मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दर्शननं केला प्रवास

पराग१२२६३ ·

निनाद 25/04/2024 - 17:52
तुमचे रेल्वे प्रेम आणि विषयातले सातत्य सर्व तपशिल साधत असलेली लिखाणाची ढब वाखाणण्याजोगी आहे.

चौकस२१२ 26/04/2024 - 11:29
तुमचा रेल्वे या विषयांवरील अभ्यास आणि छन्द कौतूकास्पद आहे पण हे नाही कळले कि "मिरज ते पुणे आणि ते सुद्धा पहाटे ४.५० निघून यात विशेष असे काय आहे ?

चौथा कोनाडा 26/04/2024 - 12:29
मस्त माहितीपुर्ण अनुभव ! रेल्वेचं जगच वेगळं .. त्यात तुम्ही मस्त फिरवून आणता ! ओघवतं लेखन... तुमच्या सवेच प्रवास करतो आहे असं वाटलं ! धन्यू !

निनाद 25/04/2024 - 17:52
तुमचे रेल्वे प्रेम आणि विषयातले सातत्य सर्व तपशिल साधत असलेली लिखाणाची ढब वाखाणण्याजोगी आहे.

चौकस२१२ 26/04/2024 - 11:29
तुमचा रेल्वे या विषयांवरील अभ्यास आणि छन्द कौतूकास्पद आहे पण हे नाही कळले कि "मिरज ते पुणे आणि ते सुद्धा पहाटे ४.५० निघून यात विशेष असे काय आहे ?

चौथा कोनाडा 26/04/2024 - 12:29
मस्त माहितीपुर्ण अनुभव ! रेल्वेचं जगच वेगळं .. त्यात तुम्ही मस्त फिरवून आणता ! ओघवतं लेखन... तुमच्या सवेच प्रवास करतो आहे असं वाटलं ! धन्यू !
मिरजेत दर्शन दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं.

एक अचानक मिपाकट्टा : चिंचवड

चौथा कोनाडा ·

प्रचेतस 19/04/2024 - 20:53
मस्त एकदम. आधी माहीत असतं तर नक्की आलो असतो. चित्रगुप्तकाका इकडं चिंचवडात आले आणि भेट नाही झाली. सर्व वृत्तांत खुपच आवडला.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 21/04/2024 - 17:29
धन्यू वल्ली. वेळेशी मारामारी करत कट्टा पार पडला... एकट्या अभ्याला रात्री फोन करू शकलो. पुढच्यावेळी नीट नियोजन करुन भेटूयात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौथा कोनाडा 21/04/2024 - 17:42
मिपाची हेर यंत्रणा फेल झाली.
Laughs हा ... हा ... हा लै भारी डायलॉक ! असे झकास योग येतात, अकस्मात मिपाकर येतात, अचानक कट्टे होतात, आनंदून जातात सहवासाने

कंजूस 19/04/2024 - 21:25
समविचारींचा कट्टा झकास झाला आहे. फोटोही सुंदर. सुतचित्र कल्पना आवडली. काही चित्रे अशी सुतचित्रे आहेत यावर विश्वास बसत नाही . तसेच दगडी पाटीवरची कोरीव चित्रे हीसुद्धा नामी युक्ती आहे. गुरुकुल रचना पाहून केरळातील बेकर या स्थापत्यकाराची आठवण झाली. चिंचवड परिसरातील या वास्तू लेखकाबरोबर पाहण्याचा योग आला होता त्याची उजळणी झाली. कट्टा वृतान्त आवडला.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 24/04/2024 - 14:21
धन्यवाद, कंजूस जी. असे योग अचानक येतात. तुमच्याशी भेट हा ही सुंदर योग होता !
काही चित्रे अशी सुतचित्रे आहेत यावर विश्वास बसत नाही. तसेच दगडी पाटीवरची कोरीव चित्रे हीसुद्धा नामी युक्ती आहे.
तुमचं कौतुक प्रफुल्ल पर्यंत पोहोचवत आहे ! धन्यवाद, पुनश्च !

त्रिगुणात्मक त्रैमुर्ती प्रकट झाल्या, काहितरी गहन विचारविमर्श झाला असेल म्हणून पामरांना निमंत्रण दिले नसावे. पुन्हा असा दुग्धशर्करा योग आला तर जरूर कळवणे. हातातले काम सोडून पळत येवूच, सध्या फोटोवर समाधान मानतो.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 20/04/2024 - 19:46
चित्रकार, कलाकार मिपाकरांचा कट्टा होता तो. प्रचेतसलाही गाळले तर ..... कविंचा ग्रीष्मकालीन कट्टा ठेवा. राजकीय टीकाकारांचा ठेवा. अध्यात्मिक पारमार्थिक लोकांचा ठेवा. अंधारात काळे मांजर शोधणाऱ्यांचा ठेवा. उडवून द्या दणका पिंचिंतेपुणेसासवड नगरीत.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 20/04/2024 - 22:50
सुनियोजित नव्हे, तर हा अचानक घडून आलेला कट्टा होता, असे म्हणता येईल. जानेवारीतील माझ्या पुणे - प्रवासात तसे आणखीही मिनी कट्टे घडून आले, उदाहरणार्थ रामचंद्र यांचेसह तळजाई टेकडी परिसरात भटकंती, कर्नल साहेबांनी दिलेली उच्चभ्रू हाटेलीतली मेजवानी, चौथा कोनाडा आणि बबन तांबे यांचेबरोबर पाषाण तळ्याभोवती भ्रमण आणि खादाडी, प्रशांतबरोबर गप्पा-चर्चा, चित्रकार रंजना यांची चित्रे बघायला त्यांचेकडे चौको आणि प्रफुल्ल यांचेसह जाणे... वगैरे. अबा तेंव्हा आजारी असल्याने अगदी जवळ रहात असूनही भेट झाली नाही. --- कायप्पावर कट्ट्यासाठी बरेच मिपाकरांना आवाहन केले होते, पण काही ना काही करणाने इतरांना जमले नव्हते. बाकी चौकोंनी वृत्तांत मस्त लिहीला आहे.

In reply to by चित्रगुप्त

Trump 21/04/2024 - 12:06
--- कायप्पावर कट्ट्यासाठी बरेच मिपाकरांना आवाहन केले होते, पण काही ना काही करणाने इतरांना जमले नव्हते.
येथे लोकांना सांगायचे. अजुन काही लोक आले असते.

In reply to by Trump

चौथा कोनाडा 13/05/2024 - 21:57
Trump, पुढच्या वेळी प्रयत्न करूयात जमवायचा ... धन्यू ट्रम्प ! & धन्यवाद चित्रगुप्त जी !

विवेकपटाईत 21/04/2024 - 12:41
कट्टा आवडला. काही वर्षांपूर्वी दिल्लीत ही आम्हा दोघांचा कट्टा झाला होता. मंडी हाऊस जवळच्या एका कला दिर्घेत शेकडो चित्र त्यांच्या सोबत पहिली चित्रकलेचे थोडे ज्ञान ही मिळाले. या शिवाय या व्यवसाातील राजनीती ही थोडी फार समजली.

In reply to by विवेकपटाईत

चौथा कोनाडा 03/05/2024 - 17:55
सध्याच्या "शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट' च्या काळात असे झटपट क्वि़क कट्टे बरे पडतात. मोठ्या कट्ट्यांना बरेच प्लानिंग आधी पासून सुरु करावे लागते जे प्रत्येक वेळी शक्य असतेच असे नाही ! आम्हालाही चित्रगुप्त यांच्या बरोबरच्या कट्ट्यात चित्रकला, आर्ट गॅलरीज, व्यवसाय यांच्या बद्द्ल थक्क करणारी माहिती मिळाली. चित्रगुप्त या क्षेत्रात किती बहुश्रुत आहेत हे जाणवले ! धन्यवाद, विवेकपटाईतजी !

शशिकांत ओक 24/04/2024 - 15:14
भावले. सुतचित्राचे वेगळे आकर्षण वाटले. एक सांस्कृतिक सहल चित्रगुप्तांसमावेत पहायला आणि वाचायला मस्त वाटली. या निमित्ताने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या समाज कार्याची ओळख झाली. पुढ्च्या कट्ट्यावर बसून गप्पा मारायला आवडेल.

नठ्यारा 03/05/2024 - 20:10
चौथा कोनाडा,
आम्हालाही चित्रगुप्त यांच्या बरोबरच्या कट्ट्यात चित्रकला, आर्ट गॅलरीज, व्यवसाय यांच्या बद्द्ल थक्क करणारी माहिती मिळाली. चित्रगुप्त या क्षेत्रात किती बहुश्रुत आहेत हे जाणवले !
माहितीबद्दल धन्यवाद. एक लेख येउद्या किंवा चित्रगुप्तांना त्यांच्या वह्या उघडायला सांगा. आभार! -नाठाळ नठ्या

चौथा कोनाडा 25/05/2024 - 17:42
पुनरुत्थान समता गुरुकुलम वरील दोन व्हिडिओ: १) गुरुकुलम परिसर : https://www.facebook.com/reel/292472316999354 २) गुरुकुलम मधलं नविन अ‍ॅम्फी थिएटर : https://www.facebook.com/reel/2705837469575403

प्रचेतस 19/04/2024 - 20:53
मस्त एकदम. आधी माहीत असतं तर नक्की आलो असतो. चित्रगुप्तकाका इकडं चिंचवडात आले आणि भेट नाही झाली. सर्व वृत्तांत खुपच आवडला.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 21/04/2024 - 17:29
धन्यू वल्ली. वेळेशी मारामारी करत कट्टा पार पडला... एकट्या अभ्याला रात्री फोन करू शकलो. पुढच्यावेळी नीट नियोजन करुन भेटूयात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौथा कोनाडा 21/04/2024 - 17:42
मिपाची हेर यंत्रणा फेल झाली.
Laughs हा ... हा ... हा लै भारी डायलॉक ! असे झकास योग येतात, अकस्मात मिपाकर येतात, अचानक कट्टे होतात, आनंदून जातात सहवासाने

कंजूस 19/04/2024 - 21:25
समविचारींचा कट्टा झकास झाला आहे. फोटोही सुंदर. सुतचित्र कल्पना आवडली. काही चित्रे अशी सुतचित्रे आहेत यावर विश्वास बसत नाही . तसेच दगडी पाटीवरची कोरीव चित्रे हीसुद्धा नामी युक्ती आहे. गुरुकुल रचना पाहून केरळातील बेकर या स्थापत्यकाराची आठवण झाली. चिंचवड परिसरातील या वास्तू लेखकाबरोबर पाहण्याचा योग आला होता त्याची उजळणी झाली. कट्टा वृतान्त आवडला.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 24/04/2024 - 14:21
धन्यवाद, कंजूस जी. असे योग अचानक येतात. तुमच्याशी भेट हा ही सुंदर योग होता !
काही चित्रे अशी सुतचित्रे आहेत यावर विश्वास बसत नाही. तसेच दगडी पाटीवरची कोरीव चित्रे हीसुद्धा नामी युक्ती आहे.
तुमचं कौतुक प्रफुल्ल पर्यंत पोहोचवत आहे ! धन्यवाद, पुनश्च !

