मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"जीवन पूर्णतः जगा" म्हणजे काय रे भाऊ?

श्रीकृष्ण सामंत ·
मला वाटतं की बीचवर जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ रात्रीची आहे. मला माझे पाय उबदार वाळूमध्ये रुतून ठेवण्यात मजा येते.भरतीच्या लाटेचं किनाऱ्यावर वेगाने येणारं पाणी पायावर घ्यायला मला मजा येते. माझ्या सर्व समुद्रकिनाऱ्यावरील अनुभवांपैकी, सर्वात सुंदर आठवणी, तारांकित आकाशाखाली सूर्य मावळल्यानंतरच्या आहेत.

त्याच्या सारखा नशिबवान तोच.

श्रीकृष्ण सामंत ·
लोकांनी अनेक शतके ह्या पृथ्वीवर पार केली आहेत आणि लोक बदलत आले आहेत. असं करत असताना त्यांच्यामध्ये नवीन विश्वास जागृत होत गेला असावा.ते गरजेप्रमाणे नवीन तंत्रज्ञान निर्माण करीत गेले असावेत. तेव्हा ते काय असावेत आणि आता काय आहेत याचा विचार केल्यावर जाणवतं की,बदल चांगला ही वाटतो आणि वाटत ही नाही. जेव्हा माणूस पहिल्यांदा बोलू शकला आणि चालू शकला तेव्हा तो दिवसभर घरांमध्ये राहिला नसावा. आपले काही दिवस बाहेर ही घालवत असणार. निसर्गाशी एकरूप होत असताना तो त्यातून आनंद ही घेत असावा. त्याच्या श्रद्धेचा देव ही त्याला निसर्गात सापडत असावा.

ढग हे माझे अनोळखे खरे मित्र.

श्रीकृष्ण सामंत ·

ढग खरे मित्र मग प्रोफेसर देसाई ? खोटे मित्र? वाटलच होतं मला. तुमच्या प्रश्नाना काहीतरी गोलमटोल उत्तर द्यायचे नी तुम्ही विचारात पडलेले पाहून हळूच कलटी मारायचे. असल्या मित्रांपेक्षा ढग कधीही चांगले.

ढग खरे मित्र मग प्रोफेसर देसाई ? खोटे मित्र? वाटलच होतं मला. तुमच्या प्रश्नाना काहीतरी गोलमटोल उत्तर द्यायचे नी तुम्ही विचारात पडलेले पाहून हळूच कलटी मारायचे. असल्या मित्रांपेक्षा ढग कधीही चांगले.
मी अनेकदा पावसावर,वादळांवर लिहिलं आहे. पण ह्या गोष्टींचा उगम करणाऱ्या ढगांवर लिहिलं नाही.आज मला माझ्या लहानपणी शेतात काम करतानाच्या आठवणी येऊन,भर पावसाळ्यात शेतात काम करत असताना पावसाची सर आल्यावर धावत घरात जाण्या अगोदर, आकाश कसं ढगाळायचं याची आठवण आली आणि ढग आठवले. मी ढगांकडे माझे अनोळखी मित्र समजून पहायचो आणि पहातो. आभाळात विहरणाऱ्या ढगांकडे विशिष्ट नजरेने त्यांच्याकडे टक लावून मला पाहावसं का वाटायचं, हेच कळत नाही. मला एक गोष्ट माहीत होती: मला माहीत होतं की हवेवर मुक्तपणे राज्य करणारे ढग सुंदर होते. ढगांचा साधेपणा आणि सौंदर्य निर्विवाद होतं.

अर्धा कप दुध...

कर्नलतपस्वी ·

ब्याऐंशी वर्षाची होती. एक वर्षापुर्वीच सहस्र चंद्र दर्शन सोहळा संपन्न झाला होता. सैन्यात नोकरीमुळे कधीच बरोबर रहायला मिळाले नाही. शेवट मात्र बरोबर होती. बायको मुले एकमताची असल्याने मला तारेवरची कसरत कधीच करावी लागली नाही. शेवट पर्यंत मधुमेह, हृदयविकार असे दुर्धर आजार नव्हते. चुल ,बंब, शेगडी,स्टोव्ह यांनी मात्र आपल्या आठवणी मागे सोडून गेल्यामुळे श्वसनाचा त्रास होता. शेवटपर्यंत दवाखाना नाममात्र. जसे घडले तसेच लिहीले आहे. एक मुलगा म्हणून मातृ पितृ ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पण व्याजच इतके भरपूर आहे त्यामुळे या जन्मातले ऋण पुढच्या जन्मात कॅरी फाॅरवर्ड करण्याची देवाजवळ प्रार्थना. सर्व प्रतिसादकांचे आभार.

