीदारी करून सामना जिंकण्यास प्रचंड योगदान दिले. गरच पडली तेव्हा यष्टीरक्षकाचे काम केले. २००७ नंतर एकदिवसीय संघातून वगळल्यानंतर २००९ मध्ये पुन्हा एकदा एकदिवसीय संघात घेतल्यानंतर चांगली कामगिरी करूनही पुन्हा वगळल्यानंतर कोणतीही तक्रार केली नाही. २०११ मध्ये तर त्याला चक्क ट-२० सामन्यात घेतल्यावर १९ चेंडूत ३१ धावा अशी जोरदार फलंदाजी केली. दुर्दैवाने त्याला योग्यतेपेक्षा फारच कमी श्रेय मिळाले. कसोटी सामन्यात २१० झेल हा जागतिक विक्रम आहे. कसोटी सामन्यात फलंदाजी करताना, सचिन फलंदाजीला यायची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत, याच मानसिकतेमध्ये त्याला खेळावे लागत होते. चंद्रशेखर, कुंबळे, प्रसन्ना, गुंडाप्पा विश्वनाथ अश्या अनेक सभ्य, वादात न पडणाऱ्या खेळाडूंची कर्नाटकची परंपरा आहे. राहुल द्रविड याच परंपरेतला मानकरी!

साहना 04/08/2022 - 18:08
राहुल द्रविड ला unsung म्हणणे चुकीचे आहे. राहुल द्रविड हा भारताचा सर्वांत मोठा क्रिकेट स्टार आहे. सामने, प्रसिद्धी, मानधन इत्यादी प्रत्येक कसोटीवर द्रविड खूप वरच्या पायदानावर आहे. सचिन आणि धोनी नंतर जास्त कुणा प्लेयर बद्दल अनेकांनी मते व्यक्त केली असतील तर ती द्रविड बद्दल आहेत. मला क्रिकेट चे ज्ञान शून्य आहे पण मला सुद्धा द्रविड बद्दल बरीच माहिती आहे .

In reply to by साहना

साहना 04/08/2022 - 18:09
वासिम जाफर कदाचित खऱ्या अर्थाने unsung आहे बिचारा. लक्ष्मण, द्रविड ह्यांच्याच तोडीचा फलंदाज. पण बिचार्याला एकदा सुद्धा संधी मिळाली नाही.

In reply to by साहना

अमोल मुजुमदार हा अजुन एक. विनोद कांबळी आणि सचिन च्या समकालीनच त्याची कारकीर्द सुरु झाली होती. पण त्याला संधीच मिळु शकली नाही.

राहुल द्रविड ऑल टाईम फेवरेट. त्याची कोल्ड्रिंकची जाहिरात यायची तीसुद्धा त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी बनवावी लागली, यातूनच तो किती तत्त्वनिष्ठ असेल याचा अंदाज येतो. आताची त्याची CRED ची जाहिरात पण तशीच. तो नेहमी आपल्यातला एक वाटतो हेच त्याचं यश आहे.

सुजित जाधव 05/08/2022 - 11:25
@साहना, @जेम्स वांड राहुल द्रविडला unsung hero म्हटले आहे कारण क्रिकेटच्या दोन्ही प्रारुपात दहा हजार पेक्षा जास्त धावा, अनेक अविस्मरणीय विजयांत मोलाचे योगदान, कर्णधार व यष्टीरक्षक अशी अष्टपैलू कामगिरी असूनपण त्याला त्याच्या पिढीतील सचिन, सेहवाग, गांगुली, युवराज या खेळाडूंइतक प्रेम चाहत्यांकडून मिळाले नाही.. आपल्याला सचिनचे एकदिवसीय क्रिकेट मधील द्विशतक लक्षात आहे, त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्धची २४१ धावांची खेळी लक्षात आहे, गांगुलीची १८३ धावांची खेळी, युवराजचे सहा षटकार लक्षात आहेत पण द्रविडच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८०, इंग्लंडविरुद्ध ओवलवर ४६८ चेंडूत २१७ या खेळी खूपच कमी लोकांच्या समरणात आहेत. त्याच्या नेतृत्व गुणांची कधीच वाहवा झाली नाही. तो नेहमी सचिनच्या सावलीखाली राहिला. तो निवृत्त झाल्यानंतर त्याची जास्त वाहवा केली गेली, आजही होते पण खेळत असताना त्याला तितकी प्रसिध्दी भेटली नाही जितकी तो Deserve करत होता. एकदिवसीय क्रिकेट मध्ये चांगले आकडे असूनपण त्याच्याकडे नेहमी कसोटी खेळाडू म्हणून पाहिले जाते. २०११ मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटीत एकामागोमाग एक खेळाडू बाद होत असताना त्याने केलेल्या नाबाद १४६ धावांची खेळी किती चाहत्यांच्या स्मरणात आहे याबद्दल शंकाच आहे... rr ss

In reply to by सुजित जाधव

राघव 05/08/2022 - 14:58
कदाचित खेळत असतांना द्रविड स्वतःच बॅकस्टेजला राहिला, किंबहुना तेच त्याला जास्त आवडत असावं. यामुळं त्यानंच स्वतः प्रसिद्धीचे बाईट्स दिले नाहीत तर आपोआपच तो झोतात राहणार नाही. अर्थात् त्याच्या खेळानुसार आणि कर्तुत्वानुसार त्याला जेवढी प्रसिद्धी माध्यमांनी स्वतःहून दिली नाही हे खरे. आणि स्ट्रोक प्लेअर्स च्या जमान्यात कुणाचे नांगर टाकणार्‍याकडे लक्ष जात नाही. संरक्षक भिंतीचं महत्त्व ती असतांना गृहितच धरल्या जातं, नसल्यावरच लक्षात येतं. ही शोकांतिका नाही तर फॅक्ट ऑफ लाईफ आहे. महत्त्व सगळ्यांनाच पटतं, फक्त तिचा उदो-उदो [ कोण रे तो "उधो-उधो" म्हणतोय? ;-) ] होत नाही. टी२० च्या जमान्यात नांगर टाकणार्‍यांची कमतरता निर्माण झाल्यामुळे ही पोकळी अधिकच जाणवते. द्रविडसोबत सतत तुलना केल्यानंतर पुजारा एकदा वैतागून म्हणाला होता की "मी एवढंच करू शकतो, माझ्याकडे याहून जास्त चांगलं तंत्र नाही!" :-) सद्यकाळात शुभमन गिल हा द्रविडची जागा घेऊ शकेल. हा मुलगा मस्त खेळतो. एकाच वेळेस त्याच्याकडे चांगला डिफेन्सही आहे आणि अटॅकही. सोबतच विकेटच्या दोन्ही बाजूंना सहज खेळण्याची कलाही आहे. जरा मैदानात जास्तवेळ टिकण्याची तयारी केली तर नक्कीच मोठा खेळाडू बनू शकेल.

In reply to by सुजित जाधव

तर्कवादी 05/08/2022 - 17:43
मला क्रिकेटमधलं फारसं काही कळत नाही आणि क्रिकेट बघतही नाही पण तरीही द्रविड unsung hero होता/आहे हे पटत नाही.
त्याला त्याच्या पिढीतील सचिन, सेहवाग, गांगुली, युवराज या खेळाडूंइतक प्रेम चाहत्यांकडून मिळाले नाही.
प्रेम कसं मोजणार ? अवांतर : unsung म्हणजे (जवळपास) पुर्णतः दुर्लक्षित राहिलेला असा. क्रिक्रेटपेक्षा मला चित्रपटांत जास्त रस आहे म्हणून चित्रपटाचे उदाहरण देवू शकतो - माधूरीच्या समकालीन जूही, करिष्मा, रवीना, इत्यादी अनेक अभिनेत्री लोकप्रिय झाल्यात, पुढील काळात ऐश्वर्या, करीना , प्रियंका चोप्रा, कटरीना अगदी अलिकडे इलिना वगैरे नायिका बर्‍याच लोकप्रिय झाल्यात .. फार काय बिपाशा बसू , सुश्मिता सेन सारख्या नायिकांनाही लोकप्रियता लाभली. पण खरेतर सहज कुणाच्याही मनात भरावी अशी सुंदर, गोड नायिका अमृता राव खूपशी दुर्लक्षितच राहिली. तिला unsung heroine म्हणता येईल. उगाच माधूरीच्या तुलनेत जूहीला चाहत्यांचं प्रेम कमी लाभलं, म्हणून जूही unsung राहिली असे म्हणण्यात अर्थ नाही.

In reply to by तर्कवादी

येस्स. मै हु ना मधल्या तुमसे मिलके दिलका है जो हाल क्या कहे गाण्यातल्या नेमक्या बीट्स वर तिने केलेल्या कमरेच्या हालचाली दिलखेचक होत्या आणि काही क्षणांपुरते नेक्स्ट माधुरी असे वाटुन गेले होते. पण नंतर फार पुढे आली नाही. कदाचित काही जण बहुदा अल्पसंतुष्टी असावेत असे वाटते. ह्यावरुन एक टेनिस प्लेयर आठवला तो म्हणजे रिचर्ड क्रॅजिसेक. एका विम्बल्डन मध्ये त्याने सॅम्प्रास ला लिलया हरवले होते.त्याची त्याकाळात लागणारे हुकमी अस्त्र म्हण्जे सर्विस ही धारदार होती. त्याने त्याकाळचा नंबर १ प्लेयर स्म्प्रास ला २-३ वेळेला वेगवेगळ्या लढतीत हरवले होते पण तो ही पुढे नंतर काही दिसला नाही.

पण खेळत असताना त्याला तितकी प्रसिध्दी भेटली नाही जितकी तो Deserve करत होता.
प्रसिध्दीचा निकष जर मिळणार्या जाहीराती,इथे तिथे होणारी चमकोगिरी असेल तर राहुल द्रविड चे व्यक्तिमत्व पाहता त्याने ह्या गोष्टींपासुन चार हात दूर राहणेच पसंत केले असावे असे वाटते. हीच गोष्ट पुलेला गोपीचंदची. शीतपेयाची जाहिरात करण्यास त्याने चक्क नकार दिला होता व वर ठासुन हे ही सांगितले होती कि असे एरिएटेड वॉटर हानिकारक आहे. बाकीचे प्रसिध्द खेळाडु हमखास ह्या व ह्यासारख्या तत्सम उत्पादनांचीच जाहीरात करत असतात. त्याला अनसंग म्हणण्यापेक्षा चारित्र्यवान म्हणणे जास्त योग्य ठरेल.

चावटमेला 05/08/2022 - 12:08
९९६-२०१३ अशी १७ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द आणि एकही controversy (वाद) नाही.. एकच वाद जो अजूनही द्रविडची पाठ सोडत नाहीये - मुलतान कसोटीत सचिन १९५ वर खेळत असताना डाव घोषित करणे. बाकी लेख आवडला, पण द्रविड हिरोच आहे, unsung नक्कीच नाही. द्रविड ला मिळलेल्या यशाचं श्रेय तत्कालीन संघ व्यवस्थापन आणि निवड समितीलाही थोडंफार द्यावं लागेल, कारण कारकीर्दीच्या सुरुवातीच्या सात एकदिवसीय सामन्यांमध्ये तो सपशेल अपयशी ठरला होता. त्याची सात सामन्यांमध्ये सर्वोच्च धावसंख्या ११ होती. पण स्वतंत्र कसोटी आणि एकदिवसीय संघ नसण्याच्या जमान्यात सुध्दा निवड समितीने त्याच्यावर विश्वास टाकून ९६ च्या इंग्लंड दौर्‍यासाठी त्याची निवड केली and rest is history

In reply to by चावटमेला

श्रीगुरुजी 05/08/2022 - 14:25
अजून एक वाद २००१ मध्ये कलकत्ता कसोटीत झाला होता. द्रविडने मिडविकेटकडे मारलेला चेंडू मायकेल स्लॅटरने अगदी जमिनीलगत झेलला. परंतु पंचांना चेंडूने झेल घेण्यापूर्वी जमिनीला लागला नव्हता याची खात्री नव्हती. त्यामुळे पंचाने तिसऱ्या पंचाला खात्री करण्यास सांगितले. त्यामुळे स्लॅटरचा संताप अनावर झाला. आपण निर्दोष झेल घेतल्याघी त्याला खात्री होती. पण तरीही तृतीय पंच झेल तपासून पाहणार हे त्याला अजिबात आवडले नाही व त्याने रागारागाने बडबड सुरू केली. तेव्हा माईक नसल्याने तो काय बडबडत होता, शिव्या देत होता ते ऐकता आले नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता. काही वेळाने संथ गतीने झेल पाहताना चेंडू आधी जमिनीला स्पर्शल्याचे दिसल्याने तृतीय पंचाने द्रविड नाबाद असा निर्णय दिला. परंतु आपण अत्यंत निर्दोष झेल घेतल्याची स्लॅटरची खात्री होती. त्यामुळे तो संतापून द्रविडजवळ जाऊन त्याला रागारागाने बोलू लागला. शेवटी द्रविडचा संयम संपला. त्यानेही रागारागाने स्लॅटरला प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली. शेवटी लक्ष्मण व पंचांना येऊन भांडण सोडवावे लागले. राजस्थानविरूद्ध एका आयपीएल सामन्यात राजस्थानची प्रथम फलंदाजी होती. पाठलाग करताना काही विशिष्ट षटकांतच (बहुतेक १३ षटकांत) मुंबईने सामना जिंकला तरच मुंबई अंतिम ४ संघात गेले असते. अन्यथा राजस्थान गेले असते. राजस्थानचा प्रशिक्षक द्रविड होता. १३ व्या षटकाचा दोन चेंडू शिल्लक असताना मुंबई ४ धावांनी मागे होते. ५ व्या चेंडूवर मुंबईचा फलंदाज बाद झाल्यावर मुंबईचा यष्टीरक्षक तारे खेळायला आला. त्याला नेमका लेगच्या बाजूला फुलटॉस चेंडू पडल्यावर त्याने षटकार मारला. ते पाहून द्रविड संतापून डोक्यावरची टोपी फेकून निघून गेला होता. अजून एक प्रसंग २००१ मध्ये लंकेविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यातील आहे. विजयासाठी शेवटच्या षटकांत ९ धावा हव्या होत्या व द्रविड खेळत होता. कुमार धर्मसेनाने अजिबात उंची न देता लेगस्टंपवर चेंडू टाकल्याने द्रविडला धावा घेता येत नव्हत्या. त्या षटकांत फक्त ३ धावा निघून भारत हरला. तेव्हा द्रविडने रागारागाने बॅट आपटली होती.