त्रिगुणात्मक त्रैमुर्ती प्रकट झाल्या, काहितरी गहन विचारविमर्श झाला असेल म्हणून पामरांना निमंत्रण दिले नसावे. पुन्हा असा दुग्धशर्करा योग आला तर जरूर कळवणे. हातातले काम सोडून पळत येवूच, सध्या फोटोवर समाधान मानतो.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 20/04/2024 - 19:46
चित्रकार, कलाकार मिपाकरांचा कट्टा होता तो. प्रचेतसलाही गाळले तर ..... कविंचा ग्रीष्मकालीन कट्टा ठेवा. राजकीय टीकाकारांचा ठेवा. अध्यात्मिक पारमार्थिक लोकांचा ठेवा. अंधारात काळे मांजर शोधणाऱ्यांचा ठेवा. उडवून द्या दणका पिंचिंतेपुणेसासवड नगरीत.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 20/04/2024 - 22:50
सुनियोजित नव्हे, तर हा अचानक घडून आलेला कट्टा होता, असे म्हणता येईल. जानेवारीतील माझ्या पुणे - प्रवासात तसे आणखीही मिनी कट्टे घडून आले, उदाहरणार्थ रामचंद्र यांचेसह तळजाई टेकडी परिसरात भटकंती, कर्नल साहेबांनी दिलेली उच्चभ्रू हाटेलीतली मेजवानी, चौथा कोनाडा आणि बबन तांबे यांचेबरोबर पाषाण तळ्याभोवती भ्रमण आणि खादाडी, प्रशांतबरोबर गप्पा-चर्चा, चित्रकार रंजना यांची चित्रे बघायला त्यांचेकडे चौको आणि प्रफुल्ल यांचेसह जाणे... वगैरे. अबा तेंव्हा आजारी असल्याने अगदी जवळ रहात असूनही भेट झाली नाही. --- कायप्पावर कट्ट्यासाठी बरेच मिपाकरांना आवाहन केले होते, पण काही ना काही करणाने इतरांना जमले नव्हते. बाकी चौकोंनी वृत्तांत मस्त लिहीला आहे.

In reply to by चित्रगुप्त

Trump 21/04/2024 - 12:06
--- कायप्पावर कट्ट्यासाठी बरेच मिपाकरांना आवाहन केले होते, पण काही ना काही करणाने इतरांना जमले नव्हते.
येथे लोकांना सांगायचे. अजुन काही लोक आले असते.

In reply to by Trump

चौथा कोनाडा 13/05/2024 - 21:57
Trump, पुढच्या वेळी प्रयत्न करूयात जमवायचा ... धन्यू ट्रम्प ! & धन्यवाद चित्रगुप्त जी !

विवेकपटाईत 21/04/2024 - 12:41
कट्टा आवडला. काही वर्षांपूर्वी दिल्लीत ही आम्हा दोघांचा कट्टा झाला होता. मंडी हाऊस जवळच्या एका कला दिर्घेत शेकडो चित्र त्यांच्या सोबत पहिली चित्रकलेचे थोडे ज्ञान ही मिळाले. या शिवाय या व्यवसाातील राजनीती ही थोडी फार समजली.

In reply to by विवेकपटाईत

चौथा कोनाडा 03/05/2024 - 17:55
सध्याच्या "शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट' च्या काळात असे झटपट क्वि़क कट्टे बरे पडतात. मोठ्या कट्ट्यांना बरेच प्लानिंग आधी पासून सुरु करावे लागते जे प्रत्येक वेळी शक्य असतेच असे नाही ! आम्हालाही चित्रगुप्त यांच्या बरोबरच्या कट्ट्यात चित्रकला, आर्ट गॅलरीज, व्यवसाय यांच्या बद्द्ल थक्क करणारी माहिती मिळाली. चित्रगुप्त या क्षेत्रात किती बहुश्रुत आहेत हे जाणवले ! धन्यवाद, विवेकपटाईतजी !

शशिकांत ओक 24/04/2024 - 15:14
भावले. सुतचित्राचे वेगळे आकर्षण वाटले. एक सांस्कृतिक सहल चित्रगुप्तांसमावेत पहायला आणि वाचायला मस्त वाटली. या निमित्ताने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या समाज कार्याची ओळख झाली. पुढ्च्या कट्ट्यावर बसून गप्पा मारायला आवडेल.

नठ्यारा 03/05/2024 - 20:10
चौथा कोनाडा,
आम्हालाही चित्रगुप्त यांच्या बरोबरच्या कट्ट्यात चित्रकला, आर्ट गॅलरीज, व्यवसाय यांच्या बद्द्ल थक्क करणारी माहिती मिळाली. चित्रगुप्त या क्षेत्रात किती बहुश्रुत आहेत हे जाणवले !
माहितीबद्दल धन्यवाद. एक लेख येउद्या किंवा चित्रगुप्तांना त्यांच्या वह्या उघडायला सांगा. आभार! -नाठाळ नठ्या

चौथा कोनाडा 25/05/2024 - 17:42
पुनरुत्थान समता गुरुकुलम वरील दोन व्हिडिओ: १) गुरुकुलम परिसर : https://www.facebook.com/reel/292472316999354 २) गुरुकुलम मधलं नविन अ‍ॅम्फी थिएटर : https://www.facebook.com/reel/2705837469575403
चित्रगुप्त, बबन तांबे आणि मी अर्थात चौथा कोनाडा यांचा अचानक ठरलेला पाषाणचा मिनी कट्टा झकास झाला होता. कट्टा संपताना मी चित्रगुप्तांना चिंचवडच्या मोरया गोसावी समाधी मंदिर आणि सुमारे तीनशे वर्ष जुन्या अशा मंगलमूर्ती वाड्याबद्दल माहिती सांगितली. माहिती त्यांना खूपच रोचक वाटली. ते म्हणाले "योग जुळून आले तर एखादा दिवस मंगलमूर्ती वाडा पाहायला नक्की येईन" मला या शनिवारी सुट्टी होती त्यामुळे माझी शनिवारची सकाळ मोकळीच होती. आदल्या रात्री चित्रगुप्तांशी संपर्क साधला आणि उद्या जमेल का असा विचारलं…. आणि चित्रगुप्त यांनाही वेळ होता. योग जुळून आले !

मानस -रामनवमी उत्सव सन १९०५

आर्या१२३ ·

Bhakti 20/04/2024 - 14:03
सुंदर लिखाण! नगरचे चिंतामणी डॉक्टर गोंदावले महाराज यांचे मोठे भक्त. यांनी थोरले श्रीराम मंदिर नेप्ती इथेही उभे केले आहे.आम्ही नेहमी जातो.मी तर १० किमी रनिंग करत एकदा गेले होते.इतकी सुंदर बाग बनवली आहे त्यांनी,...ना ना प्रकारची फुलझाडे,नक्षत्र बाग,गोठा , सुंदर राम मूर्ती! वानप्रस्थाश्रमासाठी त्यांनी खूप आधीपासून ही तयारी सुरू केली होती.ते पाहून आपलाही वानप्रस्थाश्रम असाच असावा मला वाटत राहतं. यंदा रामनवमीला आम्ही गेलो तेव्हा असाच भगर,आमटी,ताक, बटाटा भाजी,केळी, राजगिरा लाडू आणि अखंड श्रीराम नामस्मरण हाच आहार होता.

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 23/07/2025 - 22:01
आइंग्गं, काय अनुभूती आहे. शब्दांची ताकत बघा, . सियावर रामचंद्र की जै

गामा पैलवान 24/07/2025 - 02:43
एकदम मस्त! रामखारेच्या भूमिकेत शिरावंसं वाटणं हे भाग्याचं लक्षण आहे. -गा.पै.

Bhakti 20/04/2024 - 14:03
सुंदर लिखाण! नगरचे चिंतामणी डॉक्टर गोंदावले महाराज यांचे मोठे भक्त. यांनी थोरले श्रीराम मंदिर नेप्ती इथेही उभे केले आहे.आम्ही नेहमी जातो.मी तर १० किमी रनिंग करत एकदा गेले होते.इतकी सुंदर बाग बनवली आहे त्यांनी,...ना ना प्रकारची फुलझाडे,नक्षत्र बाग,गोठा , सुंदर राम मूर्ती! वानप्रस्थाश्रमासाठी त्यांनी खूप आधीपासून ही तयारी सुरू केली होती.ते पाहून आपलाही वानप्रस्थाश्रम असाच असावा मला वाटत राहतं. यंदा रामनवमीला आम्ही गेलो तेव्हा असाच भगर,आमटी,ताक, बटाटा भाजी,केळी, राजगिरा लाडू आणि अखंड श्रीराम नामस्मरण हाच आहार होता.

In reply to by प्रसाद गोडबोले

अभ्या.. 23/07/2025 - 22:01
आइंग्गं, काय अनुभूती आहे. शब्दांची ताकत बघा, . सियावर रामचंद्र की जै

गामा पैलवान 24/07/2025 - 02:43
एकदम मस्त! रामखारेच्या भूमिकेत शिरावंसं वाटणं हे भाग्याचं लक्षण आहे. -गा.पै.
मानस -रामनवमी उत्सव सन १९०५ स्थळ: थोरले राम मंदिर, गोंदवले वेळ- सकाळी ६ची "बाळांनो, आज समोर राममंदिराकडे नका जाऊ बरं! आज तिथे उत्सव आहे, फार गर्दी होईल! इकडून आता नदीपात्रात बैलगाड्या सोडायला जातील लोक, उगा कुठल्या बैलगाडीच्या चाकाखाली यायला नको." इकडे तिकडे हुंदडू नका.. ": थोरले रामाच्या समोरच असलेल्या पिंपळाच्या झाडाची ढोली म्हणजे आमचे घर! आई, बाबा, आणि आम्ही चार बहिणी असे आमचे छोटेखानी खारुताईंचे कुटुंब तिथे गेल्या अनेक वर्षांपासून राहतोय. आई नेहमी म्हणायची की आपले कुळाचे दैवत हे रामप्रभू. आणि म्हणायची, आपण खूप भाग्यवान आहोत कि आपण इथे, या भूमीत जन्माला आलोय.

गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची

पराग१२२६३ ·

चित्रगुप्त 07/04/2024 - 15:00
प्राचीन भारतीय तंत्रज्ञान / विद्येविषयी रोचक माहिती. आजवर दुर्लक्षित या विषयावर आता प्रत्यक्षात काही घडू लागले आहे, ही अतिशय मोलाची बाब आहे. याबद्दल पुढे काय काय घडते ते जाणून घ्यायला आवडेल. या धाग्यावर किंवा नवीन लेख अवश्य देत रहावेत ही विनंती. लेखाबद्दल अनेक आभार. . प्राचीन भारतीय जहाजाचे उठाव- शिल्प. . इ.स. पहिल्या शतकातील भारतीय समुद्र मार्ग. . सातवाहन नाणे. . . याविषयावरील विडियो आणि लेखः https://www.youtube.com/watch?v=M03ikNNDukQ&ab_channel=CACHEINDIA https://youtu.be/m1uBAZlmLu4?feature=shared https://brewminate.com/naval-warfare-in-ancient-india/ https://www.crystalinks.com/indiaships.html https://www.indiadivine.org/indias-ancient-great-maritime-history/

रामचंद्र 07/04/2024 - 16:04
ते नाव 'रॉयल्टी' नसून 'लॉयल्टी' होतं अशी माहिती मिळते. एकूणच सरकारचा हा एक चांगला उपक्रम वाटतो. पूर्वी टिम सेव्हरिन, थॉर हेयरडाह्ल यांसारख्यांनी अशाच मोहिमा केलेल्या होत्या. आपल्याकडे ओरिसात कटकला कार्तिक पौर्णिमेपासून आठवडाभर बाली यात्रा ही मोठी जत्रा असते. या मुहूर्तावर पूर्वी स्थानिक दर्यावर्दी आग्नेय आशियात व्यापारासाठी जायला निघत असत त्याची आठवण म्हणून ही जत्रा असते. मात्र अलिकडे अशी खरीखुरी सागरी मोहीम काढल्याचे माहीत नाही. अलिकडे तीसएक वर्षांपासून भारतीय नौदलातर्फे वेगवेगळ्या शांतताकालीन साहसी सागरी मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. त्यात लेखात उल्लेखलेल्या मोहिमेसारख्यांनी तर अजूनच चांगली भर पडेल.

रामचंद्र 07/04/2024 - 16:27
टिम सेव्हरिनच्या 'सोहार' या सिंदबादच्या सफरींवर आधारित मोहिमेवरचा व्यंकटेश माडगूळकरांचा लेख ललितच्या दिवाळी अंकात वाचल्याचं आठवतंय.

रामचंद्र 07/04/2024 - 22:43
इंग्रजांनी भारतीय सीमावर्ती तसेच एकूणच व्यापारी सागरी वाहतूक आपल्याच हातात ठेवली होती. या अधिकृत मक्तेदारीला आव्हान देणं हे एतद्देशीय व्यावसायिकांना अशक्यच होतं. मात्र त्यावरही मात करण्याचा एक प्रयत्न केरळात झाला. आपल्याकडे वालचंद हिराचंदांनी धाडस करून डावपेच लढवत गांधीजींच्या चळवळीला पाठिंबा देत लॉयल्टीचा म्हणजेच सिंदिया स्टीमशिप कंपनीचा प्रयोग संपूर्ण यशस्वी करून दाखवला. वालचंदांची दृष्टी आणि धमक याला तोड नाही.

लेखन माहितीपूर्ण आहे. बाय द वे, लेख वाचतांना चहा पिता पिता माझ्या मनात विचार आला. की, समुद्रपार करणे जिथे शास्त्रसंमत नव्हतं किंवा पाप मानल्या जात होतं त्या त्यापूर्वीचा काळ अतिशय प्रगतीचा होता असे म्हणावे लागेल. पाप मानल्या जायचं तो काळ अगदी अलिकडचे असावा असे वाटते. रामायण, महाभारत, काही धर्मग्रंथात समुद्र-प्रवास होत होता असे दिसते. अभ्यासु- जिज्ञासू भर घालतीलच. व्यापार- धन-लोभाच्या अपेक्षेने, सुंदर स्त्रीच्या अपेक्षेने आपले भारतीय लोक समुद्रात दुरवर फेरफटका मारुन समुद्र धोक्याची रिस्क घेत होते, असे दिसते. ( संदर्भ ) नवीन जहाज बांधणी आणि या निमित्ताने भारतीय सागरी व्यापार, भारतीय संस्कृती, सांस्कृतिक देवाण घेवाणात जहाजांची जी ऐतिहासिक-सांस्कृतिक भुमिका होती तीही समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे (अभ्यासू )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 08/04/2024 - 11:05
प्रतिसाद आवडला. पूर्वी ब्रिटिश बोट बांधणी तज्ञ इथे मराठा आरमाराचे काम बघायला (किंवा त्यांना चार गोष्टी शिकवायला) आले होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात बोट बांधणीविषयक माहिती आणि कागदपत्रे पाहून ते थक्क झाले आणि आम्ही तुम्हाला काय शिकवणार अशा आशयाचे बोलले.. असे कोणत्या तरी व्याख्यानात ऐकले होते किंवा कुठेतरी वाचले होते. पण नेमका संदर्भ मजजवळ नाही . शिलाई पद्धत हे नाव पूर्वी ऐकले नसले तरी फळ्या वाकवून आणि बऱ्यापैकी या तंत्राने कोंकणात लहान ते मध्यम मच्छीमार बोटी बांधताना बघितले आहे. फणसाचे लाकूड असे. आणि कसले तरी तेल. लेख रोचक.

लिओ 10/04/2024 - 13:43
या आधी भारतीय नौदलाने १९९७ च्या आसपास INS Tarangini नावाचॅ जहाज आपल्या ताफ्यात दाखल केले. हे जहाज जरी डिझेल इंजिन ने सज्ज असले तरी या जहाजावर शीडाची यंत्रणा आहे, डिझेल इंजिन आणि वारा या दोन्हीच्या सहाय्याने हे जहाज भ्रमंती करते.

चित्रगुप्त 10/04/2024 - 14:41
इस्लामी आणि ख्रिस्ती सत्तांचा हिंदु संस्कृतीवर झालेला परिणाम - या विषयावर कुणीतरी विस्तृत लेख लिहावा असे सुचवतो. अशी काही पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत का?

चित्रगुप्त 07/04/2024 - 15:00
प्राचीन भारतीय तंत्रज्ञान / विद्येविषयी रोचक माहिती. आजवर दुर्लक्षित या विषयावर आता प्रत्यक्षात काही घडू लागले आहे, ही अतिशय मोलाची बाब आहे. याबद्दल पुढे काय काय घडते ते जाणून घ्यायला आवडेल. या धाग्यावर किंवा नवीन लेख अवश्य देत रहावेत ही विनंती. लेखाबद्दल अनेक आभार. . प्राचीन भारतीय जहाजाचे उठाव- शिल्प. . इ.स. पहिल्या शतकातील भारतीय समुद्र मार्ग. . सातवाहन नाणे. . . याविषयावरील विडियो आणि लेखः https://www.youtube.com/watch?v=M03ikNNDukQ&ab_channel=CACHEINDIA https://youtu.be/m1uBAZlmLu4?feature=shared https://brewminate.com/naval-warfare-in-ancient-india/ https://www.crystalinks.com/indiaships.html https://www.indiadivine.org/indias-ancient-great-maritime-history/

रामचंद्र 07/04/2024 - 16:04
ते नाव 'रॉयल्टी' नसून 'लॉयल्टी' होतं अशी माहिती मिळते. एकूणच सरकारचा हा एक चांगला उपक्रम वाटतो. पूर्वी टिम सेव्हरिन, थॉर हेयरडाह्ल यांसारख्यांनी अशाच मोहिमा केलेल्या होत्या. आपल्याकडे ओरिसात कटकला कार्तिक पौर्णिमेपासून आठवडाभर बाली यात्रा ही मोठी जत्रा असते. या मुहूर्तावर पूर्वी स्थानिक दर्यावर्दी आग्नेय आशियात व्यापारासाठी जायला निघत असत त्याची आठवण म्हणून ही जत्रा असते. मात्र अलिकडे अशी खरीखुरी सागरी मोहीम काढल्याचे माहीत नाही. अलिकडे तीसएक वर्षांपासून भारतीय नौदलातर्फे वेगवेगळ्या शांतताकालीन साहसी सागरी मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. त्यात लेखात उल्लेखलेल्या मोहिमेसारख्यांनी तर अजूनच चांगली भर पडेल.

रामचंद्र 07/04/2024 - 16:27
टिम सेव्हरिनच्या 'सोहार' या सिंदबादच्या सफरींवर आधारित मोहिमेवरचा व्यंकटेश माडगूळकरांचा लेख ललितच्या दिवाळी अंकात वाचल्याचं आठवतंय.

रामचंद्र 07/04/2024 - 22:43
इंग्रजांनी भारतीय सीमावर्ती तसेच एकूणच व्यापारी सागरी वाहतूक आपल्याच हातात ठेवली होती. या अधिकृत मक्तेदारीला आव्हान देणं हे एतद्देशीय व्यावसायिकांना अशक्यच होतं. मात्र त्यावरही मात करण्याचा एक प्रयत्न केरळात झाला. आपल्याकडे वालचंद हिराचंदांनी धाडस करून डावपेच लढवत गांधीजींच्या चळवळीला पाठिंबा देत लॉयल्टीचा म्हणजेच सिंदिया स्टीमशिप कंपनीचा प्रयोग संपूर्ण यशस्वी करून दाखवला. वालचंदांची दृष्टी आणि धमक याला तोड नाही.

लेखन माहितीपूर्ण आहे. बाय द वे, लेख वाचतांना चहा पिता पिता माझ्या मनात विचार आला. की, समुद्रपार करणे जिथे शास्त्रसंमत नव्हतं किंवा पाप मानल्या जात होतं त्या त्यापूर्वीचा काळ अतिशय प्रगतीचा होता असे म्हणावे लागेल. पाप मानल्या जायचं तो काळ अगदी अलिकडचे असावा असे वाटते. रामायण, महाभारत, काही धर्मग्रंथात समुद्र-प्रवास होत होता असे दिसते. अभ्यासु- जिज्ञासू भर घालतीलच. व्यापार- धन-लोभाच्या अपेक्षेने, सुंदर स्त्रीच्या अपेक्षेने आपले भारतीय लोक समुद्रात दुरवर फेरफटका मारुन समुद्र धोक्याची रिस्क घेत होते, असे दिसते. ( संदर्भ ) नवीन जहाज बांधणी आणि या निमित्ताने भारतीय सागरी व्यापार, भारतीय संस्कृती, सांस्कृतिक देवाण घेवाणात जहाजांची जी ऐतिहासिक-सांस्कृतिक भुमिका होती तीही समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे (अभ्यासू )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 08/04/2024 - 11:05
प्रतिसाद आवडला. पूर्वी ब्रिटिश बोट बांधणी तज्ञ इथे मराठा आरमाराचे काम बघायला (किंवा त्यांना चार गोष्टी शिकवायला) आले होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात बोट बांधणीविषयक माहिती आणि कागदपत्रे पाहून ते थक्क झाले आणि आम्ही तुम्हाला काय शिकवणार अशा आशयाचे बोलले.. असे कोणत्या तरी व्याख्यानात ऐकले होते किंवा कुठेतरी वाचले होते. पण नेमका संदर्भ मजजवळ नाही . शिलाई पद्धत हे नाव पूर्वी ऐकले नसले तरी फळ्या वाकवून आणि बऱ्यापैकी या तंत्राने कोंकणात लहान ते मध्यम मच्छीमार बोटी बांधताना बघितले आहे. फणसाचे लाकूड असे. आणि कसले तरी तेल. लेख रोचक.