ब्याऐंशी वर्षाची होती. एक वर्षापुर्वीच सहस्र चंद्र दर्शन सोहळा संपन्न झाला होता. सैन्यात नोकरीमुळे कधीच बरोबर रहायला मिळाले नाही. शेवट मात्र बरोबर होती. बायको मुले एकमताची असल्याने मला तारेवरची कसरत कधीच करावी लागली नाही. शेवट पर्यंत मधुमेह, हृदयविकार असे दुर्धर आजार नव्हते. चुल ,बंब, शेगडी,स्टोव्ह यांनी मात्र आपल्या आठवणी मागे सोडून गेल्यामुळे श्वसनाचा त्रास होता. शेवटपर्यंत दवाखाना नाममात्र. जसे घडले तसेच लिहीले आहे. एक मुलगा म्हणून मातृ पितृ ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पण व्याजच इतके भरपूर आहे त्यामुळे या जन्मातले ऋण पुढच्या जन्मात कॅरी फाॅरवर्ड करण्याची देवाजवळ प्रार्थना. सर्व प्रतिसादकांचे आभार.
ऑफिसला जायच्या घाई गडबडीत होता. घरात शांतता होती. त्याला एक हलकासा आवाज आला, "अरे,किती दिवस नोकरी करणार,पासष्ट झाले की. आई,लवकर उठलीस, चहा घेणार? नको ,तुला उशीर होतोय. बरं निघतो मी". क्लिनीक मधे खुप गर्दी होती. पटापटा काम उरकत असतानाच मोबाईलची घंटी वाजली. " आहो,सासूबाई बघा ना उठत नाहीत. बराच वेळ झाला मी प्रयत्न करतेय. काय झालं. काही नाही,आज तू आंघोळ घाल म्हणाल्या. तेल लावून गरम पाण्याने आंघोळ घातली. अर्धा कप चहा देतीस का म्हणाल्या.

गाढ झोपेतलं माझं स्वप्नं.

श्रीकृष्ण सामंत ·
मला आठवतं,शेतात काम करताना सर्वात जास्त मेहनत घेतली जाते ती म्हणजे शेत नांगरणं. माझ्या आजोबांच्या शेतात अनेक कामगार कामं करत असायचे.शेत नांगरण्या सारखी कामं अर्थातच कामगारांना दिली जायची. पण त्या दिवशी मी स्वतः एक कुणगा अट्टाहासाने नांगरायचं असं ठरवलं. आणि व्हायचं तेच झालं. सूर्यास्त होई पर्यंत माझं अंग चोळामोळा झालं. रात्री घरी येऊन कसाबसा दोन घांस गिळून अंथरूणावर पडलो. आणि सूर्योदय केव्हा झाला हे कळलंच नाही. असं म्हणतात जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा मेंदूत येणारे विचार स्वपनाद्वारे हयदोस घालतात. त्या दिवशी माझं अगदी तसंच झालं.

निसर्ग सृष्टीचं सादरीकरण

श्रीकृष्ण सामंत ·
त्या दिवशी मी एकटाच घरी होतो. रिकाम टेकड्या मनात निसर्गाच्या आणि निसर्ग-सृष्टीच्या सादरीकरणाचे विचार माझ्या मनात आले. लाल, पिवळा, नारिंगी, हिरवा - मला दिसणारं हे रंगांचं विविध स्वरूप आकाशात पाहून मला वाटतं, हे दृष्य माझ्या कल्पना करण्याच्या क्षमतेच्या पलिकडंच आहे. जांभळ्या आणि पिवळ्या फुलांच्या मधोमध एक केशरी फूल फुललेलं मला दिसतं. हे उघड आहे की आता वसंत ऋतू आला आहे आणि त्याचं सौंदर्य मला मोहित करत नाही असं कदापि होणार नाही. आकाशाचा स्वच्छ निळा पोत पण मला आकर्षित करतो. मला माझ्या शरीराला स्पर्श करणारा वारा जाणवतो.

संगीत

श्रीकृष्ण सामंत ·
काल मी श्री. समर्थां बरोबर तळ्यावर फेरफटका मारत असताना एक प्रश्न केला. आणि तो त्यांनाच करण्याचा माझा उद्देश हा होता की,ते पेटी आणि व्हायोलिन वाजवतात. त्यांच्या संगीताच्या कार्यक्रमाला मी पूर्वी गेलो आहे. मी त्यांना म्हणालो, “संगीत म्हणजे काय? संगीत नसेल तर लोक कसे जीवन जगतील? हे विचार माझ्या डोक्यात येतात आणि हे संगीतात रस नसलेल्या लोकांना कसं लागू होतं? ते मला म्हणाले, “संगीताशिवाय "जीवनातील दिवसाची" ​​ कल्पना करूया. संगीताशिवाय जीवन भावनाहीन, रंगहीन आणि अनावश्यकपणे रेखाटलेलं होईल . संगीताची व्याख्या अशी करता येईल, “वेळेत आवाजाची मांडणी करण्याची कला” म्हणजे संगीत.