In reply to by श्रीगुरुजी

राघव 05/08/2022 - 15:04
मैदानात ऑस्ट्रेलियन खेळाडू हे माजोरड्या तोंडानंच जास्त खेळतात. त्यामुळे अरे ला कारे म्हणणारे कुणी आले की यांच्या अंगाची लाही होते. तशी ती झालीच पाहिजे! सचिन एकदा म्हणाला होता की "इतर कोणाही सोबत खेळत असतांना आऊट झालो तर पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मी स्वत: निघून जाईन, पण पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सोडून!"

बेकार तरुण 05/08/2022 - 19:01
लेख आवडला... द्रविड अनसंग हिरो नसावा पण त्याला सचिन ईतके स्टारडम नाही मिळाले एवढेही नक्कीच खरे... अनसंग हिरो खूप आहेत ईतर भारतीय क्रिकेटमधे... अमोल मुजुमदार, पद्माकर शिवलकर वगैरे... --------------------------------------------------------------------------------------------- शेवटी द्रविडचा संयम संपला. त्यानेही रागारागाने स्लॅटरला प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली. शेवटी लक्ष्मण व पंचांना येऊन भांडण सोडवावे लागले. >>> ह्याची बॅकग्राउंड अशी होती की.... दर सीरीज आधी कांगारू कप्तान समोरच्या टीमसमोर प्रस्ताव ठेवायचे (अन बर्‍याचदा मान्य करुन घ्यायचे) की क्षेत्ररक्षकाने झेल नीट घेतला की नाही ह्यात पंचांना शंका असेल तर ज्याने झेल घेतला आहे त्या क्षेत्ररक्षकाचे म्हणणे दोन्ही संघ ग्राह्य धरतील... त्या सीरीजमधे गांगुली (किंवा जो कोण कर्णधार असेल त्याने प्रस्ताव ऐकुन घेतला पण मान्य आहे/नाही यावर काहीच बोलला नाही)... स्लॅटर हा अत्यंत नालायक ईसम द्रविडला सांगत होता की मी सांगत आहे की मी नीट झेल प़कडला आहे तर तु चालायला लाग... पण द्रविड अजिबात हलला नाही कारण त्याने नीट चेंडुचा टप्पा पडलेला पाहिला होता.... सचिन एकदा म्हणाला होता की "इतर कोणाही सोबत खेळत असतांना आऊट झालो तर पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मी स्वत: निघून जाईन, पण पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सोडून!">>> ९९% हे सचिन नाही तर सुनिल गावस्कर म्हणला होता... गावसकर बर्‍याच वेळा एज लागली असेल तर निर्णयासाठी न थांबता चालु लागायचा, अन डोस्के फिरले असेल तर पंचांच्या निर्णयाविरोधात सहकारी फलंदाजालाही वॉक आउट करायचा आग्रह करायचा ;) चुक बरोबर जाउदे, पण सचिन फारसा चालु वगैरे लागायचा नाही, तोवर क्रिकेट खूप बदलले होते - संगक्कारा, गिलख्रिस्ट वगैरे १-२ च लोक्स स्वतःहुन चालायला लागायचे...

In reply to by बेकार तरुण

श्रीगुरुजी 05/08/2022 - 20:04
९९% हे सचिन नाही तर सुनिल गावस्कर म्हणला होता... १९७८ मध्ये पाकिस्तानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात सुनीलने पहिल्या डावात १११ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात सुनील यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला होता. परंतु कोणी अपीलच केले नाही. सुनील सुद्धा शांतपणे पुढचा चेंडू खेळायला तयार झाला. नंतर त्याने १३७ धावा केल्या.

In reply to by श्रीगुरुजी

बेकार तरुण 08/08/2022 - 11:25
हो बरोबर गुरुजी... मला तेच म्हणायचे होते.. सुनील ईतर (संघाविरोधात) एज लागली असेल तर चालु लागायचा, पण पाकि अन कांगारू विरुद्ध नाही.... सचिन फारसा स्वतःहुन वगैरे जायचा नाही, एखाद दोन वेळा असेल कदाचित....

मित्रहो 07/08/2022 - 16:07
छान लेख खेळत असताना मला राहुल द्रविड खूप आवडला असे नाही आणि नाही आवडला असेही नाही. मला तो नेहमी मॅच सेव्हर वाटायचा मॅच विनर नाही. असे माझे मत होते. त्याने कोच म्हणून जी कामगिरी केली ती मात्र भन्नाट आहे. भारताचा कोच म्हणून काय होईल ते कळेल पण India A सोबत त्याचे काम जबरदस्त होते. निवृत्तीनंतरही गांगुली, द्रवीड, कुंबळे ही मंडळी तितकीच मोलाची कामगिरी करीत आहेत.

राहूल द्रविड कधीहा चांगला खेळाडू नव्हता. वनडेत सेहवाग वगैरेंनी चांगल्या रनरेटने केलेली ओपनींग हा ३ नंबरला येऊन टीचूक टीचूक खेळून एवरेजच्या ही खाली आणायचा. नंतर २०-३० रन करून नी त्याच्या दुप्पट बाॅल खाऊन आऊट व्हायचा नी चांगल्या मॅचची वाट लावायचा. कुठे ते ओस्ट्रेलीयन खेळाडू नी कुठे हे असले दळभद्री खेळाडू, मी निवड समीतीचा अध्यक्ष असतो तर राहूल द्रविडला सर्वात आधी हकलला असता.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

"म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं"

In reply to by असा मी असामी

माझ्या बद्दल काय माहीत आहे तुम्हाला??? अभ्यासोनी प्रकटावे. ऊचलली जाभ लावली टाळ्याला असं करू नये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुजित जाधव 15/01/2024 - 23:02
कधीतरी कोणत्यातरी विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत जा राव.. सगळ्यांपेक्षा एकदम वेगळं मत मांडलं तर आपल्याला लोक attention देतील किंवा आपण इतरांपेक्षा वेगळं दिसू असं काही समजत असाल तर तुमचा तो अंदाज एकदम चुकीचा आहे... हो.. आणि तुम्हाला वाटतच असेल ना तुमचं मत बरोबर आहे तर पुरावे व आकडेवारीच्या माध्यमातून पटवून द्या..अभ्यासोनी प्रकटावे असं तुम्हीच बोललात ना वरती.. मग बघुयात तुमचा अभ्यास..

In reply to by सुजित जाधव

सगळीकडेच गोड गोड गुळगुळीत / खोटं खोटं बोललंच पाहीजे असं काही नाहीये, माणसाने परखड रहावं, जे आहे ते सांगावं. चांगलं असेल तर चांगलं म्हणावं की. अनेक आवडलेल्य् धाग्याना आवर्जून दाद दिलीय. आता हा मोठा शाॅट न खेळू शकनारा. आला बाॅल की कर प्लेट नी कर टाईमपास छाप कुचकामी खेळाडूला तुम्ही वाॅल बील म्हणत असाल तर ते तुमच्याचकडे असूदे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुजित जाधव 16/01/2024 - 07:50
नुसतं फेकतच बसणार आहात की तुमचे मत पटवून देण्यासाठी काही दाखले किंवा आकडेवारी देणार आहात.. बाहुबली साहेब, आतापर्यंत तुमचे जितके प्रतिसाद वाचलेत ते सगळे नकारात्मक किंवा विरोधाचे सुर काढणारेच होते.. आणि तुमची ही मते पटवून देता येत नसतील तर शांत बसा, उगाच काहीही फेकत नका बसू....

In reply to by सुजित जाधव

स्ट्राईकरेट वगैरे पहा. ह्यावर वादविवाद होऊ शकतो, पण मा जितक्या वनडे मॅचेस पाहील्यात त्यात द्रविडने तिसर्या नंबर वर येऊन घाणचं केल्याचं दिसलंय.

अदित्य सिंग 16/01/2024 - 11:02
अबा - तुमच्या मताचा आदर आहेच... पण तुम्ही जितक्या वन डे पाहिल्या त्यावर मत बनवले आहे... त्यातील काही सांगु शकाल का? कारण माझ्या मते द्रविड कायमच संघाने जो रोल सांगितला तसे खेळला आहे... सचिन ईतकी नैसर्गिक गुणवत्ता अन सेहवागला पूर्ण करीयर लाभलेले फ्री लायसन्स अन दादाईतकी टायमिंगची देणगी नसतानाही द्रविडने आपले स्थान नक्कीच निश्चित केले होते एकदिवसीय संघात... फक्त स्थान नाही तर १०,०००+ धावा करणार्‍या अ त्यंत कमी फलंदाजांपैकी एक आहे... तर एकूण तुमचे मत कोणत्या सामन्यांमुळे बनले आहे ते जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल... कसोटी सामन्यात तर द्रविड भारतातील (सचिनमागे) सर्वोत्तम खेळाडु होता त्या संघातील.. अन तेही बरेच वर्षे.. फक्त २/४ वर्षे नाही... बा द वे... स्ट्राईक रेट एकदिवसीय सामन्यातील -- द्रविड - ७१.२३ गांगुली - ७३.७

श्रीगुरुजी 04/08/2022 - 16:01
सुंदर लेख! द्रविडला कधी सलामीला जावे लागले, कधी तिसऱ्या क्रमांकावर तर कधी पाचव्या क्रमांकावर. पण त्याने कधीही तक्रार न करता आपली जबाबदारी पार पाडली. पाकिस्तानमध्ये सेहवागबरोबर डावाची सुरूवात करायला लागली तेव्हा सलामीला दोघांनी विश्वविक्रमी ४१३ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाविरूद्ध नेहमीच्या तिसऱ्या क्रमांकाऐवजी पाचव्या क्रमांकावर पाठविल्यानंतर कोणतीही नाराजी न दर्शविता लक्ष्मणबरोबर संपूर्ण दिवस खेळून त्रिशतकी भागीदारी करून सामना जिंकण्यास प्रचंड योगदान दिले. गरच पडली तेव्हा यष्टीरक्षकाचे काम केले. २००७ नंतर एकदिवसीय संघातून वगळल्यानंतर २००९ मध्ये पुन्हा एकदा एकदिवसीय संघात घेतल्यानंतर चांगली कामगिरी करूनही पुन्हा वगळल्यानंतर कोणतीही तक्रार केली नाही. २०११ मध्ये तर त्याला चक्क ट-२० सामन्यात घेतल्यावर १९ चेंडूत ३१ धावा अशी जोरदार फलंदाजी केली. दुर्दैवाने त्याला योग्यतेपेक्षा फारच कमी श्रेय मिळाले. कसोटी सामन्यात २१० झेल हा जागतिक विक्रम आहे. कसोटी सामन्यात फलंदाजी करताना, सचिन फलंदाजीला यायची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत, याच मानसिकतेमध्ये त्याला खेळावे लागत होते. चंद्रशेखर, कुंबळे, प्रसन्ना, गुंडाप्पा विश्वनाथ अश्या अनेक सभ्य, वादात न पडणाऱ्या खेळाडूंची कर्नाटकची परंपरा आहे. राहुल द्रविड याच परंपरेतला मानकरी!

साहना 04/08/2022 - 18:08
राहुल द्रविड ला unsung म्हणणे चुकीचे आहे. राहुल द्रविड हा भारताचा सर्वांत मोठा क्रिकेट स्टार आहे. सामने, प्रसिद्धी, मानधन इत्यादी प्रत्येक कसोटीवर द्रविड खूप वरच्या पायदानावर आहे. सचिन आणि धोनी नंतर जास्त कुणा प्लेयर बद्दल अनेकांनी मते व्यक्त केली असतील तर ती द्रविड बद्दल आहेत. मला क्रिकेट चे ज्ञान शून्य आहे पण मला सुद्धा द्रविड बद्दल बरीच माहिती आहे .

