नुकताच २६ जुलैला कारगिल विजय दिवस भारतभर साजरा झाला. तशी कारगिलच्या युद्धाविषयी बरीच माहिती असते. कारिगलचे युद्ध म्हणजे भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचे, पराक्रमाचे, संयमाचे, बलिदानाचे उत्तम उदाहरण आहे. मे १९९९ साली कारगिलमधे मुश्कोह, द्रास, काक्सर, टुरटुक, बटालिक या भागातून मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी घुसखोर सैनिक LOC पार करुन भारतात घुसले. NH1A या श्रीनगर आणि लेह यांना जोडणाऱ्या मार्गाच्या समांतर शिखरांवर ताबा मिळवायचा आणि भारताचा सियाचीन कडे जाणारा मार्ग रोखायचा असा पाकिस्तानचा डाव होता. यापैकी एका जरी ठिकाणी पाकचा ताबा राहिला असता तर ती भारतासाठी कायमस्वरुपी डोकेदुखी ठरली असती.
चूक
आनंद अभ्यंकर
श्री सायरस मिस्त्री यांना श्रध्दांजली
>आपण किती नालायक आहोत याची
सायरस मिस्त्री यांच्या
बरं !
सीटबेल्ट लावलेला नसेल तर
In reply to सीटबेल्ट लावलेला नसेल तर by शाम भागवत
विकार
घ्या!!!
In reply to घ्या!!! by जेम्स वांड
मी स्वत:ला नालायक एक भारतीय समाजाचा घटक म्हणुन म्हटले.
In reply to मी स्वत:ला नालायक एक भारतीय समाजाचा घटक म्हणुन म्हटले. by Trump
तुम्ही असाल बुआ
रस्ते अपघात होतात त्या मधे
In reply to रस्ते अपघात होतात त्या मधे by विनोदपुनेकर
त्यांच्या वैयक्तिक इच्छेचा
In reply to त्यांच्या वैयक्तिक इच्छेचा by जेम्स वांड
शिव शिव
श्रद्धांजली
मी एक नालायक भारतीय म्हणुन
मी एक नालायक भारतीय म्हणुन
In reply to मी एक नालायक भारतीय म्हणुन by चौथा कोनाडा
तसे म्हणु शकत नाही.
.