लागट बोलणं

श्रीकृष्ण सामंत ·

चित्रगुप्त 11/05/2024 - 08:18
@ सामंत साहेब, तुम्ही सध्या ९० वर्षांचे आहात, सधारणतः १९४७ च्या सुमारास तुम्ही मिडिल स्कूलमधे असाल. त्यावेळी तुमच्या शाळेत प्रत्येक मुलाला स्वतंत्र लॉकर, शाळेत 'हॉलवे' वगैरे असणारी शाळा (कोकणातली ?) कोणत्या गावातली आणि कोणती होती ? -- की हा लेख देखील कोणत्यातरी इंग्रजी लेखाचे 'आई'च्या कृपेने केलेले भाषांतर आहे ? 'शक्तीशाली शब्द' ..."जेव्हा तुम्हाला तसं वाटायला लागतं तेव्हाच ते “म्हणणं” खरोखरच वेगाने नष्ट होण्यास सुरवात होते" .... वगैरे वाक्ये 'आई'ची वाटतात.

In reply to by चित्रगुप्त

मी दादरच्या हिंदू कॉलनीत त्यावेळी किंग जॉर्ज स्कूल मध्ये पहिली ते त्यावेळी असणारे मॅट्रिक पर्यंत शिकलो होतो लॉकर गॅंगवे हॉलवे आणि प्रचंड शाळेसमोर मैदान त्याशिवाय फिजिकल ट्रेनिंग पिटी आणि सुंदर जिम पण होती कळावे

In reply to by श्रीकृष्ण सामंत

अहिरावण 11/05/2024 - 10:12
मग बरोबर आहे. सगळं आंग्लाळलेलं वातावरण, भारतीयत्वाशी संबंध अभावानेच. लिखाणातून जाणवत रहातो परकीय प्रभाव. म्हणूनच कदाचित इथल्या लोकांना तुमचं लेखन फारसं भावत नाही. वर वर लिहिल्यासारखं वाटतं. आतून येत नाही. असो. चालायचेच.

In reply to by अहिरावण

मग प्रत्येक लेखाची शेकडो वाचने कशी होतात? आता तर एक लेख १००० वाचनावर गेला आहे."आईच्या" प्रेमाला कोण बरं अव्हेर करणार? जन्मताच आई गलेलेपण बालिश होऊन विचित्रपणे आ.ई.तु.झी.आ.ठ.व.ण. ये.ते. म्हणतात."सरावरेल्या साहित्यिकांना" यापुढे "आई" शिवाय तरणोपाय नसणार शिवाय फ्युचर

In reply to by श्रीकृष्ण सामंत

अहिरावण 11/05/2024 - 13:42
लेखापेक्षा प्रतिसाद इंटरेस्टींग असतात ते वाचण्यासाठी लेखावर क्लिक होते आणि वाचने वाढतात. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा याप्रमाणे प्रतिसादांमुळे लेख हिट्ट.. तेव्हा वाचनसंख्या १००० नाही १लाख झाली तरी त्याचा अर्थ लेख भारी असा नव्हे.. :)

In reply to by अहिरावण

पण प्रतिसाद फक्त मोजक्याच लोकांचे असतात आणि त्यातली भाषा तशीच असते म्हणून लोक प्रतिसाद नऊ वाजता लेख वाचतात म्हणून वाचले हजाराच्या वर जातात असं मला वाटतं