In reply to by साहना

साहना 04/08/2022 - 18:09
वासिम जाफर कदाचित खऱ्या अर्थाने unsung आहे बिचारा. लक्ष्मण, द्रविड ह्यांच्याच तोडीचा फलंदाज. पण बिचार्याला एकदा सुद्धा संधी मिळाली नाही.

In reply to by साहना

अमोल मुजुमदार हा अजुन एक. विनोद कांबळी आणि सचिन च्या समकालीनच त्याची कारकीर्द सुरु झाली होती. पण त्याला संधीच मिळु शकली नाही.

राहुल द्रविड ऑल टाईम फेवरेट. त्याची कोल्ड्रिंकची जाहिरात यायची तीसुद्धा त्याच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी बनवावी लागली, यातूनच तो किती तत्त्वनिष्ठ असेल याचा अंदाज येतो. आताची त्याची CRED ची जाहिरात पण तशीच. तो नेहमी आपल्यातला एक वाटतो हेच त्याचं यश आहे.

सुजित जाधव 05/08/2022 - 11:25
@साहना, @जेम्स वांड राहुल द्रविडला unsung hero म्हटले आहे कारण क्रिकेटच्या दोन्ही प्रारुपात दहा हजार पेक्षा जास्त धावा, अनेक अविस्मरणीय विजयांत मोलाचे योगदान, कर्णधार व यष्टीरक्षक अशी अष्टपैलू कामगिरी असूनपण त्याला त्याच्या पिढीतील सचिन, सेहवाग, गांगुली, युवराज या खेळाडूंइतक प्रेम चाहत्यांकडून मिळाले नाही.. आपल्याला सचिनचे एकदिवसीय क्रिकेट मधील द्विशतक लक्षात आहे, त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्धची २४१ धावांची खेळी लक्षात आहे, गांगुलीची १८३ धावांची खेळी, युवराजचे सहा षटकार लक्षात आहेत पण द्रविडच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८०, इंग्लंडविरुद्ध ओवलवर ४६८ चेंडूत २१७ या खेळी खूपच कमी लोकांच्या समरणात आहेत. त्याच्या नेतृत्व गुणांची कधीच वाहवा झाली नाही. तो नेहमी सचिनच्या सावलीखाली राहिला. तो निवृत्त झाल्यानंतर त्याची जास्त वाहवा केली गेली, आजही होते पण खेळत असताना त्याला तितकी प्रसिध्दी भेटली नाही जितकी तो Deserve करत होता. एकदिवसीय क्रिकेट मध्ये चांगले आकडे असूनपण त्याच्याकडे नेहमी कसोटी खेळाडू म्हणून पाहिले जाते. २०११ मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटीत एकामागोमाग एक खेळाडू बाद होत असताना त्याने केलेल्या नाबाद १४६ धावांची खेळी किती चाहत्यांच्या स्मरणात आहे याबद्दल शंकाच आहे... rr ss

In reply to by सुजित जाधव

राघव 05/08/2022 - 14:58
कदाचित खेळत असतांना द्रविड स्वतःच बॅकस्टेजला राहिला, किंबहुना तेच त्याला जास्त आवडत असावं. यामुळं त्यानंच स्वतः प्रसिद्धीचे बाईट्स दिले नाहीत तर आपोआपच तो झोतात राहणार नाही. अर्थात् त्याच्या खेळानुसार आणि कर्तुत्वानुसार त्याला जेवढी प्रसिद्धी माध्यमांनी स्वतःहून दिली नाही हे खरे. आणि स्ट्रोक प्लेअर्स च्या जमान्यात कुणाचे नांगर टाकणार्‍याकडे लक्ष जात नाही. संरक्षक भिंतीचं महत्त्व ती असतांना गृहितच धरल्या जातं, नसल्यावरच लक्षात येतं. ही शोकांतिका नाही तर फॅक्ट ऑफ लाईफ आहे. महत्त्व सगळ्यांनाच पटतं, फक्त तिचा उदो-उदो [ कोण रे तो "उधो-उधो" म्हणतोय? ;-) ] होत नाही. टी२० च्या जमान्यात नांगर टाकणार्‍यांची कमतरता निर्माण झाल्यामुळे ही पोकळी अधिकच जाणवते. द्रविडसोबत सतत तुलना केल्यानंतर पुजारा एकदा वैतागून म्हणाला होता की "मी एवढंच करू शकतो, माझ्याकडे याहून जास्त चांगलं तंत्र नाही!" :-) सद्यकाळात शुभमन गिल हा द्रविडची जागा घेऊ शकेल. हा मुलगा मस्त खेळतो. एकाच वेळेस त्याच्याकडे चांगला डिफेन्सही आहे आणि अटॅकही. सोबतच विकेटच्या दोन्ही बाजूंना सहज खेळण्याची कलाही आहे. जरा मैदानात जास्तवेळ टिकण्याची तयारी केली तर नक्कीच मोठा खेळाडू बनू शकेल.

In reply to by सुजित जाधव

तर्कवादी 05/08/2022 - 17:43
मला क्रिकेटमधलं फारसं काही कळत नाही आणि क्रिकेट बघतही नाही पण तरीही द्रविड unsung hero होता/आहे हे पटत नाही.
त्याला त्याच्या पिढीतील सचिन, सेहवाग, गांगुली, युवराज या खेळाडूंइतक प्रेम चाहत्यांकडून मिळाले नाही.
प्रेम कसं मोजणार ? अवांतर : unsung म्हणजे (जवळपास) पुर्णतः दुर्लक्षित राहिलेला असा. क्रिक्रेटपेक्षा मला चित्रपटांत जास्त रस आहे म्हणून चित्रपटाचे उदाहरण देवू शकतो - माधूरीच्या समकालीन जूही, करिष्मा, रवीना, इत्यादी अनेक अभिनेत्री लोकप्रिय झाल्यात, पुढील काळात ऐश्वर्या, करीना , प्रियंका चोप्रा, कटरीना अगदी अलिकडे इलिना वगैरे नायिका बर्‍याच लोकप्रिय झाल्यात .. फार काय बिपाशा बसू , सुश्मिता सेन सारख्या नायिकांनाही लोकप्रियता लाभली. पण खरेतर सहज कुणाच्याही मनात भरावी अशी सुंदर, गोड नायिका अमृता राव खूपशी दुर्लक्षितच राहिली. तिला unsung heroine म्हणता येईल. उगाच माधूरीच्या तुलनेत जूहीला चाहत्यांचं प्रेम कमी लाभलं, म्हणून जूही unsung राहिली असे म्हणण्यात अर्थ नाही.

In reply to by तर्कवादी

येस्स. मै हु ना मधल्या तुमसे मिलके दिलका है जो हाल क्या कहे गाण्यातल्या नेमक्या बीट्स वर तिने केलेल्या कमरेच्या हालचाली दिलखेचक होत्या आणि काही क्षणांपुरते नेक्स्ट माधुरी असे वाटुन गेले होते. पण नंतर फार पुढे आली नाही. कदाचित काही जण बहुदा अल्पसंतुष्टी असावेत असे वाटते. ह्यावरुन एक टेनिस प्लेयर आठवला तो म्हणजे रिचर्ड क्रॅजिसेक. एका विम्बल्डन मध्ये त्याने सॅम्प्रास ला लिलया हरवले होते.त्याची त्याकाळात लागणारे हुकमी अस्त्र म्हण्जे सर्विस ही धारदार होती. त्याने त्याकाळचा नंबर १ प्लेयर स्म्प्रास ला २-३ वेळेला वेगवेगळ्या लढतीत हरवले होते पण तो ही पुढे नंतर काही दिसला नाही.

पण खेळत असताना त्याला तितकी प्रसिध्दी भेटली नाही जितकी तो Deserve करत होता.
प्रसिध्दीचा निकष जर मिळणार्या जाहीराती,इथे तिथे होणारी चमकोगिरी असेल तर राहुल द्रविड चे व्यक्तिमत्व पाहता त्याने ह्या गोष्टींपासुन चार हात दूर राहणेच पसंत केले असावे असे वाटते. हीच गोष्ट पुलेला गोपीचंदची. शीतपेयाची जाहिरात करण्यास त्याने चक्क नकार दिला होता व वर ठासुन हे ही सांगितले होती कि असे एरिएटेड वॉटर हानिकारक आहे. बाकीचे प्रसिध्द खेळाडु हमखास ह्या व ह्यासारख्या तत्सम उत्पादनांचीच जाहीरात करत असतात. त्याला अनसंग म्हणण्यापेक्षा चारित्र्यवान म्हणणे जास्त योग्य ठरेल.

चावटमेला 05/08/2022 - 12:08
९९६-२०१३ अशी १७ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द आणि एकही controversy (वाद) नाही.. एकच वाद जो अजूनही द्रविडची पाठ सोडत नाहीये - मुलतान कसोटीत सचिन १९५ वर खेळत असताना डाव घोषित करणे. बाकी लेख आवडला, पण द्रविड हिरोच आहे, unsung नक्कीच नाही. द्रविड ला मिळलेल्या यशाचं श्रेय तत्कालीन संघ व्यवस्थापन आणि निवड समितीलाही थोडंफार द्यावं लागेल, कारण कारकीर्दीच्या सुरुवातीच्या सात एकदिवसीय सामन्यांमध्ये तो सपशेल अपयशी ठरला होता. त्याची सात सामन्यांमध्ये सर्वोच्च धावसंख्या ११ होती. पण स्वतंत्र कसोटी आणि एकदिवसीय संघ नसण्याच्या जमान्यात सुध्दा निवड समितीने त्याच्यावर विश्वास टाकून ९६ च्या इंग्लंड दौर्‍यासाठी त्याची निवड केली and rest is history

In reply to by चावटमेला

श्रीगुरुजी 05/08/2022 - 14:25
अजून एक वाद २००१ मध्ये कलकत्ता कसोटीत झाला होता. द्रविडने मिडविकेटकडे मारलेला चेंडू मायकेल स्लॅटरने अगदी जमिनीलगत झेलला. परंतु पंचांना चेंडूने झेल घेण्यापूर्वी जमिनीला लागला नव्हता याची खात्री नव्हती. त्यामुळे पंचाने तिसऱ्या पंचाला खात्री करण्यास सांगितले. त्यामुळे स्लॅटरचा संताप अनावर झाला. आपण निर्दोष झेल घेतल्याघी त्याला खात्री होती. पण तरीही तृतीय पंच झेल तपासून पाहणार हे त्याला अजिबात आवडले नाही व त्याने रागारागाने बडबड सुरू केली. तेव्हा माईक नसल्याने तो काय बडबडत होता, शिव्या देत होता ते ऐकता आले नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर संताप दिसत होता. काही वेळाने संथ गतीने झेल पाहताना चेंडू आधी जमिनीला स्पर्शल्याचे दिसल्याने तृतीय पंचाने द्रविड नाबाद असा निर्णय दिला. परंतु आपण अत्यंत निर्दोष झेल घेतल्याची स्लॅटरची खात्री होती. त्यामुळे तो संतापून द्रविडजवळ जाऊन त्याला रागारागाने बोलू लागला. शेवटी द्रविडचा संयम संपला. त्यानेही रागारागाने स्लॅटरला प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली. शेवटी लक्ष्मण व पंचांना येऊन भांडण सोडवावे लागले. राजस्थानविरूद्ध एका आयपीएल सामन्यात राजस्थानची प्रथम फलंदाजी होती. पाठलाग करताना काही विशिष्ट षटकांतच (बहुतेक १३ षटकांत) मुंबईने सामना जिंकला तरच मुंबई अंतिम ४ संघात गेले असते. अन्यथा राजस्थान गेले असते. राजस्थानचा प्रशिक्षक द्रविड होता. १३ व्या षटकाचा दोन चेंडू शिल्लक असताना मुंबई ४ धावांनी मागे होते. ५ व्या चेंडूवर मुंबईचा फलंदाज बाद झाल्यावर मुंबईचा यष्टीरक्षक तारे खेळायला आला. त्याला नेमका लेगच्या बाजूला फुलटॉस चेंडू पडल्यावर त्याने षटकार मारला. ते पाहून द्रविड संतापून डोक्यावरची टोपी फेकून निघून गेला होता. अजून एक प्रसंग २००१ मध्ये लंकेविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यातील आहे. विजयासाठी शेवटच्या षटकांत ९ धावा हव्या होत्या व द्रविड खेळत होता. कुमार धर्मसेनाने अजिबात उंची न देता लेगस्टंपवर चेंडू टाकल्याने द्रविडला धावा घेता येत नव्हत्या. त्या षटकांत फक्त ३ धावा निघून भारत हरला. तेव्हा द्रविडने रागारागाने बॅट आपटली होती.