लिओ 10/04/2024 - 13:43
या आधी भारतीय नौदलाने १९९७ च्या आसपास INS Tarangini नावाचॅ जहाज आपल्या ताफ्यात दाखल केले. हे जहाज जरी डिझेल इंजिन ने सज्ज असले तरी या जहाजावर शीडाची यंत्रणा आहे, डिझेल इंजिन आणि वारा या दोन्हीच्या सहाय्याने हे जहाज भ्रमंती करते.

चित्रगुप्त 10/04/2024 - 14:41
इस्लामी आणि ख्रिस्ती सत्तांचा हिंदु संस्कृतीवर झालेला परिणाम - या विषयावर कुणीतरी विस्तृत लेख लिहावा असे सुचवतो. अशी काही पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत का?
5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.

मानस- धुळवड

आर्या१२३ ·

मानसपूजा याहुन काय वेगळी असते हो? तुम्ही तिथे बसुन केली आणि आम्ही ईथे बसुन सगळे अनुभवले तुमच्या नजरेतुन. गोविंद राधे गोविंद!!

मानसपूजा याहुन काय वेगळी असते हो? तुम्ही तिथे बसुन केली आणि आम्ही ईथे बसुन सगळे अनुभवले तुमच्या नजरेतुन. गोविंद राधे गोविंद!!
मानस - धुळवड स्थळ: गोंदवले दिवस : फाल्गुनाचे. होळीपौर्णीमेचा दुसरा दिवस! वेळ : साधारण पहाटे पावणे पाचची श्रीमहाराज तसे नेहमीप्रमाणे ब्राम्ह मुहूर्तावरच उठले होते. आन्हिक आटोपून थोडा वैखरीने नामजप करून पुन्हा थोडे आडवे झालेत...आदल्या दिवशीच्या दगदगमुळे! अर्थात आत हृदयात अखंड नाम सुरू आहेच! आदल्या दिवशी पौर्णिमा, अन् होलिकादहन! इतके लोक गोंदवल्यात येणार! सगळ्यांची व्यवस्था लावणे. त्यात सध्या पाणी टंचाई! स्वयंपाकघर बांधकामासाठी काढलेले. बराच मोठा व्याप.

डोंगरवाटा , पुस्तक परीचय

बाजीगर ·

कंजूस 25/03/2024 - 21:42
चांगलं लिहिलंय. पण किंमत फार वाटतेय. रंगीत चित्रांमुळे किंमत वाढली असेल. ... बाकी वर्णनातला निसर्ग आणि गावजीवन अनुभवायचे असेल तर सुट्टीचे दिवस टाळावे लागतात.

कंजूस 25/03/2024 - 21:42
चांगलं लिहिलंय. पण किंमत फार वाटतेय. रंगीत चित्रांमुळे किंमत वाढली असेल. ... बाकी वर्णनातला निसर्ग आणि गावजीवन अनुभवायचे असेल तर सुट्टीचे दिवस टाळावे लागतात.
अजून वाचतोय...या पुस्तकाने भूरळ पाडली, गारुड केलं जणू, मंत्रमुग्ध झालो. --------------------------------------- डोंगरवाटा लेखक : शेखर राजेशिर्के प्रकाशन: सृजनरंग प्रकाशन मुद्रक : प्रमोद घोसाळकर संपादक : श्रीरंग पटवर्धन मुद्रीतशोधन : उदय शेवडे किंमत : रु.900 असं म्हणतात कि वीरांचे पोवाडे,वीरांनीच गावेत... त्याच न्यायाने, ह्या पुस्तकाचा परीचय लिहीण्याआधी पात्रता निकष ( क्लालीफीकेशन राऊंड ) पास करणे मला आवश्यक वाटले, म्हणून कनकेश्वर (अलीबाग) ट्रेक केला, काल पुण्यात पहाटे वेताळटेकडी वर जाऊन आलो.

आम्रतरू-आम्रमंजिरी(मोहर)

Bhakti ·

मोहरला अंबा मोहरला निंब कोकीळ कुजने मन झाले धुंद कुणा ओढ अंब्याची कुणा ओढ खंब्याची वसंताळले मन गाते होरी वाट होळीच्या सणाची लेख आवडला.

टर्मीनेटर 23/03/2024 - 15:10
संस्कृत अक्षर भैस बराबर… अशी अवस्था असलेल्या माझ्यासारख्या वाचकांसाठी त्याचा समजेल असा अनूवाद करून देण्यासाठी तूमचे आणि प्रचेतस अशा मिपाकरांचे आभार मानावे तेवढे थोडेच! पूढील भागाच्या प्रतिक्षेत…

मोहरला अंबा मोहरला निंब कोकीळ कुजने मन झाले धुंद कुणा ओढ अंब्याची कुणा ओढ खंब्याची वसंताळले मन गाते होरी वाट होळीच्या सणाची लेख आवडला.

टर्मीनेटर 23/03/2024 - 15:10
संस्कृत अक्षर भैस बराबर… अशी अवस्था असलेल्या माझ्यासारख्या वाचकांसाठी त्याचा समजेल असा अनूवाद करून देण्यासाठी तूमचे आणि प्रचेतस अशा मिपाकरांचे आभार मानावे तेवढे थोडेच! पूढील भागाच्या प्रतिक्षेत…
a “ते शब्द ऐकून तिचे मन मोहरले ”, “माळरानालाही मोहर फुटला”, “अंकुराचे फुटणे,आंब्याचे मोहरणे आणि चाफ्याचे दरवळणे” अशा अनेक वाक्यांत नाजूक मोहरणे हा शब्द प्रयोग कायमच आवडतो.गात्री रसांचा उन्माद झाली की झाड काय माणसाचे मनही मोहरत अशी आनंददायी ही कविकल्पना आहे. पण वसंतोत्सवाचा खरा प्राण अनेक मनमोहक फुलांचा

गूढ कथा: अक्कल दाढ

विवेकपटाईत ·

In reply to by श्वेता व्यास

विवेकपटाईत 23/02/2024 - 17:12
काही फाईल्स लाल फितीत नेहमीसाठी बंद ठेवणे योग्य असते. त्या उघडल्या तर उघडणाऱ्यालाच त्रास होण्याची शक्यता असते. कथेचा आशय सरकारी बाबू व्यवस्थित समजावून देऊ शकतो.

In reply to by श्वेता व्यास

विवेकपटाईत 23/02/2024 - 17:12
काही फाईल्स लाल फितीत नेहमीसाठी बंद ठेवणे योग्य असते. त्या उघडल्या तर उघडणाऱ्यालाच त्रास होण्याची शक्यता असते. कथेचा आशय सरकारी बाबू व्यवस्थित समजावून देऊ शकतो.
(काल्पनिक कथा) काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचताना दाढ दुखत आहे, असे वाटू लागले. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर डोक्यात वेदनाही. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली. सकाळी उठून ओळखीच्या दातांच्या डॉक्टरकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल.

रेवदंड्याचं दर्शन

पराग१२२६३ ·

गोरगावलेकर 20/02/2024 - 14:48
कोरलाई किल्ला : आत पाहण्यासारखं फारसं काही नसलं तरी पुरातत्व खात्यातर्फे किल्ला खूप छान राखला आहे. किल्ल्यावरून सागराचे तसेच कुंडलिका खाडीचेही सुरेख दर्शन होते. दोन वर्षांपूर्वी येथे जाऊन आले आहे आणि त्याबद्दल मिपावर लेखही लिहिला होता.

गोरगावलेकर 20/02/2024 - 14:48
कोरलाई किल्ला : आत पाहण्यासारखं फारसं काही नसलं तरी पुरातत्व खात्यातर्फे किल्ला खूप छान राखला आहे. किल्ल्यावरून सागराचे तसेच कुंडलिका खाडीचेही सुरेख दर्शन होते. दोन वर्षांपूर्वी येथे जाऊन आले आहे आणि त्याबद्दल मिपावर लेखही लिहिला होता.
Korlai कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.

वार्तालाप: अहल्या शिळा राघवे मुक्त केली

विवेकपटाईत ·

कॉमी 11/02/2024 - 10:57
मुनिवेषं सहस्राक्षं विज्ञाय रघुनन्दन।1.48.19 मतिं चकार दुर्मेधा देवराजकुतूहलात्।
अर्थ:
O Delight of the Raghus the evilintentioned Ahalya, inclined towards the king of the celestials and knowing him to be the thousandeyed Indra in the guise of the ascetic, consented for the union.
अर्थः हिन्दी (गीताप्रेस गोरखपुर)
हे रघुनंदन ! महर्षी गौतमका वेष धारण करके आये हुए इन्द्रको पहचानकर भी उस दुर्बुद्धी नारीने ‘अहो! देवराज इन्द्र मुझे चाहते है’ इस कौतूहलवश उनके साथ समागमका निश्चय करके वह प्रस्ताव स्वीकार कर लिया॥
नवर्‍यानेच शाप दिला असताना रोटी बेटी व्यवहाराचा, समाजाने वाळीत टाकायचा प्रश्नच येत नाही. शाप काय आहे ?
तथा शप्त्वा स वै शक्रमहल्यामपि शप्तवान्।।1.48.29।। इह वर्षसहस्राणि बहूनि त्वं निवत्स्यसि। वायुभक्षा निराहारा तप्यन्ती भस्मशायिनी।।1.48.30।। अदृश्या सर्वभूतानां आश्रमेऽस्मिन्निवत्स्यसि। यदा चैतद्वनं घोरं रामो दशरथात्मज:।।1.48.31।। आगमिष्यति दुर्धर्षस्तदा पूता भविष्यसि।
अर्थ-
Having thus cursed Indra, he also cursed Ahalya: 'You will be staying here for thousands of years without food and subsisting on air, lying down in ashes, doing penance, without being seen by any living beings in this ashrama' 'When the son of Dasaratha, the unassailable Rama enters this dreadful forest, you will be cleansed (of this sin)'. 'O Wickednatured one by offering hospitality to Rama, without covetousness and passion, you will happily live with me by regaining your present form'..
हिंदी-
इन्द्र को इस प्रकार शाप देकर गौतमने अपनी पत्नी को भी शाप दिया—‘दुराचारिणी! तू भी यहाँ कई हजार वर्षोतक केवल हवा पीकर या उपवास करके कष्ट उठाती हुई राखमे पड़ी रहेगी। समस्त प्राणियोंसे अदृश्य रहकर इस आश्रममे निवास करेगी। जब दुर्शर्ष दशरथ-कुमार राम इस घोर वनमें पदार्पण करेंगे, उस समय तू पवित्र होगी। उनका अतिथ्य-सत्कार करनेसे तेरे लोभ-मोह आदी दोष दूर हो जायँगे और तू प्रसन्नतापूर्वक मेरे पास पहूँचकर अपना पूर्व शरीर धारण कर लेगी’॥
(इंद्राचा शाप- त्याची वृषणं गळून पडली.) जमिनीवर फक्त हवा खात पडून राहणे, कुणाला नजरेत न येणे हे शिळेचे वर्णन वाटते. त्यानंतर "तु पुन्हा तुझ्या मूळ रुपात येशील" या उःशापावरुन अहील्येचे कशात तरी परिवर्तन झालेले हे समजते.