पुढील हल्ला कवीते द्वारे होऊ शकतो! तू आहेस माझे जिवन. (तू आहेस माझे जेवण ,विडंबना साठी कच्चा माल....) मला शत्रूच्या गुप्त गोळाबारूद भंडाराचा पत्ता लागला आहे. बाकी आपली आठवण चांगली आहे पण मिडलक्लास मधली नसावी प्रि प्रायमरीतली असावी. आणी शिर्षक सुद्धा चुकले आहे असे वाटते. इश्श, आम्हीं नाही जा.. नको ना गडे... असे काहीतरी वाचायला मिळेल, लाॅकर मधून शालू,मालू,नलू .... कोणासाठी लिहिलेले प्रेमपत्र पडेल व मित्रांना (नल-दमयंती) कळेल त्या ऐवजी झुरळ बाहेर पडल्याने भ्रमनिरास झालो. मिडलक्लास मधे लागट बोलण्याची सुरवात होते. मग जिवलग मित्र सुद्धा अडचण वाटतो. बाकी विडंबन हे आनंदी रहाण्याचे व दुसर्यांना आनंदी ठेवण्याचे उत्तम साधन आहे. अगदी भगवान श्रीकृष्ण सुद्धा यातून सुटले नाहीत. एका केशवसुताने (ज के उपाध्याय) ,गीता, भगवंतांनी मानवाच्या उत्थानासाठी सांगितलेल्या या ग्रंथांचे विडंबन लिहीले आहे. मिपावर आहे. राम गणेश गडकरींच्या रांगोळी या कवितेचे विडंबन केल्यावर ते म्हणाले की विडंबन हे मुळ कलाकृतीचा सन्मान आहे. तुम्हीं लिहीत रहा आम्हीं जागा शोधू.. स.न.वि.वी. क.लो.आ.

अहिरावण 11/05/2024 - 10:15
दुसर्‍या दिवशी मी शाळेत गेलो. माझा जिवलग मित्र मला म्हणत होता “मला माहित आहे की ते झुरळ तुझ्याकडून आलेलं नव्हतं, ते इतर मित्र फक्त उद्धट आहेत, आणि त्यांना फक्त मजा आणि चिडवाचिडवितून तुझी चेष्टा करायची होती.”
आयला तुमचे मित्र अकालीच प्रौढ झाले वाटते? आमचे तर सगळे मित्र नालायक टाईपचे होते. आणि त्या काळात अमुक जीवलग वगैरे कळत नसायचे.

नठ्यारा 11/05/2024 - 18:41
ते झुरळाचं सोडा हो. अहो, मी शाळेत बेडूक नेला होता कंपासपेटीत भरून. गणिताचा वर्ग चालू असतांना मित्रांना दाखवीत होतो. गणिताच्या गुरुजींनी मला पुढे बोलवून तो टेबलावर ठेवायला सांगितला. मी तसे इमानेइतबारे केले. ग.गु.ना तो रबराचा वाटला. ते बेडकास जवळून निरखीत होते. ते व तो बेडूक दोघेही बिनधास्त होते. मग मी बेडकास विवक्षित जागी हात लावल्यावर तो उड्या मारून पुढे गगुकडे सरकू लागला. ते पाहून त्याच्या प्रत्येक उडीसरशी गगुंचा चेहरा मागेमागे जात राहिला. शेवटी तो टेबलाचा काठाजवळ आला. मग मी त्यास झडप घालून उचललं व कंपासपेटीत बंदिस्त केलं. यावरून मी किती शूरवीर आहे हे सिद्ध होतं. गणित माझा आवडीचा विषय असल्याने गगुंनी हे प्रकरण वर्गाबाहेर नेलं नाही. -नाठाळ नठ्या

घटना क्षुल्लक असते,पण वय, मानसिक प्रगल्भता,अनुभव अशा सारख्या गोष्टी हळूहळू पोक्त विचार करायला कारणीभूत होतात.
खरं आहे. नाहीतर काही काही म्हातारे लोकं मिपावरील लोकांनी टिंगल टवाळी केली, टीका केली म्हणून लगेच नवनवीन लेख पाडतात. त्यांना पोक्त पणा म्हणजे काय माहीतच नसते. अवांतर : ह्या लेखाचे विडंबन पडायचा विचार आहे, म्हणून ( बोलत लागणं ) ह्या टायटल चा कॉपी राईट घेऊन ठेवत आहे. :))))

In reply to by अहिरावण

ख्या ख्या ख्या सध्या मला जरा मोकळा वेळ आहे, अन् त्यातून हे कृष्ण असला भारी कच्च्या मालाचा पुरवठा करत आहेत. हसून हसून पोट दुखायची वेळ येते कधी कधी . =))))