In reply to by श्रीगुरुजी

राघव 05/08/2022 - 15:04
मैदानात ऑस्ट्रेलियन खेळाडू हे माजोरड्या तोंडानंच जास्त खेळतात. त्यामुळे अरे ला कारे म्हणणारे कुणी आले की यांच्या अंगाची लाही होते. तशी ती झालीच पाहिजे! सचिन एकदा म्हणाला होता की "इतर कोणाही सोबत खेळत असतांना आऊट झालो तर पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मी स्वत: निघून जाईन, पण पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सोडून!"

बेकार तरुण 05/08/2022 - 19:01
लेख आवडला... द्रविड अनसंग हिरो नसावा पण त्याला सचिन ईतके स्टारडम नाही मिळाले एवढेही नक्कीच खरे... अनसंग हिरो खूप आहेत ईतर भारतीय क्रिकेटमधे... अमोल मुजुमदार, पद्माकर शिवलकर वगैरे... --------------------------------------------------------------------------------------------- शेवटी द्रविडचा संयम संपला. त्यानेही रागारागाने स्लॅटरला प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली. शेवटी लक्ष्मण व पंचांना येऊन भांडण सोडवावे लागले. >>> ह्याची बॅकग्राउंड अशी होती की.... दर सीरीज आधी कांगारू कप्तान समोरच्या टीमसमोर प्रस्ताव ठेवायचे (अन बर्‍याचदा मान्य करुन घ्यायचे) की क्षेत्ररक्षकाने झेल नीट घेतला की नाही ह्यात पंचांना शंका असेल तर ज्याने झेल घेतला आहे त्या क्षेत्ररक्षकाचे म्हणणे दोन्ही संघ ग्राह्य धरतील... त्या सीरीजमधे गांगुली (किंवा जो कोण कर्णधार असेल त्याने प्रस्ताव ऐकुन घेतला पण मान्य आहे/नाही यावर काहीच बोलला नाही)... स्लॅटर हा अत्यंत नालायक ईसम द्रविडला सांगत होता की मी सांगत आहे की मी नीट झेल प़कडला आहे तर तु चालायला लाग... पण द्रविड अजिबात हलला नाही कारण त्याने नीट चेंडुचा टप्पा पडलेला पाहिला होता.... सचिन एकदा म्हणाला होता की "इतर कोणाही सोबत खेळत असतांना आऊट झालो तर पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मी स्वत: निघून जाईन, पण पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सोडून!">>> ९९% हे सचिन नाही तर सुनिल गावस्कर म्हणला होता... गावसकर बर्‍याच वेळा एज लागली असेल तर निर्णयासाठी न थांबता चालु लागायचा, अन डोस्के फिरले असेल तर पंचांच्या निर्णयाविरोधात सहकारी फलंदाजालाही वॉक आउट करायचा आग्रह करायचा ;) चुक बरोबर जाउदे, पण सचिन फारसा चालु वगैरे लागायचा नाही, तोवर क्रिकेट खूप बदलले होते - संगक्कारा, गिलख्रिस्ट वगैरे १-२ च लोक्स स्वतःहुन चालायला लागायचे...

In reply to by बेकार तरुण

श्रीगुरुजी 05/08/2022 - 20:04
९९% हे सचिन नाही तर सुनिल गावस्कर म्हणला होता... १९७८ मध्ये पाकिस्तानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात सुनीलने पहिल्या डावात १११ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात सुनील यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला होता. परंतु कोणी अपीलच केले नाही. सुनील सुद्धा शांतपणे पुढचा चेंडू खेळायला तयार झाला. नंतर त्याने १३७ धावा केल्या.

In reply to by श्रीगुरुजी

बेकार तरुण 08/08/2022 - 11:25
हो बरोबर गुरुजी... मला तेच म्हणायचे होते.. सुनील ईतर (संघाविरोधात) एज लागली असेल तर चालु लागायचा, पण पाकि अन कांगारू विरुद्ध नाही.... सचिन फारसा स्वतःहुन वगैरे जायचा नाही, एखाद दोन वेळा असेल कदाचित....

मित्रहो 07/08/2022 - 16:07
छान लेख खेळत असताना मला राहुल द्रविड खूप आवडला असे नाही आणि नाही आवडला असेही नाही. मला तो नेहमी मॅच सेव्हर वाटायचा मॅच विनर नाही. असे माझे मत होते. त्याने कोच म्हणून जी कामगिरी केली ती मात्र भन्नाट आहे. भारताचा कोच म्हणून काय होईल ते कळेल पण India A सोबत त्याचे काम जबरदस्त होते. निवृत्तीनंतरही गांगुली, द्रवीड, कुंबळे ही मंडळी तितकीच मोलाची कामगिरी करीत आहेत.

राहूल द्रविड कधीहा चांगला खेळाडू नव्हता. वनडेत सेहवाग वगैरेंनी चांगल्या रनरेटने केलेली ओपनींग हा ३ नंबरला येऊन टीचूक टीचूक खेळून एवरेजच्या ही खाली आणायचा. नंतर २०-३० रन करून नी त्याच्या दुप्पट बाॅल खाऊन आऊट व्हायचा नी चांगल्या मॅचची वाट लावायचा. कुठे ते ओस्ट्रेलीयन खेळाडू नी कुठे हे असले दळभद्री खेळाडू, मी निवड समीतीचा अध्यक्ष असतो तर राहूल द्रविडला सर्वात आधी हकलला असता.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

"म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं"

In reply to by असा मी असामी

माझ्या बद्दल काय माहीत आहे तुम्हाला??? अभ्यासोनी प्रकटावे. ऊचलली जाभ लावली टाळ्याला असं करू नये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुजित जाधव 15/01/2024 - 23:02
कधीतरी कोणत्यातरी विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत जा राव.. सगळ्यांपेक्षा एकदम वेगळं मत मांडलं तर आपल्याला लोक attention देतील किंवा आपण इतरांपेक्षा वेगळं दिसू असं काही समजत असाल तर तुमचा तो अंदाज एकदम चुकीचा आहे... हो.. आणि तुम्हाला वाटतच असेल ना तुमचं मत बरोबर आहे तर पुरावे व आकडेवारीच्या माध्यमातून पटवून द्या..अभ्यासोनी प्रकटावे असं तुम्हीच बोललात ना वरती.. मग बघुयात तुमचा अभ्यास..

In reply to by सुजित जाधव

सगळीकडेच गोड गोड गुळगुळीत / खोटं खोटं बोललंच पाहीजे असं काही नाहीये, माणसाने परखड रहावं, जे आहे ते सांगावं. चांगलं असेल तर चांगलं म्हणावं की. अनेक आवडलेल्य् धाग्याना आवर्जून दाद दिलीय. आता हा मोठा शाॅट न खेळू शकनारा. आला बाॅल की कर प्लेट नी कर टाईमपास छाप कुचकामी खेळाडूला तुम्ही वाॅल बील म्हणत असाल तर ते तुमच्याचकडे असूदे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुजित जाधव 16/01/2024 - 07:50
नुसतं फेकतच बसणार आहात की तुमचे मत पटवून देण्यासाठी काही दाखले किंवा आकडेवारी देणार आहात.. बाहुबली साहेब, आतापर्यंत तुमचे जितके प्रतिसाद वाचलेत ते सगळे नकारात्मक किंवा विरोधाचे सुर काढणारेच होते.. आणि तुमची ही मते पटवून देता येत नसतील तर शांत बसा, उगाच काहीही फेकत नका बसू....

In reply to by सुजित जाधव

स्ट्राईकरेट वगैरे पहा. ह्यावर वादविवाद होऊ शकतो, पण मा जितक्या वनडे मॅचेस पाहील्यात त्यात द्रविडने तिसर्या नंबर वर येऊन घाणचं केल्याचं दिसलंय.

अदित्य सिंग 16/01/2024 - 11:02
अबा - तुमच्या मताचा आदर आहेच... पण तुम्ही जितक्या वन डे पाहिल्या त्यावर मत बनवले आहे... त्यातील काही सांगु शकाल का? कारण माझ्या मते द्रविड कायमच संघाने जो रोल सांगितला तसे खेळला आहे... सचिन ईतकी नैसर्गिक गुणवत्ता अन सेहवागला पूर्ण करीयर लाभलेले फ्री लायसन्स अन दादाईतकी टायमिंगची देणगी नसतानाही द्रविडने आपले स्थान नक्कीच निश्चित केले होते एकदिवसीय संघात... फक्त स्थान नाही तर १०,०००+ धावा करणार्‍या अ त्यंत कमी फलंदाजांपैकी एक आहे... तर एकूण तुमचे मत कोणत्या सामन्यांमुळे बनले आहे ते जाणुन घ्यायला नक्कीच आवडेल... कसोटी सामन्यात तर द्रविड भारतातील (सचिनमागे) सर्वोत्तम खेळाडु होता त्या संघातील.. अन तेही बरेच वर्षे.. फक्त २/४ वर्षे नाही... बा द वे... स्ट्राईक रेट एकदिवसीय सामन्यातील -- द्रविड - ७१.२३ गांगुली - ७३.७
कारकीर्दीच्या पहिल्या सामन्यापासून नेहमी त्याच्या वाट्याला साईड हिरोचीच भूमिका आली. त्याने कसोटी पदार्पणात क्रिकेट पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्डसवर ९५ धावा काढल्या पण दुर्दैवाने सौरव गांगुलीची पण ती डेब्यू (debut) मॅच होती आणि गांगुली ने त्या सामन्यात १३१ धावा केल्या... 2001 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध २ दिवस मैदानावर तग धरून त्याने ३५३ चेंडूत १८० धावा केल्या पण दुर्दैवाने त्याच सामन्यात व्ही. व्ही. एस लक्षमणने २८१ धावा काढल्या.. १९९९ च्या विश्वचषकात त्याने १२९ चेंडूत १४५ धावा काढल्या हीपण खेळी कुणाच्या लक्षात राहिली नाही कारण त्या सामन्यात गांगुलीने १८३ धावा काढल्या होत्या.

दिनेश कार्तिकची फिनिक्स भरारी...

सुजित जाधव ·

चौथा कोनाडा 23/06/2022 - 17:05
कार्तिक हा फक्त क्रिकेट खेळाडूंसाठी नाही तर सततच्या अपयशामुळे बेजार झालेल्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणा बनला आहे. कितीही संकट आली, कितीही पिछेहाट झाली तरी शेवटपर्यंत माघार न घेता अपना टाइम आयेगा म्हणत लढत राहायचं आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घ्यायची हाच धडा दिनेश कार्तिक आपल्याला देऊन जातो..
+१ अपयशातून बाहेर यायला प्रचंड शक्ति एकवटावी लागते, दिनेश कार्तिक हे करू शकला हे थक्क करणारे आहे ! हॅटस् ऑफ दिनेश कार्तिक ! झकास +१ लिहिलंय सुजित जाधव !

मोहन 23/06/2022 - 17:05
कार्तिकचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. आपण तो लेखातून छान उलगडला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सुजित जाधव 25/06/2022 - 23:33
हो अजून एक वर्ष खेळेल...भारताने या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकला आणि त्याने फिनीशर म्हणून चांगला खेळ केला तर त्याचा इतक्या वर्षांचा संघर्ष व संयम सार्थकी लागेल...

निदास ट्रॉफी मधील सामना पाहिल्यापासून या खेळाडूविषयी सॉफ्टकॉर्नर निर्माण झाला होता की या खेळाडूला त्याच्या क्षमतेनुसार न्याय मिळाला नाही. बाकीची वैयक्तिक माहिती आताच समजली. नक्कीच यापुढेही तो काहीतरी मार्गदर्शक करत राहिलच. दिनेश कार्तिकला शुभेच्छा!

चावटमेला 04/07/2022 - 13:14
दिनेश कर्तिक हा खरं तर खूप गुणी खेळाडू, पण बर्‍याचदा आपल्यातील क्षमतेला योग्य न्याय देवू न शकल्यामुळे म्हणा किंवा धोनी च्या संघातील आगमनामुळे म्हणा, तो काहीसा झाकोळून च गेला. २००७टी २० विश्वचषकात त्याने स्लिपमध्ये डावीकडे सूर मारून घेतलेला अप्रतिम झेल, निदाहास ट्रॉफी फायनल मधील सनसनाटी खेळी, अशा काही मोजक्या प्रसंगांतून तो स्वतःच्या गुणवत्तेची चुणूक दाखवून देत राहिला, पण सातत्य कधीच राखता आले नाही. ह्या आयपीएल मध्ये मात्र फॉर्म ऑफ हिस लाईफ मधे होता. देव करो आणि ह्य टी २० विश्व्चषकात खेळून तो उंचावण्यात योगदान द्यावे, म्हणजे कार्तिक पुराण सुफळ संपूर्ण होईल

छान लेख. निदास ट्रॉफी मधील अंतिम सामना अजूनही आठवतो. बांगलादेशच्या खेळाडू व समर्थकांना तर प्रचंड धक्का बसल्यासारखे वाटत होते दिनेशच्या खेळीनंतर. अजूनही बर्याचदा यू टूयूबवर त्याची ती लाजवाब खेळी पाहत बसतो मी.