बलात्कार
ह्या शब्दाचा ठार निषेध करतो. वर कॉमी ह्यांनी मुळ श्लोक दिलेलाच आहे. अहिल्येला स्पष्ट ठाऊक होते की समोरचा व्यक्ती हा आपला पती नसुन देवराज इन्द्र आहे , आणि तरीही ती त्याच्याशी रत झाली , मग ह्याला बलात्कार कसे म्हणाता येईल? हे तर म्युचुअल कन्सेट ने झालेले अफेयर आहे !
अहल्या निर्दोष होती तरी समाजाने अहल्येलाच दोषी ठरवले
हे ठार चुकीचे अनुमान आहे, अहिल्या निर्दोष नव्हतीच . ब्रह्मचर्येऽपि वर्तन्त्याः साध्व्या ह्यपि च श्रूयते । हृद्यं हि पुरुषं दृष्ट्वा योनिः संक्लिद्यते स्त्रियाः । । २८ तुम्ही पुढचे दोन श्लोक वाचा म्हणजे तुम्हाला अहिल्येचा काय अ‍ॅटीट्युड होता तेही लक्षात येईल : अथाब्रवीत् सुरश्रेष्ठं कृतार्थेनान्तरात्मना । कृतार्थास्मि सुरश्रेष्ठ गच्छ शीघ्रमितः प्रभो ॥ २० ॥ आत्मानं मां च देवेश सर्वथा रक्ष गौतमात् । इन्द्रस्तु प्रहसन् वाक्यमहल्यामिदमब्रवीत् ॥ २१ ॥ सुश्रोणि परितुष्टोऽस्मि गमिष्यामि यथागतम् । रतिक्रिडेनंतर तिने देवराज इंद्रास संतुष्टचित्त होऊन म्हटले - "सुरश्रेष्ठ ! मी आपल्या समागमाने कृतार्थ झाले आहे. प्रभो ! आता आपण शीघ्र येथून निघून जावे. देवेश्वर ! महर्षि गौतमांच्या कोपापासून आपण आपले आणि माझे सर्व प्रकारे रक्षण करावे." ॥ २० ॥ तेव्हां इंद्राने हसत हसत अहल्येस म्हटले - "सुंदरी ! मीही संतुष्टचित्त झालो आहे. आता जसा आलो होतो तसाच परत निघून जाईन. ॥ २१ १/२ ॥ ह्यावरुन स्पष्ट दिसुन येते की झालेला प्रकार बलात्कार नव्हता , व्यवस्थित तेरीभी चुप मेरीभी चुप असे शिस्तीत केलेले डांगडिंग होते. त्यामुळे बलात्कार हा शब्द संपादित केला पाहिजे. ______________________________________________ बाकी लेखाविषयी काय बोलणार ? जाऊ द्या. धर्माची अशी ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बालीश संकल्पना असणार्‍या लोकांच्यामुळे खरे कडक सनातनी लोकं बदनाम होतात , हे पुनरेकवार नमुद करु इच्चितो. इत्यलम.

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत 14/02/2024 - 10:56
अपराधी व्यक्तीला दिला जाणार दंड इंद्राला दिला. बलात्कार केला होता म्हणून. ज्या श्र्लोकांच्या आधारावर हा लेख आहे त्यात ती निर्दोष आहे आणि ऋषी गौतम तिच्या सोबत आश्रमात होते.त्यांनी श्राप दिला असता तर ते तिच्या सोबत आश्रमात नसते. यावरून दोन निष्कर्ष निघतात. १. अहल्या दोषी ठरविण्याचा भाग नंतर जोडला असेल. २. वाल्मिकी ने समाजात पसरलेल्या प्रवादाचे वर्णन केले असेल. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अपराधी स्त्रीच्या आश्रमात जाणे शक्य नाही. बाकी मी खरा सनातनी आहे.

विवेकपटाईत 11/02/2024 - 16:53
आपल्या सर्वच धर्मग्रंथात बदलता काळ आणि परिस्थिती अनुसार भेसळ झाली आहे. वाल्मिकी रामायणात अयोध्या कांड सर्ग ४८ आणि ४९ मध्ये विरोधाभास आहेत.याचा एकच अर्थ त्यात भेसळ झाली आहे. ४९ सर्गातील श्लोक १२ ते २२ जी कथा सांगतात त्या आधारावर वरील विवरण आहे. या कथेत गौतमाने अहल्येचा त्याग केला असा उल्लेख नाही. त्याच्या आश्रमाला लोकांनी वाळीत टाकले असाच एक अर्थ निघतो.

In reply to by विवेकपटाईत

कॉमी 11/02/2024 - 18:06
१. पहिली चूक, (अनावधानाने झाली असेल.) आपण आयोध्याकान्ड नाही तर बालकान्डाबद्दल बोलत आहोत. अहिल्येची गोष्ट बालकान्डात आहे. २. ४८व्या सर्गात अहिल्येला शाप कसा मिळाला ह्याची गोष्ट आहे. त्यात अजून राम-लक्ष्मण-विश्वामित्र त्रिकूटाने अजुन आश्रमात प्रवेश केला नाही. ४९व्या सर्गात इन्द्राला बोकडाचे वृषण कसे आले ह्याचे वर्णन आहे, त्यानन्तर त्रिकूट आश्रमात प्रवेश करते, आणि रामाकरवी अहिल्येचा उद्धार होतो. ह्या सर्गामध्ये पुन्हा शाप कसा मिळाला ही गोष्ट येत नाही. उ:शाप कसा असेल ह्यामध्येही ४८ आणि ४९व्या सर्गात कसलाही विरोधाभास नाही. त्यामुळे कोणताही विरोधाभास दिसला नाही. तुमच्या "वाळीत टाकले" थियरीला कसलाही आधार नाही. वर मार्कस ह्यांनी इन्द्रावर आरोप कसा चुकीचा आहे लिहिलेच आहे.

In reply to by प्रचेतस

अवांतर : पण वल्लीसर , हे असे लेख वाचुन आणि लोकांचे धर्माचे ज्ञान पाहुन माझ्या मनात कायम एक विचार येत असतो, जाणकार अभ्यासु लोकांनी धर्मध्वजा हातात घेतली नाही तर ती पटाईत काकांसारख्या भोळ्या भाबड्या भाविकांच्याच हातात जाणार अन शुध्द तर्कशास्त्र , अन लोकोत्तर अशा औपनिषदिक तत्वज्ञानावर आधारित अशा सनातन धर्माला ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बाष्कळ अशी पुटं चढत जाणार ! ह्या सार्‍यात काही अंशी आपल्यासारख्या जाणुन कळुनही अलिप्त राहणार्‍या लोकांचा थोडा का होईना दोष आहे असे म्हणायला वाव आहे :( स्वामी विवेकानंद म्हणालेले - मला दुर्जनांच्या सक्रियतेची भीति नाही वाटत , मला सज्जन्नांच्या निष्क्रियतेची भीती वाटते. तसे काहीसे. आपण काही धर्माचे सखोल जाणकार नाही पण थोडेफार तरी अभ्यास केलेले , मुळ ग्रंथांच्या संहितांवर आपले आकलन तपासुन घेतलेले , सत्यासत्यता तावुन सुलाखुन पाहिलेले आहोत. आपण काहीतरी करायला हवे.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 13/02/2024 - 08:59
तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान ॥ आपला आपणच अभ्यास करावा आणि वेळोवेळी त्यासंबंधी लिहित जावे इतकेच करु शकतो.

In reply to by Bhakti

Trump 14/02/2024 - 13:41
प्रगो एक यूट्यूब चैनल बनवा बघा!
बनवतील असे वाटत नाही. त्यापेक्षा मिसळपाववर लिहा. अर्थातच ज्ञान वाटणार नाहीत, फक्त लिहतील त्यांच्यावर टिका करत राहणार.

In reply to by प्रचेतस

विवेकपटाईत 14/02/2024 - 11:24
ज्या इतिहासाचे वर्णन समर्थानी आणि वाल्मिकी ऋषींनी केले आहे तिचे लिहले आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून तिला अपराध मुक्त केले. जरा थंड डोक्याने लेख वाचाल तर कळेल.

In reply to by विवेकपटाईत

आवरा .
अहल्या निर्दोष होती म्हणून तिला अपराध मुक्त केले
निर्दोष व्यक्तीला अपराध मुक्त कसं करतात ?=)))) ऐश आहे राव अहिल्येची. स्वेच्छेने मजा मारून सुध्धा ती निर्दोष. अन् बिचारा इंद्र, त्याला अहिल्येने फुल्ल सिग्नल दिला, पूर्ण कन्सेट दिला सेक्स करायला, तरी तो बलात्कारी . अगाध तर्क आहे हा . आता अहिल्या लगेच #metoo म्हणायला रिकामी. =)))) ही असली बाष्कळ विचारसरणी असणारे लोक समाजात आहेत हे मी माझ्या मित्रांना सांगितले तर त्यांचा जुन्या एक्स गर्लफ्रेंडस चां सोबतीतील "आठवणी" आठवून भीतीने थरकाप उडेल. अन् मग मटण च्यां दुकानात बोकडाचे वृषण शोधत फिरायची वेळ येईल =))))

उठ सुट हिन्दू धर्मावरून शककुशंका काढून काही बाही लिहिण्याची फॅशन आणी पॅशन झाली आहे. इतर धर्मावरून काहीही बोलले तरी त्या धर्माचे लोक गंभीर दखल घेतात.