In reply to by श्रीकृष्ण सामंत

तुम्हाला अजूनही कळतच नाहीये. =)))) इथे लोकं म्हातारपणाची टर उडवत नाहीयेत, तुमच्या हास्यस्पद लेखनाची टर उडवत आहेत. म्हातारे सगळेच होणार आहेत. पण त्यातही ग्रेसफुली म्हातारं होणे ही एक कला आहे. इथे चौकट राजा ह्यांना कित्येकदा भेटलो होतो, माणूस १% सुध्धा म्हातारा वाटायचा नाही. इंटरनेट वर राम दास्स ह्यांचे व्हिडीओ आहेत ते पहा कधीतरी. माणसाला ६६ वय असताना ब्रेन स्ट्रोक मुळे परालिसिस झाले, अन् तरीही काय खुश दिसत आहे माणूस. एका व्हिडिओ मध्ये तर म्हणतात - "मी आधीच अंतर्मुख होतो अन् ह्या स्त्रोक ने मला अजूनच जास्त अंतर्मुख केलं, कसलं भारी आहे हे ". आणि प्रसन्नपणे हसले आहेत. अहाहा. समोर असतो तर तिथेच साष्टांग दंडवत घातला असता. आमच्या इथे एक देशपांडे आजोबा होते, ते रात्री जेवणानंतर शतपावली करताना भेटायचे नेहमी म्हणायचे - काय गोडबोले, झालं का जेवाण"खवाण". आम्हीच लाजून गप्प बसल्यावर म्हणायचे, आत्ता नाय तर काय म्हातारं झाल्यावर करणार का =)))) Life is an ice-cream, enjoy before it melts . ;) म्हातारपण वाईट नाही, थेरडेपण वाईट आहे. कळलं तर समजून घ्या , नाहीतर सोडून द्या. https://youtu.be/-N6sw-lZLTA?si=2uZ_5R05GWpYjEMF हसत रहा :) असो.

पिकल्या पानाचा देठं की हो हिरवा.... ग्रेसफुली म्हातारं व्हायचंय? हा घ्या नुख्सा. हाल चाल कैसा है। किसी ने पुछा कैसे हो। मुस्कुरा के बोला। बढीया है दोस्त। दोस्तों की मेहर है। रब दी है खैर। मस्त चल रही है। जिदंगी की सैर । तडके उठता हूँ। दाढी दुढी बनाता हूँ। बचेखुचे बालों को ढुढंके सवारता हूँ। सैरसपाटा तो बहाना है। आँखो की ज्यादा घुटनो की वर्जीश कम होती है। कुछ खुंसट दोस्त और जाते हुये चांद से आँखे चार होती है। घर आते ही गोली चलती है। आज फिर देर हुयी बोला हाँ आज वर्जीश थोडी कुछ ज्यादाही हुयी। ना आफिस की चिंता। ना नोकरी जाने का डर। खाता हूँ पीता हूँ। अपने ही गुन गाता हूँ। शाम होते ही कुत्ता काठी के साथ बुढ्ढों के अड्डे पे हजेरी लगती है। सामने समोसे वडापाव की ढेरीसी दिखती है। दो पटियाले लगते है। कभी कभार काजू कबाब सजते है। कुछ भी ना मिले तो जले हुये पापड भी चलते है। रूखी सुखी खाता हूँ। मुंछाँँ मे घी लगाके चादर के साथ लंबी तानके सोता हूँ। मेहरारू की नजरे इनायत। यहाँ सब खैरीयत है। तबियत के साथ साथ तरबियत भी अच्छी चल रही है । २०-१२-२०२०

In reply to by कर्नलतपस्वी

अमर विश्वास 12/05/2024 - 13:35
क्या बात है कर्नल साब ... मेहरारू की नजरे इनायत। यहाँ सब खैरीयत है। तबियत के साथ साथ तरबियत भी अच्छी चल रही है ।.... वय कुठलेही असो .. बायको ची प्रेमळ नजर हवीच (मेहरारू की नजरे इनायत) बाकी तर्बीयत / तरबियत महत्वाची ... शेवटी अनुभवाचे बोल असतात हे

चित्रगुप्त 11/05/2024 - 08:18
@ सामंत साहेब, तुम्ही सध्या ९० वर्षांचे आहात, सधारणतः १९४७ च्या सुमारास तुम्ही मिडिल स्कूलमधे असाल. त्यावेळी तुमच्या शाळेत प्रत्येक मुलाला स्वतंत्र लॉकर, शाळेत 'हॉलवे' वगैरे असणारी शाळा (कोकणातली ?) कोणत्या गावातली आणि कोणती होती ? -- की हा लेख देखील कोणत्यातरी इंग्रजी लेखाचे 'आई'च्या कृपेने केलेले भाषांतर आहे ? 'शक्तीशाली शब्द' ..."जेव्हा तुम्हाला तसं वाटायला लागतं तेव्हाच ते “म्हणणं” खरोखरच वेगाने नष्ट होण्यास सुरवात होते" .... वगैरे वाक्ये 'आई'ची वाटतात.