चौथा कोनाडा 23/06/2022 - 17:05
कार्तिक हा फक्त क्रिकेट खेळाडूंसाठी नाही तर सततच्या अपयशामुळे बेजार झालेल्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणा बनला आहे. कितीही संकट आली, कितीही पिछेहाट झाली तरी शेवटपर्यंत माघार न घेता अपना टाइम आयेगा म्हणत लढत राहायचं आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घ्यायची हाच धडा दिनेश कार्तिक आपल्याला देऊन जातो..
+१ अपयशातून बाहेर यायला प्रचंड शक्ति एकवटावी लागते, दिनेश कार्तिक हे करू शकला हे थक्क करणारे आहे ! हॅटस् ऑफ दिनेश कार्तिक ! झकास +१ लिहिलंय सुजित जाधव !

मोहन 23/06/2022 - 17:05
कार्तिकचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. आपण तो लेखातून छान उलगडला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सुजित जाधव 25/06/2022 - 23:33
हो अजून एक वर्ष खेळेल...भारताने या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकला आणि त्याने फिनीशर म्हणून चांगला खेळ केला तर त्याचा इतक्या वर्षांचा संघर्ष व संयम सार्थकी लागेल...

निदास ट्रॉफी मधील सामना पाहिल्यापासून या खेळाडूविषयी सॉफ्टकॉर्नर निर्माण झाला होता की या खेळाडूला त्याच्या क्षमतेनुसार न्याय मिळाला नाही. बाकीची वैयक्तिक माहिती आताच समजली. नक्कीच यापुढेही तो काहीतरी मार्गदर्शक करत राहिलच. दिनेश कार्तिकला शुभेच्छा!

चावटमेला 04/07/2022 - 13:14
दिनेश कर्तिक हा खरं तर खूप गुणी खेळाडू, पण बर्‍याचदा आपल्यातील क्षमतेला योग्य न्याय देवू न शकल्यामुळे म्हणा किंवा धोनी च्या संघातील आगमनामुळे म्हणा, तो काहीसा झाकोळून च गेला. २००७टी २० विश्वचषकात त्याने स्लिपमध्ये डावीकडे सूर मारून घेतलेला अप्रतिम झेल, निदाहास ट्रॉफी फायनल मधील सनसनाटी खेळी, अशा काही मोजक्या प्रसंगांतून तो स्वतःच्या गुणवत्तेची चुणूक दाखवून देत राहिला, पण सातत्य कधीच राखता आले नाही. ह्या आयपीएल मध्ये मात्र फॉर्म ऑफ हिस लाईफ मधे होता. देव करो आणि ह्य टी २० विश्व्चषकात खेळून तो उंचावण्यात योगदान द्यावे, म्हणजे कार्तिक पुराण सुफळ संपूर्ण होईल

छान लेख. निदास ट्रॉफी मधील अंतिम सामना अजूनही आठवतो. बांगलादेशच्या खेळाडू व समर्थकांना तर प्रचंड धक्का बसल्यासारखे वाटत होते दिनेशच्या खेळीनंतर. अजूनही बर्याचदा यू टूयूबवर त्याची ती लाजवाब खेळी पाहत बसतो मी.
फिनिक्स हा काल्पनिक पक्षी असला तरी त्याच्याप्रमाणे राखेतून नवी भरारी घेणारे काही लोक प्रत्यक्षात असतात. दिनेश कार्तिक हा क्रिकेट जगतातील नवा फिनिक्स आहे. १ डिसेंबर २००६… जोहान्सबर्गमध्ये भारत विरुद्व दक्षिण आफ्रिका टी-२० सामना सुरु होता. हा आंतराष्ट्रीय क्रिकेट मधील भारताचा पहिला टी-२० सामना होता. सचिन, सेहवाग, झहीर, आगरकर, हरभजन असे खेळाडू त्या संघात होते. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २० षटकांत १२७ धावांचे लक्ष्य ठेवले. चांगली सुरवात मिळूनही मधल्या षटकांत भारताचा डाव ढासळला. दिनेश मोंगिया आणि दिनेश कार्तिकने चांगली फलंदाजी करून भारताला तो सामना जिंकवून दिला.

अप्रकाशित विनोदी साहित्य हवे आहे

विनिता००२ ·

शुभेच्छा ! विनोदी लेखन करणार्‍या आमच्या मित्रांना सदर मेसेज फॉरवर्ड करत आहोत . आता अवांतर : मिसळपाववर कोणी जेन्युईन विनोदी लेखन करणारे तुम्हाला कदाचित कोणीच सापडणार नाही. २०१४ मध्ये मोदी देशाचे पंतप्रधान झाले अन मिसळपाव मोदी समर्थक अन मोदीद्वेष्टे अशा दोन गटात विभागला गेला. त्यानंतर तुम्ही कोणत्याही धाग्यावर जावा तुम्हाला कोणी ना कोणी हा वाद काढताना दिसेल. नजिकच्या मिपावर वाचलेले जेन्युईन विनोदी लेखन मला आठवतच नाही. जे काही विनोद आहेत ते सारे राजकीय ढंगानेच आहेत , काथ्याकुट ह्या विभागात ! उदाहरणार्थ : कझाकस्तान मधील अशांतता पाहुन भारतात अशांतता व्हावी हे डोहाळे लागलेले प्रतिसाद . किंवा पाच पैकी चार राज्यात बहुमताने सरकार स्थापन करुन पंजाबमध्ये मोदीला त्याच्या धोरणांचा कसा फटका बसला ह्यावर चर्चा करणारे प्रतिसाद ! किंवा स्त्री लंगिकतेच गुढ ह्या माहीतीपुर्ण धाग्यात आलेले मायावती अन ममता ह्यांचे उल्लेख . किंव्वा कश्मीरफाईल्स धाग्यावर हा चित्रपट कसा द्वेष निर्माण करतो असे प्रतिपादन करणारे प्रतिसाद ! हे सर्व आमच्यासाठी भयंकर विनोदी आहे . =)))) पण मुळ निखळ , न बोचणारा , अराजकीय विनोद मिपावरुन हरवला तो हरवलाच . हे केंद्राचे अन भाजपाचे कारस्थान आहे . मिसळपाव ला बदनाम करु नका. मिसळपाव दिल्लीपुढे झुकणार नाही =)))) आता २०२४ मध्ये राहुलजीं पंतप्रधान झाले की मिपावर रिनेसान्स होऊन परत एकदा उच्च दर्जाच्या विनोदी साहित्याची लाट येईल ह्यात आम्हाला संशय नाही . =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

इरसाल 15/04/2022 - 11:12
आता २०२४ मध्ये राहुलजीं पंतप्रधान झाले की माझा पण हाच होरा आणी मनापासुन इच्छा आहे. एकंदरीत भारतात आणी मिसळपावावर दुखी आत्मे वाढलेत. निदान त्यांच्या निमीत्ताने तरी २०२४ पासुन विनोदांचा शिडकावा होईल भारतात. ( खरतर त्यांची कुवत जगावर विनोदांचा शिडकावा करण्याची आहे...पण ते एक असोच)

उकडीचे मोदक - एक ब्लेमगेम! (https://www.misalpav.com/node/37288) काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने (https://www.misalpav.com/node/23849) काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -२ (https://www.misalpav.com/node/23962) काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -३ (https://www.misalpav.com/node/24058)

सौन्दर्य 14/04/2022 - 22:45
नमस्कार. मी तुमच्या व्यक्तिगत आयडीवर संपर्क करू शकतो का ? मी भारताबाहेर राहतो म्हणून हा प्रश्न.

In reply to by धर्मराजमुटके

अप्रकाशित विनोदी साहित्य
हा नेहमीच्या विनोद / चुटकुले यांच्यापेक्षा थोडा वेगळा प्रकार धागालेखिकेला अपेक्षित असावा. माझ्याकडे असे काही अप्रकाशित साहित्य आहे. ते मी पाठवून देईन.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

https://bookhungama1.rssing.com/chan-58572808/article312.html कदाचित असं काहीतरी अपेक्षित असावं. धागालेखिका यांनी खुलासा करावा.

In reply to by धर्मराजमुटके

विनिता००२ 15/04/2022 - 17:23
अप्रकाशित म्हणजे जो ऐकणार्‍यांन्साठी नवीन असेल....आधी कुठेच ऐकलेला नसेल, छापलेला नसेल. नवा कोरा असेल....एव्हडा खुलासा पुरे असावा.

निवड झालेल्या साहित्याचे ऑडिओबुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळेल.) ...आणि नामांकित पॉडकॉस्टवर त्याचे प्रसारण होईल.....! विनोदा शिवाय इतर विषयावर भविष्यात पॉडकास्ट करण्याचा विचार आहे का?

शुभेच्छा ! विनोदी लेखन करणार्‍या आमच्या मित्रांना सदर मेसेज फॉरवर्ड करत आहोत . आता अवांतर : मिसळपाववर कोणी जेन्युईन विनोदी लेखन करणारे तुम्हाला कदाचित कोणीच सापडणार नाही. २०१४ मध्ये मोदी देशाचे पंतप्रधान झाले अन मिसळपाव मोदी समर्थक अन मोदीद्वेष्टे अशा दोन गटात विभागला गेला. त्यानंतर तुम्ही कोणत्याही धाग्यावर जावा तुम्हाला कोणी ना कोणी हा वाद काढताना दिसेल. नजिकच्या मिपावर वाचलेले जेन्युईन विनोदी लेखन मला आठवतच नाही. जे काही विनोद आहेत ते सारे राजकीय ढंगानेच आहेत , काथ्याकुट ह्या विभागात ! उदाहरणार्थ : कझाकस्तान मधील अशांतता पाहुन भारतात अशांतता व्हावी हे डोहाळे लागलेले प्रतिसाद . किंवा पाच पैकी चार राज्यात बहुमताने सरकार स्थापन करुन पंजाबमध्ये मोदीला त्याच्या धोरणांचा कसा फटका बसला ह्यावर चर्चा करणारे प्रतिसाद ! किंवा स्त्री लंगिकतेच गुढ ह्या माहीतीपुर्ण धाग्यात आलेले मायावती अन ममता ह्यांचे उल्लेख . किंव्वा कश्मीरफाईल्स धाग्यावर हा चित्रपट कसा द्वेष निर्माण करतो असे प्रतिपादन करणारे प्रतिसाद ! हे सर्व आमच्यासाठी भयंकर विनोदी आहे . =)))) पण मुळ निखळ , न बोचणारा , अराजकीय विनोद मिपावरुन हरवला तो हरवलाच . हे केंद्राचे अन भाजपाचे कारस्थान आहे . मिसळपाव ला बदनाम करु नका. मिसळपाव दिल्लीपुढे झुकणार नाही =)))) आता २०२४ मध्ये राहुलजीं पंतप्रधान झाले की मिपावर रिनेसान्स होऊन परत एकदा उच्च दर्जाच्या विनोदी साहित्याची लाट येईल ह्यात आम्हाला संशय नाही . =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

इरसाल 15/04/2022 - 11:12
आता २०२४ मध्ये राहुलजीं पंतप्रधान झाले की माझा पण हाच होरा आणी मनापासुन इच्छा आहे. एकंदरीत भारतात आणी मिसळपावावर दुखी आत्मे वाढलेत. निदान त्यांच्या निमीत्ताने तरी २०२४ पासुन विनोदांचा शिडकावा होईल भारतात. ( खरतर त्यांची कुवत जगावर विनोदांचा शिडकावा करण्याची आहे...पण ते एक असोच)

उकडीचे मोदक - एक ब्लेमगेम! (https://www.misalpav.com/node/37288) काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने (https://www.misalpav.com/node/23849) काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -२ (https://www.misalpav.com/node/23962) काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -३ (https://www.misalpav.com/node/24058)

सौन्दर्य 14/04/2022 - 22:45
नमस्कार. मी तुमच्या व्यक्तिगत आयडीवर संपर्क करू शकतो का ? मी भारताबाहेर राहतो म्हणून हा प्रश्न.

In reply to by धर्मराजमुटके

अप्रकाशित विनोदी साहित्य
हा नेहमीच्या विनोद / चुटकुले यांच्यापेक्षा थोडा वेगळा प्रकार धागालेखिकेला अपेक्षित असावा. माझ्याकडे असे काही अप्रकाशित साहित्य आहे. ते मी पाठवून देईन.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

https://bookhungama1.rssing.com/chan-58572808/article312.html कदाचित असं काहीतरी अपेक्षित असावं. धागालेखिका यांनी खुलासा करावा.

In reply to by धर्मराजमुटके

विनिता००२ 15/04/2022 - 17:23
अप्रकाशित म्हणजे जो ऐकणार्‍यांन्साठी नवीन असेल....आधी कुठेच ऐकलेला नसेल, छापलेला नसेल. नवा कोरा असेल....एव्हडा खुलासा पुरे असावा.