नठ्यारा 13/02/2024 - 02:30
प्रसाद गोडबोले,
धर्माची अशी ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बालीश संकल्पना असणार्‍या लोकांच्यामुळे खरे कडक सनातनी लोकं बदनाम होतात , हे पुनरेकवार नमुद करु इच्चितो.
प्रचंड सहमत. धर्माची माहिती अचूक असणे अभिप्रेत आहे. ती नसल्यास चिंतन करावे. पण मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरच चिंतनाचा मार्ग अनुसरावा. अन्यथा चिंतन अर्धवट माहितीवर आधारित राहते. खरंतर नेमका असाच प्रकार विज्ञानाच्या बाबतीतही आढळून येतो. विज्ञानाची व वैज्ञानिक चिकित्सेची बालिश संकल्पना असणाऱ्या लोकांच्यामुळे खरे कडक विज्ञानवादी नाहक बदनाम होतात. धर्म आणि विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ( किंवा असायला हव्यात ). -नाठाळ नठ्या

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत 14/02/2024 - 11:45
धर्मग्रंथात भेसळ होते. आपले विचार ऋषि मुनींच्या नावाने धर्मग्रंथात खपविले जातात. धर्मग्रंथ नाहक बदनाम होतात. राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत. तरीही श्लोक वाढत राहिले हे वेगळे. त्यामुळे धर्मग्रंथ वाचताना भेसळ वेगळी करून त्यांचे अर्थ समजले पाहिजे. लेख लिहिताना वाल्मिकी रामायणाचे उदाहरण देताना फक्त अहल्येला निर्दोष ठरविणारे श्लोकांचे उदाहरण दिले.

In reply to by विवेकपटाईत

अहिरावण 14/02/2024 - 13:00
>>>>राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत राजा भोज हाच का? इ स ११ वे शतक इ स दुसरे शतकातच महाभारत लक्षश्लोकी झाले होते. मग वीस चे पंचवीस काय ? दंड काय? आले मनात दिले ठोकून हेच कारण सनातनी बदनाम होण्याचे. केवळ मी सनातनी आहे असे लिहून चालत नाही. वागावे लागते.

सुरिया 13/02/2024 - 16:08
घरच्या सीतेला चूक नसताना प्रजेच्या समधानासाठी अग्निपरिक्षा आणि पुन्हा वनवास. बाहेर करणार अहिल्येचा उध्दार आणि प्रजेला शिकवणार वाळीत टाकलेल्यांना कसे स्वीकारायचे ते. . वाह प्रभू अगाध तेरी लीला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शंबुक कसले शिक्षण घेत होता ? कुठे ऍडमिशन घेतलेले त्याने की ऍडमिशन न घेताच कॉलेजात घुसून बसलेला ? एलिजिबिलिटी एक्साम पास केली होती का त्याने ? शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः । देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः ॥ २ ॥ न मिथ्याऽहं वदे राम देवलोकजिगीषया । शूद्रं मां विद्धि काकुत्स्थ शम्बूकं नाम नामतः ॥ ३ ॥ जो जो धर्माला विरुद्ध असे कृत्य करेल त्याचा त्याचा नाश रामारायानी केलेला आहे. मग त्यात शूद्र शंबुक आला, वानर वाली आला, स्त्री त्रातिका आली , अन् ब्राह्मण रावणही आला. श्रीरामाच्या चरित्रात कोठेही नाव ठेवायला जागा नाही. ते साक्षात धर्मस्वरुप आहेत. ( आणि त्यांनतर दुसरा म्हणजे युधिष्ठिर.) रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्यपराक्रमः । राजा सर्वस्य लोकस्य देवानाम् इव वासवः ॥ राम मूर्तिमंत सनातनधर्म आहे. हे वर्णन राक्षस मारीच ने केलेलं आहे, कोणी ब्राह्मण अथवा क्षात्रियाने नाही. पण कावीळ झालेल्यांना ते समजणार नाही. इत्यलम

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 13/02/2024 - 18:46
अनेक राक्षस इत्यादी तप करून वाट्टेल ते वर घेऊ शकतात. शुद्राने तप केले तर राजा येऊन मस्तक उडवून टाकतो आणि देव देवता फुलांचा वर्षाव करतात, आणि म्हणतात, ह्याला सदेह स्वर्गात जाऊ दिले नाही बरे केले.

हे असं होतं बघा. @विवेक पटाईत काका, हे पहा वराचे काही मोजके प्रतिसाद. तुमच्या अनाभ्यासातून म्हणा किंवा भोळ्या भाबड्या भक्तिभावतून आलेल्या बाळबोध लेखांमुळे लोकांचे कसे फावते ते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो. ह्या म्हणीचे जिवंत उदाहरण इथे दिसून येत आहे. तुम्ही भक्तिभावाने काहीतरी बालिश लिहून जाता, त्याने सनातन धर्माला काही फरक पडत नाही पण लगेच धर्माची बदनामी करणाऱ्या अनभ्यासू लोकांना मोकळे रान मिळते, स्वतचा अजेंडा रेटायची संधी मिळते. हे जास्त गंभीर आहे. पुढे - आपण जास्त विचार अन् अभ्यास करून, मूळ संहिता पाहून, मगच लेख लिहावेत अशी सद्बुद्धी आपल्याला मिळो हीच प्रभू रामारायाच्या चरणी प्रार्थना.

In reply to by कॉमी

संपूर्ण वाल्मिकी रामायण ह्या इथे उपलब्ध आहे , तेही अत्यंत सुगम मराठी भाषांतर सह! https://satsangdhara.net/vara/prastavik.htm तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊ नका, मी ३.५% वाला आहे. तुम्ही मूळ संहिता वाचा, तुमचे तुम्हालाच कळेल की काय चूक आहे ते. अभ्यासोनी प्रकटावे। नाहीतर झाकोनी असावे। प्रकटोनी नासावे।हे बरे नव्हे।। - समर्थ रामदास स्वामी

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 13/02/2024 - 18:33
तुम्हीच तुमचा पाळला नाहीये. प्रगट झाला आणि आता म्हणता आहात तुमचे तुम्ही बघा. तुम्हाला तुमचे म्हणणे स्पष्ट करायचे नव्हते तर झाकोनी असावे, हे सार्थ झाले नसते का ? इंद्र कसा बलात्कारी नाही हे सांगायला कसा आलेला तसाच इथेही या, की वर सुरिया ह्यांनी काय चुकीचे लिहिले आहे सांगायला. बाकी कोण कुठल्या टक्क्यातले ह्याचे भारीच ऑब्सेशन दिसते तुम्हाला.

In reply to by कॉमी

कशाला वेळ वाया घालवायचा ? रामायण न वाचता रामावर टीका करणारे लोक बहुतांश वेळा ब्राह्मणद्वेष्टे आणि इन जनरल हिंदुद्वेषी असतात. मी कितीही श्लोक अन् संदर्भ दिले तरी त्याचा काहीही उपयोग नाही. मग कशाला वेळ वाया घालावा. बाकि विवेक पटाईत काका, हे धर्म द्वेष्टे नाही, उलट भोळे भाविक आहे, त्यांचे अहील्येविषयी, इंद्राविषयीचे चुकीचे आकलन हे अनाभ्यासतून आलेले आहे , द्वेषातून नाही , त्यांचा मूळ हेतू शुद्ध आहे म्हणून मी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. बाकि कोणाशी मला बोलायची इच्छा नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

Trump 13/02/2024 - 18:52
तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊ नका, मी ३.५% वाला आहे.
हे विधान तद्दन मुर्खपणाचे आहे. हिंदु समाजाच्या/धर्माच्या, भारताच्या अवनतीला जिथे-तिथे जन्माधारीत जात आणि वर्ण घुसवणारे लोक आहेत.

नठ्यारा 13/02/2024 - 18:47
लोकहो, पटाईतकाकांनी अस्सल स्रोत न वापरल्याने त्यांच्यावर टीका केली गेली. हे एका अर्थी उचित आहे. मात्र ती जरा जास्तंच तीव्र भाषेत केली गेली, असं माझं मत आहे. पटाईतकाका हिंदू धर्माच्या बाजूने लिहिणारे आहेत. ते दुखावले गेले नसतील अशी आशा आहे. प्रक्षेपांमुळे खरंच सनातन हिंदू लोकं बदनाम होतात का, असा प्रश्न आहे. हेच या संदेशामागील प्रयोजन आहे. एक उदाहरण देतो. राधा हे पात्र व्यासरचित महाभारतात नाही. तरीपण राधे-राधे संप्रदाय जोरात चालू आहे. त्यामुळे हिंदू धर्मास काही हानी पोचली आहे असं सकृतदर्शनी तरी दिसंत नाही. तेव्हा या विषयावर अधिक खोलात चर्चा करायला आवडेल. -नाठाळ नठ्या -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

अहिरावण 13/02/2024 - 19:26
प्रक्षेपांमुळे हिंदू धर्माला काहीही हानी पोहोचत नाही. मात्र देशमुखरानडेसंप्रदायातील नवपुरोगामी भुक्कडांना गरळ ओकायची संधी मिळते, त्यांचे फावते.

In reply to by नठ्यारा

विवेकपटाईत 14/02/2024 - 11:57
प्रतिसाद आवडला. वाल्मिकी रामायणात जे आहे त्याचेच वर्णन आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून श्रीरामाने तिचे आतिथ्य स्वीकार करून पुन्हा समाजात आणले. त्यामुळे तिला दोषी ठरविणारे श्लोक १०० टक्के भेसळ आहेत किंवा वाल्मिकीने त्यावेळी तिच्या बाबतीत समाजात पसरलेल्या प्रवादांचे वर्णन केले आहे.