In reply to by चित्रगुप्त

मी दादरच्या हिंदू कॉलनीत त्यावेळी किंग जॉर्ज स्कूल मध्ये पहिली ते त्यावेळी असणारे मॅट्रिक पर्यंत शिकलो होतो लॉकर गॅंगवे हॉलवे आणि प्रचंड शाळेसमोर मैदान त्याशिवाय फिजिकल ट्रेनिंग पिटी आणि सुंदर जिम पण होती कळावे

In reply to by श्रीकृष्ण सामंत

अहिरावण 11/05/2024 - 10:12
मग बरोबर आहे. सगळं आंग्लाळलेलं वातावरण, भारतीयत्वाशी संबंध अभावानेच. लिखाणातून जाणवत रहातो परकीय प्रभाव. म्हणूनच कदाचित इथल्या लोकांना तुमचं लेखन फारसं भावत नाही. वर वर लिहिल्यासारखं वाटतं. आतून येत नाही. असो. चालायचेच.

In reply to by अहिरावण

मग प्रत्येक लेखाची शेकडो वाचने कशी होतात? आता तर एक लेख १००० वाचनावर गेला आहे."आईच्या" प्रेमाला कोण बरं अव्हेर करणार? जन्मताच आई गलेलेपण बालिश होऊन विचित्रपणे आ.ई.तु.झी.आ.ठ.व.ण. ये.ते. म्हणतात."सरावरेल्या साहित्यिकांना" यापुढे "आई" शिवाय तरणोपाय नसणार शिवाय फ्युचर

In reply to by श्रीकृष्ण सामंत

अहिरावण 11/05/2024 - 13:42
लेखापेक्षा प्रतिसाद इंटरेस्टींग असतात ते वाचण्यासाठी लेखावर क्लिक होते आणि वाचने वाढतात. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा याप्रमाणे प्रतिसादांमुळे लेख हिट्ट.. तेव्हा वाचनसंख्या १००० नाही १लाख झाली तरी त्याचा अर्थ लेख भारी असा नव्हे.. :)

In reply to by अहिरावण

पण प्रतिसाद फक्त मोजक्याच लोकांचे असतात आणि त्यातली भाषा तशीच असते म्हणून लोक प्रतिसाद नऊ वाजता लेख वाचतात म्हणून वाचले हजाराच्या वर जातात असं मला वाटतं

पुढील हल्ला कवीते द्वारे होऊ शकतो! तू आहेस माझे जिवन. (तू आहेस माझे जेवण ,विडंबना साठी कच्चा माल....) मला शत्रूच्या गुप्त गोळाबारूद भंडाराचा पत्ता लागला आहे. बाकी आपली आठवण चांगली आहे पण मिडलक्लास मधली नसावी प्रि प्रायमरीतली असावी. आणी शिर्षक सुद्धा चुकले आहे असे वाटते. इश्श, आम्हीं नाही जा.. नको ना गडे... असे काहीतरी वाचायला मिळेल, लाॅकर मधून शालू,मालू,नलू .... कोणासाठी लिहिलेले प्रेमपत्र पडेल व मित्रांना (नल-दमयंती) कळेल त्या ऐवजी झुरळ बाहेर पडल्याने भ्रमनिरास झालो. मिडलक्लास मधे लागट बोलण्याची सुरवात होते. मग जिवलग मित्र सुद्धा अडचण वाटतो. बाकी विडंबन हे आनंदी रहाण्याचे व दुसर्यांना आनंदी ठेवण्याचे उत्तम साधन आहे. अगदी भगवान श्रीकृष्ण सुद्धा यातून सुटले नाहीत. एका केशवसुताने (ज के उपाध्याय) ,गीता, भगवंतांनी मानवाच्या उत्थानासाठी सांगितलेल्या या ग्रंथांचे विडंबन लिहीले आहे. मिपावर आहे. राम गणेश गडकरींच्या रांगोळी या कवितेचे विडंबन केल्यावर ते म्हणाले की विडंबन हे मुळ कलाकृतीचा सन्मान आहे. तुम्हीं लिहीत रहा आम्हीं जागा शोधू.. स.न.वि.वी. क.लो.आ.

अहिरावण 11/05/2024 - 10:15
दुसर्‍या दिवशी मी शाळेत गेलो. माझा जिवलग मित्र मला म्हणत होता “मला माहित आहे की ते झुरळ तुझ्याकडून आलेलं नव्हतं, ते इतर मित्र फक्त उद्धट आहेत, आणि त्यांना फक्त मजा आणि चिडवाचिडवितून तुझी चेष्टा करायची होती.”
आयला तुमचे मित्र अकालीच प्रौढ झाले वाटते? आमचे तर सगळे मित्र नालायक टाईपचे होते. आणि त्या काळात अमुक जीवलग वगैरे कळत नसायचे.