निवड झालेल्या साहित्याचे ऑडिओबुक बनेल अगदी मोफत! ( साहित्याचे मानधन मिळेल.) ...आणि नामांकित पॉडकॉस्टवर त्याचे प्रसारण होईल.....! विनोदा शिवाय इतर विषयावर भविष्यात पॉडकास्ट करण्याचा विचार आहे का?
नमस्कार लेखक मित्र-मैत्रिणींनो, 'सुचेतस आर्टस' आपले स्वागत करत आहे एका नवीन उपक्रमात… आपण विनोदी साहित्य लिहीत असाल...जसे की विनोदी कथा, चुटकुले, नाटुकले इत्यादी तर आपण आपले स्वलिखित 'अप्रकाशित साहित्य' आम्हांला देऊ शकता. (फार ओढून ताणून केलेले विनोद नकोत, तसेच व्हॉट्सअप विनोद नकोत. कुठलेही कमरेखालचे विनोद नकोत.) निखळ फॅमिली ड्रामा हवा. उदा. वागळे की दुनिया, तारक मेहता का उल्टा चष्मा...आपल्या पुलंचं साहित्य. निवड झालेल्या साहित्याचे ऑडिओबुक बनेल अगदी मोफत!

"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा 20/06/2021 - 13:07
हार्दिक अभिनंदन & शुभेच्छा, पाभे !

🌼

(ता.क.: सदर पुस्तक आपल्या मिसळपाव.कॉम तसेच येथील संचालक, सभासद यांना अर्पण केले आहे. मिपावरच याचे प्रथम लेखन आणि प्रकाशन झालेले होते याचा मला अत्यंत अभिमान आहे. )
अतिशय उचित अर्पणपत्रिका ! पाभे म्हणजे मिपाचा सेलिब्रेटी लेखक ! पुस्तक डाऊनलोडलेले आहे. मुखपृष्ठ आणि पाभे प्रस्तावना आवडली हे इथे नोंदवून ठेवतो. मित्रमंडळींना पाठवत आहेच हेवेसांनल ! यथावकाश वैरी वाचून अभिप्राय देईनच !

चौथा कोनाडा 20/06/2021 - 13:07
हार्दिक अभिनंदन & शुभेच्छा, पाभे !

🌼

(ता.क.: सदर पुस्तक आपल्या मिसळपाव.कॉम तसेच येथील संचालक, सभासद यांना अर्पण केले आहे. मिपावरच याचे प्रथम लेखन आणि प्रकाशन झालेले होते याचा मला अत्यंत अभिमान आहे. )
अतिशय उचित अर्पणपत्रिका ! पाभे म्हणजे मिपाचा सेलिब्रेटी लेखक ! पुस्तक डाऊनलोडलेले आहे. मुखपृष्ठ आणि पाभे प्रस्तावना आवडली हे इथे नोंदवून ठेवतो. मित्रमंडळींना पाठवत आहेच हेवेसांनल ! यथावकाश वैरी वाचून अभिप्राय देईनच !

पाषाणभेद 20/06/2021 - 14:40
@ चौथा कोनाडा, सेलिब्रेटी संबोधून आपण मला लाजवलेले आहे. अहो, मी सामान्य आहे हो. दुसरे असे की या नाट्याचे लेखन २०११ सालीच मिपावर टप्या टप्याने केले गेले होते. २०१६ नंतर त्यात लावण्या वगैरे लिहील्या अन मग २०१७ ला पुस्तक रुपाने प्रकाशीत केले गेले. आता २०२१ मध्ये याची ईकॉपी, ईबुक हे ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित केले आहे. तशा अर्थाने हे ई बुक म्हणजे वगनाट्याची तिसरी आवृत्त्ती आहे. आपण वर उल्लेखलेली अर्पणपत्रीका तशा अर्थाने पुस्तकातील अर्पण पत्रिका नाही. पुस्तकात आहेच वाद नाही पण त्याचा येथे केवळ उल्लेख केला आहे. तेथे मिपावरील अनेक दिग्गजांचा उल्लेख करून त्यांच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न केला आहे. आपले तसेच नावातकायआहे, गॉडजिला, मदनबाण तसेच हा धागावाचक, पुस्तकवाचक यांचे आभार. https://www.misalpav.com/node/17161 https://www.misalpav.com/node/39223 http://www.misalpav.com/node/48940

चौथा कोनाडा 20/06/2021 - 13:07
हार्दिक अभिनंदन & शुभेच्छा, पाभे !

🌼

(ता.क.: सदर पुस्तक आपल्या मिसळपाव.कॉम तसेच येथील संचालक, सभासद यांना अर्पण केले आहे. मिपावरच याचे प्रथम लेखन आणि प्रकाशन झालेले होते याचा मला अत्यंत अभिमान आहे. )
अतिशय उचित अर्पणपत्रिका ! पाभे म्हणजे मिपाचा सेलिब्रेटी लेखक ! पुस्तक डाऊनलोडलेले आहे. मुखपृष्ठ आणि पाभे प्रस्तावना आवडली हे इथे नोंदवून ठेवतो. मित्रमंडळींना पाठवत आहेच हेवेसांनल ! यथावकाश वैरी वाचून अभिप्राय देईनच !

चौथा कोनाडा 20/06/2021 - 13:07
हार्दिक अभिनंदन & शुभेच्छा, पाभे !

🌼

(ता.क.: सदर पुस्तक आपल्या मिसळपाव.कॉम तसेच येथील संचालक, सभासद यांना अर्पण केले आहे. मिपावरच याचे प्रथम लेखन आणि प्रकाशन झालेले होते याचा मला अत्यंत अभिमान आहे. )
अतिशय उचित अर्पणपत्रिका ! पाभे म्हणजे मिपाचा सेलिब्रेटी लेखक ! पुस्तक डाऊनलोडलेले आहे. मुखपृष्ठ आणि पाभे प्रस्तावना आवडली हे इथे नोंदवून ठेवतो. मित्रमंडळींना पाठवत आहेच हेवेसांनल ! यथावकाश वैरी वाचून अभिप्राय देईनच !

पाषाणभेद 20/06/2021 - 14:40
@ चौथा कोनाडा, सेलिब्रेटी संबोधून आपण मला लाजवलेले आहे. अहो, मी सामान्य आहे हो. दुसरे असे की या नाट्याचे लेखन २०११ सालीच मिपावर टप्या टप्याने केले गेले होते. २०१६ नंतर त्यात लावण्या वगैरे लिहील्या अन मग २०१७ ला पुस्तक रुपाने प्रकाशीत केले गेले. आता २०२१ मध्ये याची ईकॉपी, ईबुक हे ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित केले आहे. तशा अर्थाने हे ई बुक म्हणजे वगनाट्याची तिसरी आवृत्त्ती आहे. आपण वर उल्लेखलेली अर्पणपत्रीका तशा अर्थाने पुस्तकातील अर्पण पत्रिका नाही. पुस्तकात आहेच वाद नाही पण त्याचा येथे केवळ उल्लेख केला आहे. तेथे मिपावरील अनेक दिग्गजांचा उल्लेख करून त्यांच्या ऋणात राहण्याचा प्रयत्न केला आहे. आपले तसेच नावातकायआहे, गॉडजिला, मदनबाण तसेच हा धागावाचक, पुस्तकवाचक यांचे आभार. https://www.misalpav.com/node/17161 https://www.misalpav.com/node/39223 http://www.misalpav.com/node/48940
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_borase.pdf येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे. सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.

राधे ,पेन्शन योजना

हस्तर ·

गॉडजिला 15/05/2021 - 14:33
पेन्शनर लोंकांमध्ये दिशा अशी वाटतेय जणू मराठी संकेतस्थळावर पहिल्यांदा आलेल्याला आयडी आग्गागा... जुनं मराठी संकेतस्थळ आता राहिले नाही :)

चौथा कोनाडा 17/05/2021 - 11:48
ज्यां प्रेक्षकांचे यात पैसे गेलेत, आरथिक फटका बसलाय त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. परमेशवर निर्माता, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेत्याच्या ह्याला सदगती देवो !

💀

In reply to by चौथा कोनाडा

गामा पैलवान 17/05/2021 - 22:25
चौथा कोनाडा, लोकांचे पैसे गेले तर गेले. त्याचं दु:ख नाही. लोकांनाही नसेल. पण हेच वाया गेलेले पैसे काळा पैसा धुवून पांढरा करण्यासाठी वापरले गेलेत. याचं दु:ख आहे. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौथा कोनाडा 18/05/2021 - 17:43
अगदीच सहमत !

असल्या भुरट्यांनी बराच डल्ला मारला आत्ता पर्यंत. पण सुजाण लोकं एकत्र येऊन असल्या भुरट्यांचं पितळ उघडं करुन सिनेमा पाडतात !

गॉडजिला 15/05/2021 - 14:33
पेन्शनर लोंकांमध्ये दिशा अशी वाटतेय जणू मराठी संकेतस्थळावर पहिल्यांदा आलेल्याला आयडी आग्गागा... जुनं मराठी संकेतस्थळ आता राहिले नाही :)

चौथा कोनाडा 17/05/2021 - 11:48
ज्यां प्रेक्षकांचे यात पैसे गेलेत, आरथिक फटका बसलाय त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. परमेशवर निर्माता, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेत्याच्या ह्याला सदगती देवो !

💀

In reply to by चौथा कोनाडा

गामा पैलवान 17/05/2021 - 22:25
चौथा कोनाडा, लोकांचे पैसे गेले तर गेले. त्याचं दु:ख नाही. लोकांनाही नसेल. पण हेच वाया गेलेले पैसे काळा पैसा धुवून पांढरा करण्यासाठी वापरले गेलेत. याचं दु:ख आहे. म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चौथा कोनाडा 18/05/2021 - 17:43
अगदीच सहमत !

असल्या भुरट्यांनी बराच डल्ला मारला आत्ता पर्यंत. पण सुजाण लोकं एकत्र येऊन असल्या भुरट्यांचं पितळ उघडं करुन सिनेमा पाडतात !
राधे ,पेन्शन योजना नोंद सपरिवार बघू नका सलमान खान ,दिशा पाटणी त्याच्या मुलीच्या वयाची ,आणि हे ह्या चित्रपट प्रकर्षाने दिसते ,निदान आधी तरी तरुण वाटायचा दिशा टायगर श्रॉफ ला डेट करतेय ,त्याचा बाप जॅकी तिचा भाऊ दाखवलाय दुसरी जॅकी ( फडणवीस) फक्त एका गाण्यात दिसतेय पण जॅकी श्रॉफ पण मिनी फ्रॉक कि काय म्हणता त्यात आहेत,चित्र डंकावले आहे एक सुस्पेंड झालेला एन्काऊंटर स्पेसिऍलिस्ट परत घेतायत तेव्हा वाझे ह्यांचीच आठवण येते पण इथे अर्णव गोस्वामी वाझे ह्यांना घाबरला होता तिथे मात्र सलमान ला रणदीप हुंडा धोपटून बाथरूम मध्ये बंद करतो आणि पुरा पोलीस हेड quarter मध्ये त्याची टर उडवली जाते ह्

आमचीबी आंटी जन टेस

पाषाणभेद ·

चित्रगुप्त 27/04/2021 - 01:24
अरारारा.. आमालाबी ह्ये वाचताना सारखी ती आंटी कशी दिसत अशीन, तिनं कपडं कोन्तं घातलं अशीन, ती लाडं लाडं कसं बोलत अशीन, ह्येच दिसत व्हतं. पन शेवटी ती आन्टी का आली न्हाई ह्ये काय बी समजलं नाय. पुन्यांदा येकदा जाऊन पघा शेंटर मदी. भेटंन यंदा.

चौकटराजा 27/04/2021 - 09:09
सगळ्या मेडिकल टर्म वापरून कंटाळा आला आहे .. अशा वातावरणात आंटी दिसलिबी न्हाई तरी चालंल पण करुणा बाई नको बाबा .... वाचून मजा आली. बाकी आंटी बघायची असेल तर " कॉरि ऑन डॉक्टर " मधली बार्बारा विंडसर पहा !

लई भारी 27/04/2021 - 13:47
आवडल! :-)
आसं कुठं आसतंय व्हय?
आक्शी बराबर हाय. आपण ऑनलाईन आंदोलन करूया!

चित्रगुप्त 27/04/2021 - 01:24
अरारारा.. आमालाबी ह्ये वाचताना सारखी ती आंटी कशी दिसत अशीन, तिनं कपडं कोन्तं घातलं अशीन, ती लाडं लाडं कसं बोलत अशीन, ह्येच दिसत व्हतं. पन शेवटी ती आन्टी का आली न्हाई ह्ये काय बी समजलं नाय. पुन्यांदा येकदा जाऊन पघा शेंटर मदी. भेटंन यंदा.

चौकटराजा 27/04/2021 - 09:09
सगळ्या मेडिकल टर्म वापरून कंटाळा आला आहे .. अशा वातावरणात आंटी दिसलिबी न्हाई तरी चालंल पण करुणा बाई नको बाबा .... वाचून मजा आली. बाकी आंटी बघायची असेल तर " कॉरि ऑन डॉक्टर " मधली बार्बारा विंडसर पहा !