Bhakti 14/02/2024 - 08:19
प्रगो बरोबर बोलतोय.कोमी यांनी 'संदर्भ' मांडलेत.हा तुमचा लेख मी एक वर्षांपूर्वी जरी वाचला असता तर भारावून गेले असते.पण गेल्या वर्षांपासून इतकं सनातन शोधून ऐकतेय,वाचतेय, समजून घेत आहे की बस!यू ट्यूब तर एका क्लिकवर आहे तेव्हा अमी गणात्रा(ex IIM) आणि विनित अग्रवाल(Dr.) जे आजच्या पिढीचे आहेत यांना महाभारत आणि रामायण यांच्या विषयी 'अचूक' बोलतांना नक्की ऐका. हे रामायण मधील राम ,सीता, हनुमान,अहिल्या,दशरथ इ.यांच्या कृतींची पडलेल्या प्रश्नांची हमखास उत्तरं देतो. "अहिल्या तपस्वी आहे रामा तिचे पाय धर,"असे विश्वामित्र म्हणतात.अहिल्येप्रमाणेच एकेकाळी विश्वामित्र लस्ट/मोह या इंद्रिय लोभाने भरकटले होते.तेव्हा तिची स्थिती विश्वामित्र यांना भलेभाती समजली होती.माणसाला दुसरी संधी नक्कीच द्यायला हवी. https://youtu.be/hppH--9iDxg?si=XgOl_bKgBV_ix5cE

कॉमी 11/02/2024 - 10:57
मुनिवेषं सहस्राक्षं विज्ञाय रघुनन्दन।1.48.19 मतिं चकार दुर्मेधा देवराजकुतूहलात्।
अर्थ:
O Delight of the Raghus the evilintentioned Ahalya, inclined towards the king of the celestials and knowing him to be the thousandeyed Indra in the guise of the ascetic, consented for the union.
अर्थः हिन्दी (गीताप्रेस गोरखपुर)
हे रघुनंदन ! महर्षी गौतमका वेष धारण करके आये हुए इन्द्रको पहचानकर भी उस दुर्बुद्धी नारीने ‘अहो! देवराज इन्द्र मुझे चाहते है’ इस कौतूहलवश उनके साथ समागमका निश्चय करके वह प्रस्ताव स्वीकार कर लिया॥
नवर्‍यानेच शाप दिला असताना रोटी बेटी व्यवहाराचा, समाजाने वाळीत टाकायचा प्रश्नच येत नाही. शाप काय आहे ?
तथा शप्त्वा स वै शक्रमहल्यामपि शप्तवान्।।1.48.29।। इह वर्षसहस्राणि बहूनि त्वं निवत्स्यसि। वायुभक्षा निराहारा तप्यन्ती भस्मशायिनी।।1.48.30।। अदृश्या सर्वभूतानां आश्रमेऽस्मिन्निवत्स्यसि। यदा चैतद्वनं घोरं रामो दशरथात्मज:।।1.48.31।। आगमिष्यति दुर्धर्षस्तदा पूता भविष्यसि।
अर्थ-
Having thus cursed Indra, he also cursed Ahalya: 'You will be staying here for thousands of years without food and subsisting on air, lying down in ashes, doing penance, without being seen by any living beings in this ashrama' 'When the son of Dasaratha, the unassailable Rama enters this dreadful forest, you will be cleansed (of this sin)'. 'O Wickednatured one by offering hospitality to Rama, without covetousness and passion, you will happily live with me by regaining your present form'..
हिंदी-
इन्द्र को इस प्रकार शाप देकर गौतमने अपनी पत्नी को भी शाप दिया—‘दुराचारिणी! तू भी यहाँ कई हजार वर्षोतक केवल हवा पीकर या उपवास करके कष्ट उठाती हुई राखमे पड़ी रहेगी। समस्त प्राणियोंसे अदृश्य रहकर इस आश्रममे निवास करेगी। जब दुर्शर्ष दशरथ-कुमार राम इस घोर वनमें पदार्पण करेंगे, उस समय तू पवित्र होगी। उनका अतिथ्य-सत्कार करनेसे तेरे लोभ-मोह आदी दोष दूर हो जायँगे और तू प्रसन्नतापूर्वक मेरे पास पहूँचकर अपना पूर्व शरीर धारण कर लेगी’॥
(इंद्राचा शाप- त्याची वृषणं गळून पडली.) जमिनीवर फक्त हवा खात पडून राहणे, कुणाला नजरेत न येणे हे शिळेचे वर्णन वाटते. त्यानंतर "तु पुन्हा तुझ्या मूळ रुपात येशील" या उःशापावरुन अहील्येचे कशात तरी परिवर्तन झालेले हे समजते.

बलात्कार
ह्या शब्दाचा ठार निषेध करतो. वर कॉमी ह्यांनी मुळ श्लोक दिलेलाच आहे. अहिल्येला स्पष्ट ठाऊक होते की समोरचा व्यक्ती हा आपला पती नसुन देवराज इन्द्र आहे , आणि तरीही ती त्याच्याशी रत झाली , मग ह्याला बलात्कार कसे म्हणाता येईल? हे तर म्युचुअल कन्सेट ने झालेले अफेयर आहे !
अहल्या निर्दोष होती तरी समाजाने अहल्येलाच दोषी ठरवले
हे ठार चुकीचे अनुमान आहे, अहिल्या निर्दोष नव्हतीच . ब्रह्मचर्येऽपि वर्तन्त्याः साध्व्या ह्यपि च श्रूयते । हृद्यं हि पुरुषं दृष्ट्वा योनिः संक्लिद्यते स्त्रियाः । । २८ तुम्ही पुढचे दोन श्लोक वाचा म्हणजे तुम्हाला अहिल्येचा काय अ‍ॅटीट्युड होता तेही लक्षात येईल : अथाब्रवीत् सुरश्रेष्ठं कृतार्थेनान्तरात्मना । कृतार्थास्मि सुरश्रेष्ठ गच्छ शीघ्रमितः प्रभो ॥ २० ॥ आत्मानं मां च देवेश सर्वथा रक्ष गौतमात् । इन्द्रस्तु प्रहसन् वाक्यमहल्यामिदमब्रवीत् ॥ २१ ॥ सुश्रोणि परितुष्टोऽस्मि गमिष्यामि यथागतम् । रतिक्रिडेनंतर तिने देवराज इंद्रास संतुष्टचित्त होऊन म्हटले - "सुरश्रेष्ठ ! मी आपल्या समागमाने कृतार्थ झाले आहे. प्रभो ! आता आपण शीघ्र येथून निघून जावे. देवेश्वर ! महर्षि गौतमांच्या कोपापासून आपण आपले आणि माझे सर्व प्रकारे रक्षण करावे." ॥ २० ॥ तेव्हां इंद्राने हसत हसत अहल्येस म्हटले - "सुंदरी ! मीही संतुष्टचित्त झालो आहे. आता जसा आलो होतो तसाच परत निघून जाईन. ॥ २१ १/२ ॥ ह्यावरुन स्पष्ट दिसुन येते की झालेला प्रकार बलात्कार नव्हता , व्यवस्थित तेरीभी चुप मेरीभी चुप असे शिस्तीत केलेले डांगडिंग होते. त्यामुळे बलात्कार हा शब्द संपादित केला पाहिजे. ______________________________________________ बाकी लेखाविषयी काय बोलणार ? जाऊ द्या. धर्माची अशी ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बालीश संकल्पना असणार्‍या लोकांच्यामुळे खरे कडक सनातनी लोकं बदनाम होतात , हे पुनरेकवार नमुद करु इच्चितो. इत्यलम.

In reply to by प्रसाद गोडबोले

विवेकपटाईत 14/02/2024 - 10:56
अपराधी व्यक्तीला दिला जाणार दंड इंद्राला दिला. बलात्कार केला होता म्हणून. ज्या श्र्लोकांच्या आधारावर हा लेख आहे त्यात ती निर्दोष आहे आणि ऋषी गौतम तिच्या सोबत आश्रमात होते.त्यांनी श्राप दिला असता तर ते तिच्या सोबत आश्रमात नसते. यावरून दोन निष्कर्ष निघतात. १. अहल्या दोषी ठरविण्याचा भाग नंतर जोडला असेल. २. वाल्मिकी ने समाजात पसरलेल्या प्रवादाचे वर्णन केले असेल. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम अपराधी स्त्रीच्या आश्रमात जाणे शक्य नाही. बाकी मी खरा सनातनी आहे.

विवेकपटाईत 11/02/2024 - 16:53
आपल्या सर्वच धर्मग्रंथात बदलता काळ आणि परिस्थिती अनुसार भेसळ झाली आहे. वाल्मिकी रामायणात अयोध्या कांड सर्ग ४८ आणि ४९ मध्ये विरोधाभास आहेत.याचा एकच अर्थ त्यात भेसळ झाली आहे. ४९ सर्गातील श्लोक १२ ते २२ जी कथा सांगतात त्या आधारावर वरील विवरण आहे. या कथेत गौतमाने अहल्येचा त्याग केला असा उल्लेख नाही. त्याच्या आश्रमाला लोकांनी वाळीत टाकले असाच एक अर्थ निघतो.

In reply to by विवेकपटाईत

कॉमी 11/02/2024 - 18:06
१. पहिली चूक, (अनावधानाने झाली असेल.) आपण आयोध्याकान्ड नाही तर बालकान्डाबद्दल बोलत आहोत. अहिल्येची गोष्ट बालकान्डात आहे. २. ४८व्या सर्गात अहिल्येला शाप कसा मिळाला ह्याची गोष्ट आहे. त्यात अजून राम-लक्ष्मण-विश्वामित्र त्रिकूटाने अजुन आश्रमात प्रवेश केला नाही. ४९व्या सर्गात इन्द्राला बोकडाचे वृषण कसे आले ह्याचे वर्णन आहे, त्यानन्तर त्रिकूट आश्रमात प्रवेश करते, आणि रामाकरवी अहिल्येचा उद्धार होतो. ह्या सर्गामध्ये पुन्हा शाप कसा मिळाला ही गोष्ट येत नाही. उ:शाप कसा असेल ह्यामध्येही ४८ आणि ४९व्या सर्गात कसलाही विरोधाभास नाही. त्यामुळे कोणताही विरोधाभास दिसला नाही. तुमच्या "वाळीत टाकले" थियरीला कसलाही आधार नाही. वर मार्कस ह्यांनी इन्द्रावर आरोप कसा चुकीचा आहे लिहिलेच आहे.

In reply to by प्रचेतस

अवांतर : पण वल्लीसर , हे असे लेख वाचुन आणि लोकांचे धर्माचे ज्ञान पाहुन माझ्या मनात कायम एक विचार येत असतो, जाणकार अभ्यासु लोकांनी धर्मध्वजा हातात घेतली नाही तर ती पटाईत काकांसारख्या भोळ्या भाबड्या भाविकांच्याच हातात जाणार अन शुध्द तर्कशास्त्र , अन लोकोत्तर अशा औपनिषदिक तत्वज्ञानावर आधारित अशा सनातन धर्माला ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बाष्कळ अशी पुटं चढत जाणार ! ह्या सार्‍यात काही अंशी आपल्यासारख्या जाणुन कळुनही अलिप्त राहणार्‍या लोकांचा थोडा का होईना दोष आहे असे म्हणायला वाव आहे :( स्वामी विवेकानंद म्हणालेले - मला दुर्जनांच्या सक्रियतेची भीति नाही वाटत , मला सज्जन्नांच्या निष्क्रियतेची भीती वाटते. तसे काहीसे. आपण काही धर्माचे सखोल जाणकार नाही पण थोडेफार तरी अभ्यास केलेले , मुळ ग्रंथांच्या संहितांवर आपले आकलन तपासुन घेतलेले , सत्यासत्यता तावुन सुलाखुन पाहिलेले आहोत. आपण काहीतरी करायला हवे.