नठ्यारा 11/05/2024 - 18:41
ते झुरळाचं सोडा हो. अहो, मी शाळेत बेडूक नेला होता कंपासपेटीत भरून. गणिताचा वर्ग चालू असतांना मित्रांना दाखवीत होतो. गणिताच्या गुरुजींनी मला पुढे बोलवून तो टेबलावर ठेवायला सांगितला. मी तसे इमानेइतबारे केले. ग.गु.ना तो रबराचा वाटला. ते बेडकास जवळून निरखीत होते. ते व तो बेडूक दोघेही बिनधास्त होते. मग मी बेडकास विवक्षित जागी हात लावल्यावर तो उड्या मारून पुढे गगुकडे सरकू लागला. ते पाहून त्याच्या प्रत्येक उडीसरशी गगुंचा चेहरा मागेमागे जात राहिला. शेवटी तो टेबलाचा काठाजवळ आला. मग मी त्यास झडप घालून उचललं व कंपासपेटीत बंदिस्त केलं. यावरून मी किती शूरवीर आहे हे सिद्ध होतं. गणित माझा आवडीचा विषय असल्याने गगुंनी हे प्रकरण वर्गाबाहेर नेलं नाही. -नाठाळ नठ्या

घटना क्षुल्लक असते,पण वय, मानसिक प्रगल्भता,अनुभव अशा सारख्या गोष्टी हळूहळू पोक्त विचार करायला कारणीभूत होतात.
खरं आहे. नाहीतर काही काही म्हातारे लोकं मिपावरील लोकांनी टिंगल टवाळी केली, टीका केली म्हणून लगेच नवनवीन लेख पाडतात. त्यांना पोक्त पणा म्हणजे काय माहीतच नसते. अवांतर : ह्या लेखाचे विडंबन पडायचा विचार आहे, म्हणून ( बोलत लागणं ) ह्या टायटल चा कॉपी राईट घेऊन ठेवत आहे. :))))

In reply to by अहिरावण

ख्या ख्या ख्या सध्या मला जरा मोकळा वेळ आहे, अन् त्यातून हे कृष्ण असला भारी कच्च्या मालाचा पुरवठा करत आहेत. हसून हसून पोट दुखायची वेळ येते कधी कधी . =))))

In reply to by श्रीकृष्ण सामंत

तुम्हाला अजूनही कळतच नाहीये. =)))) इथे लोकं म्हातारपणाची टर उडवत नाहीयेत, तुमच्या हास्यस्पद लेखनाची टर उडवत आहेत. म्हातारे सगळेच होणार आहेत. पण त्यातही ग्रेसफुली म्हातारं होणे ही एक कला आहे. इथे चौकट राजा ह्यांना कित्येकदा भेटलो होतो, माणूस १% सुध्धा म्हातारा वाटायचा नाही. इंटरनेट वर राम दास्स ह्यांचे व्हिडीओ आहेत ते पहा कधीतरी. माणसाला ६६ वय असताना ब्रेन स्ट्रोक मुळे परालिसिस झाले, अन् तरीही काय खुश दिसत आहे माणूस. एका व्हिडिओ मध्ये तर म्हणतात - "मी आधीच अंतर्मुख होतो अन् ह्या स्त्रोक ने मला अजूनच जास्त अंतर्मुख केलं, कसलं भारी आहे हे ". आणि प्रसन्नपणे हसले आहेत. अहाहा. समोर असतो तर तिथेच साष्टांग दंडवत घातला असता. आमच्या इथे एक देशपांडे आजोबा होते, ते रात्री जेवणानंतर शतपावली करताना भेटायचे नेहमी म्हणायचे - काय गोडबोले, झालं का जेवाण"खवाण". आम्हीच लाजून गप्प बसल्यावर म्हणायचे, आत्ता नाय तर काय म्हातारं झाल्यावर करणार का =)))) Life is an ice-cream, enjoy before it melts . ;) म्हातारपण वाईट नाही, थेरडेपण वाईट आहे. कळलं तर समजून घ्या , नाहीतर सोडून द्या. https://youtu.be/-N6sw-lZLTA?si=2uZ_5R05GWpYjEMF हसत रहा :) असो.