लई भारी 27/04/2021 - 13:47
आवडल! :-)
आसं कुठं आसतंय व्हय?
आक्शी बराबर हाय. आपण ऑनलाईन आंदोलन करूया!
आमचीबी आंटी जन टेस गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं. त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला. या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

शोध आणि धागेदोरे: Research and References

लेखनवाला ·

मनो 06/04/2021 - 01:03
एखादा गोडगोड प्रतिसाद देऊन पुढे जाणार होतो, पण तुम्ही प्रामाणिक अभिप्राय मागितल्याने आता विचार करून लिहिणे आले. खरं सांगायचं तर कथा आवडली नाही. शेवटपर्यंत न वाचता मध्येच सोडून द्यावी असे अनेकदा वाटले. काही कारणे सांगतो. तुम्ही "......" चा मुक्तहस्ते वापर केलेला आहे, तो काही पटला नाही. त्याच्या अति-वापराने तुटक छोटी वाक्ये बनली आहेत, उदाहरणच द्यायचे झाले तर या एकाच परिच्छेदात तुम्ही नायकाला टीव्ही, इस्पितळ, घर अश्या तीन ठिकाणी फिरवलं आहे. हे तीन वेगळे प्रसंग आहेत. """ 'तो' टीव्हीवर झळकला, "तर आपण आता थेट जोडले गेले आहोत...... सदानंद सोहकर... यांच्याशी..... काय भावना होत्या तुमच्या जेव्हा तुम्ही धाडस दाखवत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत, त्या लहान मुलाला वाचवलतं...... तुम्ही पाहत आहात एस्क्युलिझिव मुलाखत.........". कानाला एयरफोन लावत मोबाईलच्या मदतीने सुरु असलेला इंटरव्यू एकदाचा संपला, त्या मुलाला वाचवण्याच्या धडपडीत सदानंदच्या हाताला मुका मार बसला होता, त्यामुळे त्याला सरकारी इस्पितळात दाखल केलं होतं आणि तीन-चार तासाच्या सरकारी सोपस्कारानंतर आता तो घरी आला होता, त्याच्या डाव्या हाताला प्लास्टर लावण्यात आलं होतं """ दुसरे उदाहरण - """ फक्त गाठोडं डोक्याशी ऊशी म्हणून घेत साताजन्माची झोप लागल्यासारखं निद्रिस्त झालेलं एक भिकारी जोडपं तेवढं तिथं होतं, ट्रेन येणार असल्याची उद्घोषणा फक्त त्या तिथल्या शांत माहौलाला भेदून काढत होती. त्या जोरदार डोळा लागलेल्या जोडप्यावर या आवाजाचा काही एक परिणाम जाणवत नव्हता, माहित नाही पण त्यांना या आवाजासोबत झोपण्याची सवय असावी कदाचित, ते दोघंही चिरकाल निद्रा अवस्थेतेत असल्यासारखे दिसत होते, एकूण रेल्वेकडचा गोंगाट त्यांच्यासाठी रोजचाच असणार बहुतेक…. पण आजतर रोजच्यासारखी वर्दळ नव्हती, रंगपंचमीची सुटटी असल्याकारणाने असेल, कदाचित म्हणूनच त्याचमुळे त्यांना अशी काळोखी बेफाम झोप भर सकाळी लागली होती का कोण जाणे! """ इतके तपशील खरोखर आवश्यकच आहेत का? कथेचा गाभा काय, याच्याशी ते जोडले गेले आहेत का? जर ही सगळी वाक्ये काढून टाकली तर कथेत फरक पडतो का? एखादा मुरब्बी कथाकार ३-४ शब्दात त्याच्या आईवडिलांचे लक्ष नव्हते (किंवा त्याचे आई-वडीलच त्या जागी नव्हते) ते सांगून जातो. अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे कथेतील प्रसंगाची गुंफण. सरळधोपट मार्गाने घडले तसे प्रसंग न सांगता जर अशी सुरुवात केली असती की नायक आपल्या हाताचे प्लास्टर पुन्हा-पुन्हा तपासून पाहत होता, कारण त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला. अशी काही जर सुरुवात केली तर वाचकाला उत्कंठा निर्माण होते की नायकाच्या बाबतीत असे का झाले? त्यामुळे पुढचे वाचावे अशी इच्छा निर्माण होते. असो, एकंदर नाउमेद न होता तुम्ही पुन्हा लिहीत राहाल अशी आशा आहे. इतर मंडळी चांगले काय आहे ते सांगतीलच, पण न आवडलेले काय ते सांगावे म्हणून थोडे लिहितो आहे, गोड मानून घ्यावे ही विनंती.

लेखनवाला 06/04/2021 - 12:56
समजा तो प्रसंग पुढे जाऊन खूप महत्वाचा असेल तर त्याचं आतापासूनच काही तपशीलवार मुद्दे वाचकांसमोर मांडलेत तर जेणे करून पुढे कथानकात घडणाऱ्या प्रसंगाशी ते जोडून घेऊ शकतील अशी मला शक्यता वाटत असल्यामुळे मी तसं लिहलय. आणि ".... " हे असं लिहण्याला काही लिमिट असतं का? हे मी माहिती साठी विचारतोय. मला वाटत असं ".... " लिहण्याने एक फ्लो कायम राहतो, मग यांवर दुसरा कोणता उपाय आहे का ज्याने फ्लो कायम आहे हे दाखवता येईल. "तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला" मूळात तो तिकडे जाताच नव्हता, त्यासाठी तुम्हाला कथा पूर्ण वाचायला लागेल.

In reply to by लेखनवाला

मनो 07/04/2021 - 04:01
तुम्ही ... बद्दल केलेली गोष्ट माझ्या हातूनही झालेली आहे, त्यामुळं माझा अनुभव सांगतो आहे. लेखकाचा लिहिण्याचा फ्लो त्यामुळे कायम राहतो, पण वाचकाला ... ने जोडलेली वाक्यं तुटक आणि असंबद्ध वाटतात. त्यामुळे जे प्रसंग हळुवारपणे खुलवायचे असतात ते पटापट ३-४ वाक्यात उरकले जातात. अश्या वेळी प्रसंग आवश्यकच असेल तर त्याला जास्त जागा देऊन खुलवावा, किंवा काढून टाकून ते तपशीलच नाहीसे करावेत.

मनो 06/04/2021 - 01:03
एखादा गोडगोड प्रतिसाद देऊन पुढे जाणार होतो, पण तुम्ही प्रामाणिक अभिप्राय मागितल्याने आता विचार करून लिहिणे आले. खरं सांगायचं तर कथा आवडली नाही. शेवटपर्यंत न वाचता मध्येच सोडून द्यावी असे अनेकदा वाटले. काही कारणे सांगतो. तुम्ही "......" चा मुक्तहस्ते वापर केलेला आहे, तो काही पटला नाही. त्याच्या अति-वापराने तुटक छोटी वाक्ये बनली आहेत, उदाहरणच द्यायचे झाले तर या एकाच परिच्छेदात तुम्ही नायकाला टीव्ही, इस्पितळ, घर अश्या तीन ठिकाणी फिरवलं आहे. हे तीन वेगळे प्रसंग आहेत. """ 'तो' टीव्हीवर झळकला, "तर आपण आता थेट जोडले गेले आहोत...... सदानंद सोहकर... यांच्याशी..... काय भावना होत्या तुमच्या जेव्हा तुम्ही धाडस दाखवत, स्वत:चा जीव धोक्यात टाकत, त्या लहान मुलाला वाचवलतं...... तुम्ही पाहत आहात एस्क्युलिझिव मुलाखत.........". कानाला एयरफोन लावत मोबाईलच्या मदतीने सुरु असलेला इंटरव्यू एकदाचा संपला, त्या मुलाला वाचवण्याच्या धडपडीत सदानंदच्या हाताला मुका मार बसला होता, त्यामुळे त्याला सरकारी इस्पितळात दाखल केलं होतं आणि तीन-चार तासाच्या सरकारी सोपस्कारानंतर आता तो घरी आला होता, त्याच्या डाव्या हाताला प्लास्टर लावण्यात आलं होतं """ दुसरे उदाहरण - """ फक्त गाठोडं डोक्याशी ऊशी म्हणून घेत साताजन्माची झोप लागल्यासारखं निद्रिस्त झालेलं एक भिकारी जोडपं तेवढं तिथं होतं, ट्रेन येणार असल्याची उद्घोषणा फक्त त्या तिथल्या शांत माहौलाला भेदून काढत होती. त्या जोरदार डोळा लागलेल्या जोडप्यावर या आवाजाचा काही एक परिणाम जाणवत नव्हता, माहित नाही पण त्यांना या आवाजासोबत झोपण्याची सवय असावी कदाचित, ते दोघंही चिरकाल निद्रा अवस्थेतेत असल्यासारखे दिसत होते, एकूण रेल्वेकडचा गोंगाट त्यांच्यासाठी रोजचाच असणार बहुतेक…. पण आजतर रोजच्यासारखी वर्दळ नव्हती, रंगपंचमीची सुटटी असल्याकारणाने असेल, कदाचित म्हणूनच त्याचमुळे त्यांना अशी काळोखी बेफाम झोप भर सकाळी लागली होती का कोण जाणे! """ इतके तपशील खरोखर आवश्यकच आहेत का? कथेचा गाभा काय, याच्याशी ते जोडले गेले आहेत का? जर ही सगळी वाक्ये काढून टाकली तर कथेत फरक पडतो का? एखादा मुरब्बी कथाकार ३-४ शब्दात त्याच्या आईवडिलांचे लक्ष नव्हते (किंवा त्याचे आई-वडीलच त्या जागी नव्हते) ते सांगून जातो. अजून एक खटकलेली गोष्ट म्हणजे कथेतील प्रसंगाची गुंफण. सरळधोपट मार्गाने घडले तसे प्रसंग न सांगता जर अशी सुरुवात केली असती की नायक आपल्या हाताचे प्लास्टर पुन्हा-पुन्हा तपासून पाहत होता, कारण त्याचा विश्वासच बसत नव्हता. तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला. अशी काही जर सुरुवात केली तर वाचकाला उत्कंठा निर्माण होते की नायकाच्या बाबतीत असे का झाले? त्यामुळे पुढचे वाचावे अशी इच्छा निर्माण होते. असो, एकंदर नाउमेद न होता तुम्ही पुन्हा लिहीत राहाल अशी आशा आहे. इतर मंडळी चांगले काय आहे ते सांगतीलच, पण न आवडलेले काय ते सांगावे म्हणून थोडे लिहितो आहे, गोड मानून घ्यावे ही विनंती.

लेखनवाला 06/04/2021 - 12:56
समजा तो प्रसंग पुढे जाऊन खूप महत्वाचा असेल तर त्याचं आतापासूनच काही तपशीलवार मुद्दे वाचकांसमोर मांडलेत तर जेणे करून पुढे कथानकात घडणाऱ्या प्रसंगाशी ते जोडून घेऊ शकतील अशी मला शक्यता वाटत असल्यामुळे मी तसं लिहलय. आणि ".... " हे असं लिहण्याला काही लिमिट असतं का? हे मी माहिती साठी विचारतोय. मला वाटत असं ".... " लिहण्याने एक फ्लो कायम राहतो, मग यांवर दुसरा कोणता उपाय आहे का ज्याने फ्लो कायम आहे हे दाखवता येईल. "तो निघाला होता ते एका प्रकाशन संस्थेतील कार्यक्रमाला" मूळात तो तिकडे जाताच नव्हता, त्यासाठी तुम्हाला कथा पूर्ण वाचायला लागेल.

In reply to by लेखनवाला

मनो 07/04/2021 - 04:01
तुम्ही ... बद्दल केलेली गोष्ट माझ्या हातूनही झालेली आहे, त्यामुळं माझा अनुभव सांगतो आहे. लेखकाचा लिहिण्याचा फ्लो त्यामुळे कायम राहतो, पण वाचकाला ... ने जोडलेली वाक्यं तुटक आणि असंबद्ध वाटतात. त्यामुळे जे प्रसंग हळुवारपणे खुलवायचे असतात ते पटापट ३-४ वाक्यात उरकले जातात. अश्या वेळी प्रसंग आवश्यकच असेल तर त्याला जास्त जागा देऊन खुलवावा, किंवा काढून टाकून ते तपशीलच नाहीसे करावेत.
********** माझी नवी कथा "शोध आणि धागेदोरे (Research and Refrence)" आता अमेझॉन किंडल (Amazon Kindle) वर ईबुक स्वरूपात उपलब्ध. किंडल अनलिमिटेड सेवेत मोफत (Free with Kindle Unlimited membership). https://www.amazon.in/dp/B091FD93LS त्यांची सुरवातीची काही पान मिपाकरांच्या सल्ल्यानुसार इथे वाचायला देत आहे.

शर्यतीचे अडथळे: ससा आणि कासव दोघंही वेगळे!

