त्या अनादि,अनंत, सर्वसाक्षी जगन्नियंत्याने आपल्या ललाटावर भाग्यरेखा लिहिताना अहर्निश परीक्षा देणंच लिहिलं आहे,असं प्रत्यंतर प्रत्येक जीवात्म्यास हा भवसागर पार करत असताना येत असतं!
बास,बास,बास! पिळापिळी पुरे! ह्याच लायनीवर ही सगळी पोस्ट लिहीत बसले ,तर माझी दमछाक होईल. सोप्या भाषेत मला एवढंच म्हणायचं आहे की, आपल्यापैकी प्रत्येकाच्या नशिबात, रोजच्या व्यवहारात परीक्षा देणं लिहिलेलंच असतं. खरं तर मला रोजच्या रोज येणाऱ्या संकटरुपी परीक्षेवर लिहायचंच नाहीये. मला लिहायचंय ॲक्चुअल परीक्षेवर.
आवडली.
अहिरावण, तुमच्या लिखाणाचं हे
In reply to अहिरावण, तुमच्या लिखाणाचं हे by कांदा लिंबू
क्रमशः ?
आवडला
एकदम सुंदर अनुभव आणि लिखाण.
आवडला अनुभव
गुरुजी
एका माणसाने चांगुलपणा दाखवला
In reply to एका माणसाने चांगुलपणा दाखवला by तिता
विश्वासावर व्यवहार चालतो ....
दोन गोष्टीचा
सुंदर लिखाण!
छान.
उत्तम लिहिले आहे.
काय होणार हे माहिती
अनुभव आवडला...
छान लिहिले आहे.
अपना हाथ जगन्नाथ....
कथा छान जमलीय .. जरी शेवटचा
रूढ तर्कशास्त्रात न बसणारा विलक्षण अनुभव.
शेवटचा शब्द खास .... !
अदभुत अनुभव !
In reply to अदभुत अनुभव ! by चौथा कोनाडा
त्या कथेचा ह्या कथेशी काय
कथा आवडली
आनंददायी अनुभव!
स्वानुभव म्हणायचा की कथा? पण
खरय ?
सर्व वाचक आणि प्रतिसादकांना
In reply to सर्व वाचक आणि प्रतिसादकांना by अहिरावण
पुढचा लेख खऱ्या आयडीने
In reply to पुढचा लेख खऱ्या आयडीने by अमरेंद्र बाहुबली
मिपा रसातळाला गेलं आहे
In reply to मिपा रसातळाला गेलं आहे by कांदा लिंबू
निंदकाचे घर असावे शेजारी
In reply to पुढचा लेख खऱ्या आयडीने by अमरेंद्र बाहुबली
आपल्यासारख्यांच्या आपुलकीने
In reply to आपल्यासारख्यांच्या आपुलकीने by अहिरावण
असुद्या वांड साहेब :)
In reply to पुढचा लेख खऱ्या आयडीने by अमरेंद्र बाहुबली
काहीही हं
In reply to पुढचा लेख खऱ्या आयडीने by अमरेंद्र बाहुबली
काहीही हं.
In reply to काहीही हं. by बाबुराव
प्रत्येक धाग्यावर अवांतर
मनाला भावनारे लिखाण