पिकल्या पानाचा देठं की हो हिरवा.... ग्रेसफुली म्हातारं व्हायचंय? हा घ्या नुख्सा. हाल चाल कैसा है। किसी ने पुछा कैसे हो। मुस्कुरा के बोला। बढीया है दोस्त। दोस्तों की मेहर है। रब दी है खैर। मस्त चल रही है। जिदंगी की सैर । तडके उठता हूँ। दाढी दुढी बनाता हूँ। बचेखुचे बालों को ढुढंके सवारता हूँ। सैरसपाटा तो बहाना है। आँखो की ज्यादा घुटनो की वर्जीश कम होती है। कुछ खुंसट दोस्त और जाते हुये चांद से आँखे चार होती है। घर आते ही गोली चलती है। आज फिर देर हुयी बोला हाँ आज वर्जीश थोडी कुछ ज्यादाही हुयी। ना आफिस की चिंता। ना नोकरी जाने का डर। खाता हूँ पीता हूँ। अपने ही गुन गाता हूँ। शाम होते ही कुत्ता काठी के साथ बुढ्ढों के अड्डे पे हजेरी लगती है। सामने समोसे वडापाव की ढेरीसी दिखती है। दो पटियाले लगते है। कभी कभार काजू कबाब सजते है। कुछ भी ना मिले तो जले हुये पापड भी चलते है। रूखी सुखी खाता हूँ। मुंछाँँ मे घी लगाके चादर के साथ लंबी तानके सोता हूँ। मेहरारू की नजरे इनायत। यहाँ सब खैरीयत है। तबियत के साथ साथ तरबियत भी अच्छी चल रही है । २०-१२-२०२०

In reply to by कर्नलतपस्वी

अमर विश्वास 12/05/2024 - 13:35
क्या बात है कर्नल साब ... मेहरारू की नजरे इनायत। यहाँ सब खैरीयत है। तबियत के साथ साथ तरबियत भी अच्छी चल रही है ।.... वय कुठलेही असो .. बायको ची प्रेमळ नजर हवीच (मेहरारू की नजरे इनायत) बाकी तर्बीयत / तरबियत महत्वाची ... शेवटी अनुभवाचे बोल असतात हे
का कुणास ठाऊक,त्या दिवशी मी एकटाच शांत बसलो असताना माझं मन माझ्या शाळेतल्या दिवसात रममाण होत गेलं.आणि माझ्या मनाला लागलेली एक घटना मला आठवली . धमकावलं,चिडविलं,जात असताना शक्तिशाली शब्द एखाद्याला कृतींपेक्षा जास्त दुखवू शकतात, असं मला वाटतं. तुम्ही लोकांना जे शब्द बोलू शकता ते तुमच्यावर परिणाम करू शकत नाहीत पण त्या शब्दांचा खोलवर परिणाम ज्यांना बोललं जातं त्यांच्यावर नक्कीच होतो. एकदा लोकांनी एका व्यक्तीला चिडवायला,धमकावायला, सुरुवात केली की प्रत्येकजण त्याचं अनुकरण करून त्याचा पाठपुरावा करतो. जेव्हा तुमचा एखादा मित्र तुम्हाला चिडवतो, धमकावतो तेव्हा तुमचे प्रत्येक मित्र त्यात सामील होऊन त

“आनंदी असणं म्हणजे काय हो भाऊसाहेब?”

श्रीकृष्ण सामंत ·
हा प्रश्न मी काल प्रो. देसायांना विचारला. ते म्हणाले, “ सामंत, तुम्ही छान प्रश्न मला विचारला आहे. आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमतील त्या घडण्णऱ्या गोष्टींचा आनंद घेणं. हे आनंदी असणं कार्यसिद्ध होण्यासाठी निरनिराळ्या लोकांचे निरनिराळे मार्ग असूं शकतात. त्यांच्याकडे विविध नैतिकता, मूल्यं, कर्तव्यं आणि कार्य सूची असूं शकतात. आपल्या जीवनातील सर्व कृती या एकाच उद्देशाकडे, आनंदी असण्याकडे,या मुख्य ध्येयाकडे,नेमस्त होतात. माझ्यासाठी, म्हणाल तर मी जगत असलेल्या जीवनाचा आनंद घेणं कठीण होईल, जर मी सर्व काही मला त्रास देत आहे अशी समजूत करून राहिन.

सोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श(भाग २)

श्रीकृष्ण सामंत ·
सुम्याच्या संसारातल्या त्या जीवघेण्या आठवणी सुम्याला लग्न होऊन दोन वर्ष झाली.तिला एक स्वरूप सुंदर मुलगी झाली.अगदी सुम्यासारखी दिसायची. सुम्या आपल्या नवर्‍याबरोबर पुण्यात रहायची.तिचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करायचा.सुम्याला खूप आनंद व्हायचा. कोकणात आईकडून चवदार स्वयंपाक कसा करायचा ते शिकल्यामुळे तिच्या जेवणावर तिचा नवरा खूष असायचा. सुम्याला एकटी असताना गुरूनाथची खूप आठवण यायची.गुरूनाथसुद्धा तिच्यावर खूप प्रेम करायचा.पण ते प्रेम बालीश तरूण वयातलं होतं.भविष्य कसं असेल त्याची त्या वयावर पर्वाही नसते आणि जाणीवही नसते.