मार्गी ·

सौन्दर्य 25/03/2021 - 23:26
मला वाटते आज जे साठ -पासष्ठ वर्षांचे आहेत त्यांनी त्यांच्या बालपणी नेहेमीच स्पर्धा अनुभवली आहे. अलीकडच्या आणि पलीकडच्या वयांच्या मंडळींविषयी फारसे काही सांगता येणार नाही पण थोड्याफार फरकाने अनुभव तेच असतील असे मला वाटते. ह्या स्पर्धेमुळे माझे काही व्यक्तिगत नुकसान झाले आहे, मनात न्यूनगंड निर्माण झाला असे मला काहीही वाटत नाही. ह्या उलट मी असे म्हणेन की जीवनाच्या स्पर्धेला मी नीटपणे तोंड देऊ शकलो. मुलं ही फार लवचिक असतात, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या, त्यामुळे लहापणी स्पर्धा करावी लागली तर त्यातून त्यांच्या जीवनावर दूरगामी वाईट परिणाम होतील असे मला वाटत नाही.

लहान मुलांचे वागणे, खेळणे, बागडणे व भोवतालच्या गोष्टींचे त्यांच्यावर पडाणारे प्रतिबिंब या बद्दलची निरिक्षणे उत्तमपणे मांडली आहे. माझी मुलगीही तुमच्या अदूच्या वयाची असेल. तिच्या सतत येणार्‍या एका प्रश्नाचे उत्तर देणे बरेचदा कंटाळवाणे व आव्हानात्मक असते. तो प्रश्न म्हणजे 'आता मी काय करू?'. नेहमीची उत्तरे म्हणजे, चित्र काढ, पुस्तक वाच, खेळण्यांमधले काही प्रकार कर (जिग सॉ पझल वगैरे). हे सर्व करुन झालेलं असल्याने ते सोडून मी काय करू हा पुढचा प्रश्न असतो. (आम्ही जिथे राहतो तिथे हिवाळा बरेच महिने असतो अन घराबाहेर फार काळ थांबणे शक्य नसते). शेवटी वैतागून मी म्हणतो एक तर तू स्वतः नवे काही तरी शोध किंवा काहीही न करता शांतपणे बसून रहा. काहीही न करणे ही पण एक कला आहे :-). हे उत्तर तिला अजिबात पटत नाही. झोप सोडल्यास काहीही न करता शांत बसून राहणे हे तिला ठाऊकच नाही. तिला शाळेत पूर्ण वेळ जायला मिळण्याच्या संधीची आम्ही चातकासारखी वाट पाहत आहोत ;-).

In reply to by मुक्त विहारि

हो, मला एकच अपत्य आहे. कोविड-१९ मुळे या वयाच्या मुलांना अधिकच त्रास होतो. नाही तर किमान मित्र मैत्रिणींबरोबर त्यांच्या किंवा स्वतःच्या घरी खेळणे हा पर्याय उपलब्ध होता.

In reply to by श्रीरंग_जोशी

माझ्या बायकोला पण सख्खे बहीणभाऊ नाहीत... पण तिला एकटेपण कधीच जाणवले नाही चाळीत रहात असल्याने, ती घरात कमी आणि मैत्रींणीच्या घरी जास्त वेळ असायची लहान मुलांना, शक्यतो घरात खूप वेळ ठेवू नये, असे माझे वैयक्तिक मत आहे...

मार्गी 27/03/2021 - 17:39
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद! अनेक प्रकारे चर्चेत इतकी भर घातल्याबद्दल धन्यवाद! :) मी एका अँगलने मुद्दे मांडले होते व बाकीचे अँगल्सही अर्थातच महत्त्वाचे आहेतच. नैसर्गिक स्पर्धा तर असतेच प्रत्येक ठिकाणी. @ श्रीरंग जोशी जी, ओके! मुलं खूप क्रिएटीव्ह असतातच. त्यांच्यासोबत आपल्यालाही पर्याय शोधता येतात. मी मुलीला कडेवर घेऊन घरात वॉक करायचो. त्यात गप्पा व्हायच्या. किंवा ती तीन बहिणी फूटबॉल खेळत आहेत असं सिम्युलेशन करते व पळत पळत कॉमेंटरीही करते. दम लागला तरी असं खेळते. किंवा सगळ्या जवळच्यांना ऑडिओ पत्र/ लिहून पत्र पाठवते मूड असला तर.

In reply to by मार्गी

मार्गी साहेब - माझ्या प्रतिसादावरील प्रतिसादासाठी धन्यवाद. माझी वरची माहिती खूपच थोडक्यात अन प्रतिकात्मक अशी होती. माझी मुलगी स्वतः कल्पकणे खेळायचे व वेळ घालवायचे मार्ग शोधून काढत असते. पालक म्हणून आम्हीही जमेल तेवढे नवे काही तरी शोधून काढतो किंवा स्वतःच्या लहानपणाचे खेळ खेळतो. तरी पण कंटाळा येतोच. भोवतालचे काही पालक जणू काही कोविड-१९ अस्तित्वातच नाही असे वागत असतात. आम्ही तसे करत नसल्याने मुलीला तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर पूर्वीसारखे मोकळेपणाने खेळता येत नाही. आउटडोअर अन ते ही अंतर ठेवून खेळावे लागते.

सौन्दर्य 25/03/2021 - 23:26
मला वाटते आज जे साठ -पासष्ठ वर्षांचे आहेत त्यांनी त्यांच्या बालपणी नेहेमीच स्पर्धा अनुभवली आहे. अलीकडच्या आणि पलीकडच्या वयांच्या मंडळींविषयी फारसे काही सांगता येणार नाही पण थोड्याफार फरकाने अनुभव तेच असतील असे मला वाटते. ह्या स्पर्धेमुळे माझे काही व्यक्तिगत नुकसान झाले आहे, मनात न्यूनगंड निर्माण झाला असे मला काहीही वाटत नाही. ह्या उलट मी असे म्हणेन की जीवनाच्या स्पर्धेला मी नीटपणे तोंड देऊ शकलो. मुलं ही फार लवचिक असतात, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या, त्यामुळे लहापणी स्पर्धा करावी लागली तर त्यातून त्यांच्या जीवनावर दूरगामी वाईट परिणाम होतील असे मला वाटत नाही.

लहान मुलांचे वागणे, खेळणे, बागडणे व भोवतालच्या गोष्टींचे त्यांच्यावर पडाणारे प्रतिबिंब या बद्दलची निरिक्षणे उत्तमपणे मांडली आहे. माझी मुलगीही तुमच्या अदूच्या वयाची असेल. तिच्या सतत येणार्‍या एका प्रश्नाचे उत्तर देणे बरेचदा कंटाळवाणे व आव्हानात्मक असते. तो प्रश्न म्हणजे 'आता मी काय करू?'. नेहमीची उत्तरे म्हणजे, चित्र काढ, पुस्तक वाच, खेळण्यांमधले काही प्रकार कर (जिग सॉ पझल वगैरे). हे सर्व करुन झालेलं असल्याने ते सोडून मी काय करू हा पुढचा प्रश्न असतो. (आम्ही जिथे राहतो तिथे हिवाळा बरेच महिने असतो अन घराबाहेर फार काळ थांबणे शक्य नसते). शेवटी वैतागून मी म्हणतो एक तर तू स्वतः नवे काही तरी शोध किंवा काहीही न करता शांतपणे बसून रहा. काहीही न करणे ही पण एक कला आहे :-). हे उत्तर तिला अजिबात पटत नाही. झोप सोडल्यास काहीही न करता शांत बसून राहणे हे तिला ठाऊकच नाही. तिला शाळेत पूर्ण वेळ जायला मिळण्याच्या संधीची आम्ही चातकासारखी वाट पाहत आहोत ;-).

In reply to by मुक्त विहारि

हो, मला एकच अपत्य आहे. कोविड-१९ मुळे या वयाच्या मुलांना अधिकच त्रास होतो. नाही तर किमान मित्र मैत्रिणींबरोबर त्यांच्या किंवा स्वतःच्या घरी खेळणे हा पर्याय उपलब्ध होता.

In reply to by श्रीरंग_जोशी

माझ्या बायकोला पण सख्खे बहीणभाऊ नाहीत... पण तिला एकटेपण कधीच जाणवले नाही चाळीत रहात असल्याने, ती घरात कमी आणि मैत्रींणीच्या घरी जास्त वेळ असायची लहान मुलांना, शक्यतो घरात खूप वेळ ठेवू नये, असे माझे वैयक्तिक मत आहे...

मार्गी 27/03/2021 - 17:39
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद! अनेक प्रकारे चर्चेत इतकी भर घातल्याबद्दल धन्यवाद! :) मी एका अँगलने मुद्दे मांडले होते व बाकीचे अँगल्सही अर्थातच महत्त्वाचे आहेतच. नैसर्गिक स्पर्धा तर असतेच प्रत्येक ठिकाणी. @ श्रीरंग जोशी जी, ओके! मुलं खूप क्रिएटीव्ह असतातच. त्यांच्यासोबत आपल्यालाही पर्याय शोधता येतात. मी मुलीला कडेवर घेऊन घरात वॉक करायचो. त्यात गप्पा व्हायच्या. किंवा ती तीन बहिणी फूटबॉल खेळत आहेत असं सिम्युलेशन करते व पळत पळत कॉमेंटरीही करते. दम लागला तरी असं खेळते. किंवा सगळ्या जवळच्यांना ऑडिओ पत्र/ लिहून पत्र पाठवते मूड असला तर.

In reply to by मार्गी

मार्गी साहेब - माझ्या प्रतिसादावरील प्रतिसादासाठी धन्यवाद. माझी वरची माहिती खूपच थोडक्यात अन प्रतिकात्मक अशी होती. माझी मुलगी स्वतः कल्पकणे खेळायचे व वेळ घालवायचे मार्ग शोधून काढत असते. पालक म्हणून आम्हीही जमेल तेवढे नवे काही तरी शोधून काढतो किंवा स्वतःच्या लहानपणाचे खेळ खेळतो. तरी पण कंटाळा येतोच. भोवतालचे काही पालक जणू काही कोविड-१९ अस्तित्वातच नाही असे वागत असतात. आम्ही तसे करत नसल्याने मुलीला तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर पूर्वीसारखे मोकळेपणाने खेळता येत नाही. आउटडोअर अन ते ही अंतर ठेवून खेळावे लागते.
नमस्कार. सध्याचा काळ हा असा आहे की कोणाशीही बोलताना आधी एक वाक्य बोलावं लागतं. आपण सर्व ठीक आहात ना? सर्व जण ठीक असतील आणि राहतील अशी आशा करतो आणि काही गोष्टी बोलतो. नुकताच दोन जवळच्या लहान मुलांच्या मस्ती मजा आणि भांडणाचा प्रसंग घडला. अगदी छोट्या छोट्या गोष्टींना मुलं कशी प्रतिसाद देतात आणि कसे वागतात हे बघायला मिळालं. आणि त्या प्रसंगामुळे काही गोष्टींची जाणीवही झाली. त्यासंदर्भात काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करतो. माझी मुलगी अदू आणि तिच्या स्मिता आत्याचा मुलगा प्रसन्न. दोघंही खूप गोड बाळं. अदूला तर मी लहानपणापासून शुद्ध प्रसन्नता म्हणतो. अशी ही प्रसन्नता आणि तो प्रसन्न!

एखादं तरी फूल!

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
- डॉ. सुधीर रा. देवरे (दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ च्या शिवजयंतीच्या मुहुर्तावर माझी ‘सायको’ नावाची कादंबरी इचलकरंजीच्या ‘तेजश्री प्रकाशना’कडून प्रकाशित होत आहे. त्या कादंबरीतील विशिष्ट अंश दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ च्या ‘अक्षरनामा’त प्रकाशित झाला. तोच आजच्या ब्लॉगवर...) : गावातील मंदिराचा पार. पारावर जीवन, प्रताप, मधुकर, आत्माराम, कडू दिसतात. आत्माराम, कडू हे खाली बसलेले तर जीवन, प्रताप, मधुकर पारावर उभे आहेत. कडू अजूनही दारुच्या नशेत आहे. पण नशा बरीच उतरलेली दिसते. बाजीराव शेट मागे एका कोपर्‍यात बसलेले दिसतात. आत मंदिरात काही माणसं आणि बायाही दिसतात दुरुन. बाहेर अधून मधून पाऊस पडतो.

गुमोसोस आणि अफ़सोस

कुमार जावडेकर ·
आमच्या गुलमोहर सोसायटीची अनेक 'व्हॉटस ॲप' मंडळं आहेत. त्यांची नावं काय असावीत या विषयापासूनच त्यांच्यामध्ये कधी मनोरंजक तर कधी अतिरंजित चर्चा होत आल्या आहेत. वास्तविक बरेच दिवस आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरातल्या, नात्यातल्या, मित्रांतल्या इत्यादी ‘व्हॉटस ॲप’ मंडळांमध्ये मान्यता आणि धन्यता पावत होतो; पण सोसायटीचं असं मंडळ व्हायला हवं हे कुणाच्या लक्षात आलं नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमाचा शुभारंभ करायला आम्हांला परुळेकर मामा लागतात. ते स्वतः गेली वीस वर्ष, निवृत्त झाल्यापासून, सोसायटीचे सेक्रेटरी (आणि सर्वांचे एल. आय. सी. एजंट) आहेत.