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 13/02/2024 - 08:59
तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान ॥ आपला आपणच अभ्यास करावा आणि वेळोवेळी त्यासंबंधी लिहित जावे इतकेच करु शकतो.

In reply to by Bhakti

Trump 14/02/2024 - 13:41
प्रगो एक यूट्यूब चैनल बनवा बघा!
बनवतील असे वाटत नाही. त्यापेक्षा मिसळपाववर लिहा. अर्थातच ज्ञान वाटणार नाहीत, फक्त लिहतील त्यांच्यावर टिका करत राहणार.

In reply to by प्रचेतस

विवेकपटाईत 14/02/2024 - 11:24
ज्या इतिहासाचे वर्णन समर्थानी आणि वाल्मिकी ऋषींनी केले आहे तिचे लिहले आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून तिला अपराध मुक्त केले. जरा थंड डोक्याने लेख वाचाल तर कळेल.

In reply to by विवेकपटाईत

आवरा .
अहल्या निर्दोष होती म्हणून तिला अपराध मुक्त केले
निर्दोष व्यक्तीला अपराध मुक्त कसं करतात ?=)))) ऐश आहे राव अहिल्येची. स्वेच्छेने मजा मारून सुध्धा ती निर्दोष. अन् बिचारा इंद्र, त्याला अहिल्येने फुल्ल सिग्नल दिला, पूर्ण कन्सेट दिला सेक्स करायला, तरी तो बलात्कारी . अगाध तर्क आहे हा . आता अहिल्या लगेच #metoo म्हणायला रिकामी. =)))) ही असली बाष्कळ विचारसरणी असणारे लोक समाजात आहेत हे मी माझ्या मित्रांना सांगितले तर त्यांचा जुन्या एक्स गर्लफ्रेंडस चां सोबतीतील "आठवणी" आठवून भीतीने थरकाप उडेल. अन् मग मटण च्यां दुकानात बोकडाचे वृषण शोधत फिरायची वेळ येईल =))))

उठ सुट हिन्दू धर्मावरून शककुशंका काढून काही बाही लिहिण्याची फॅशन आणी पॅशन झाली आहे. इतर धर्मावरून काहीही बोलले तरी त्या धर्माचे लोक गंभीर दखल घेतात.

नठ्यारा 13/02/2024 - 02:30
प्रसाद गोडबोले,
धर्माची अशी ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊ बालीश संकल्पना असणार्‍या लोकांच्यामुळे खरे कडक सनातनी लोकं बदनाम होतात , हे पुनरेकवार नमुद करु इच्चितो.
प्रचंड सहमत. धर्माची माहिती अचूक असणे अभिप्रेत आहे. ती नसल्यास चिंतन करावे. पण मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरच चिंतनाचा मार्ग अनुसरावा. अन्यथा चिंतन अर्धवट माहितीवर आधारित राहते. खरंतर नेमका असाच प्रकार विज्ञानाच्या बाबतीतही आढळून येतो. विज्ञानाची व वैज्ञानिक चिकित्सेची बालिश संकल्पना असणाऱ्या लोकांच्यामुळे खरे कडक विज्ञानवादी नाहक बदनाम होतात. धर्म आणि विज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ( किंवा असायला हव्यात ). -नाठाळ नठ्या

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत 14/02/2024 - 11:45
धर्मग्रंथात भेसळ होते. आपले विचार ऋषि मुनींच्या नावाने धर्मग्रंथात खपविले जातात. धर्मग्रंथ नाहक बदनाम होतात. राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत. तरीही श्लोक वाढत राहिले हे वेगळे. त्यामुळे धर्मग्रंथ वाचताना भेसळ वेगळी करून त्यांचे अर्थ समजले पाहिजे. लेख लिहिताना वाल्मिकी रामायणाचे उदाहरण देताना फक्त अहल्येला निर्दोष ठरविणारे श्लोकांचे उदाहरण दिले.

In reply to by विवेकपटाईत

अहिरावण 14/02/2024 - 13:00
>>>>राजा भोजच्या काळात महाभारताचे श्लोक वीस पासून पंचवीस हजार पर्यंत पोहचले. त्यांनी यावर कडक नियम बनविले होते आणि दंड ही दिल्याचे उदाहरण आहेत राजा भोज हाच का? इ स ११ वे शतक इ स दुसरे शतकातच महाभारत लक्षश्लोकी झाले होते. मग वीस चे पंचवीस काय ? दंड काय? आले मनात दिले ठोकून हेच कारण सनातनी बदनाम होण्याचे. केवळ मी सनातनी आहे असे लिहून चालत नाही. वागावे लागते.

सुरिया 13/02/2024 - 16:08
घरच्या सीतेला चूक नसताना प्रजेच्या समधानासाठी अग्निपरिक्षा आणि पुन्हा वनवास. बाहेर करणार अहिल्येचा उध्दार आणि प्रजेला शिकवणार वाळीत टाकलेल्यांना कसे स्वीकारायचे ते. . वाह प्रभू अगाध तेरी लीला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

शंबुक कसले शिक्षण घेत होता ? कुठे ऍडमिशन घेतलेले त्याने की ऍडमिशन न घेताच कॉलेजात घुसून बसलेला ? एलिजिबिलिटी एक्साम पास केली होती का त्याने ? शूद्रयोन्यां प्रजातोऽस्मि तप उग्रं समास्थितः । देवत्वं पार्थये राम सशरीरो महायशः ॥ २ ॥ न मिथ्याऽहं वदे राम देवलोकजिगीषया । शूद्रं मां विद्धि काकुत्स्थ शम्बूकं नाम नामतः ॥ ३ ॥ जो जो धर्माला विरुद्ध असे कृत्य करेल त्याचा त्याचा नाश रामारायानी केलेला आहे. मग त्यात शूद्र शंबुक आला, वानर वाली आला, स्त्री त्रातिका आली , अन् ब्राह्मण रावणही आला. श्रीरामाच्या चरित्रात कोठेही नाव ठेवायला जागा नाही. ते साक्षात धर्मस्वरुप आहेत. ( आणि त्यांनतर दुसरा म्हणजे युधिष्ठिर.) रामो विग्रहवान् धर्मः साधुः सत्यपराक्रमः । राजा सर्वस्य लोकस्य देवानाम् इव वासवः ॥ राम मूर्तिमंत सनातनधर्म आहे. हे वर्णन राक्षस मारीच ने केलेलं आहे, कोणी ब्राह्मण अथवा क्षात्रियाने नाही. पण कावीळ झालेल्यांना ते समजणार नाही. इत्यलम

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 13/02/2024 - 18:46
अनेक राक्षस इत्यादी तप करून वाट्टेल ते वर घेऊ शकतात. शुद्राने तप केले तर राजा येऊन मस्तक उडवून टाकतो आणि देव देवता फुलांचा वर्षाव करतात, आणि म्हणतात, ह्याला सदेह स्वर्गात जाऊ दिले नाही बरे केले.

हे असं होतं बघा. @विवेक पटाईत काका, हे पहा वराचे काही मोजके प्रतिसाद. तुमच्या अनाभ्यासातून म्हणा किंवा भोळ्या भाबड्या भक्तिभावतून आलेल्या बाळबोध लेखांमुळे लोकांचे कसे फावते ते. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतो. ह्या म्हणीचे जिवंत उदाहरण इथे दिसून येत आहे. तुम्ही भक्तिभावाने काहीतरी बालिश लिहून जाता, त्याने सनातन धर्माला काही फरक पडत नाही पण लगेच धर्माची बदनामी करणाऱ्या अनभ्यासू लोकांना मोकळे रान मिळते, स्वतचा अजेंडा रेटायची संधी मिळते. हे जास्त गंभीर आहे. पुढे - आपण जास्त विचार अन् अभ्यास करून, मूळ संहिता पाहून, मगच लेख लिहावेत अशी सद्बुद्धी आपल्याला मिळो हीच प्रभू रामारायाच्या चरणी प्रार्थना.

In reply to by कॉमी

संपूर्ण वाल्मिकी रामायण ह्या इथे उपलब्ध आहे , तेही अत्यंत सुगम मराठी भाषांतर सह! https://satsangdhara.net/vara/prastavik.htm तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊ नका, मी ३.५% वाला आहे. तुम्ही मूळ संहिता वाचा, तुमचे तुम्हालाच कळेल की काय चूक आहे ते. अभ्यासोनी प्रकटावे। नाहीतर झाकोनी असावे। प्रकटोनी नासावे।हे बरे नव्हे।। - समर्थ रामदास स्वामी

In reply to by प्रसाद गोडबोले

कॉमी 13/02/2024 - 18:33
तुम्हीच तुमचा पाळला नाहीये. प्रगट झाला आणि आता म्हणता आहात तुमचे तुम्ही बघा. तुम्हाला तुमचे म्हणणे स्पष्ट करायचे नव्हते तर झाकोनी असावे, हे सार्थ झाले नसते का ? इंद्र कसा बलात्कारी नाही हे सांगायला कसा आलेला तसाच इथेही या, की वर सुरिया ह्यांनी काय चुकीचे लिहिले आहे सांगायला. बाकी कोण कुठल्या टक्क्यातले ह्याचे भारीच ऑब्सेशन दिसते तुम्हाला.

In reply to by कॉमी

कशाला वेळ वाया घालवायचा ? रामायण न वाचता रामावर टीका करणारे लोक बहुतांश वेळा ब्राह्मणद्वेष्टे आणि इन जनरल हिंदुद्वेषी असतात. मी कितीही श्लोक अन् संदर्भ दिले तरी त्याचा काहीही उपयोग नाही. मग कशाला वेळ वाया घालावा. बाकि विवेक पटाईत काका, हे धर्म द्वेष्टे नाही, उलट भोळे भाविक आहे, त्यांचे अहील्येविषयी, इंद्राविषयीचे चुकीचे आकलन हे अनाभ्यासतून आलेले आहे , द्वेषातून नाही , त्यांचा मूळ हेतू शुद्ध आहे म्हणून मी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. बाकि कोणाशी मला बोलायची इच्छा नाही.

In reply to by प्रसाद गोडबोले

Trump 13/02/2024 - 18:52
तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊ नका, मी ३.५% वाला आहे.
हे विधान तद्दन मुर्खपणाचे आहे. हिंदु समाजाच्या/धर्माच्या, भारताच्या अवनतीला जिथे-तिथे जन्माधारीत जात आणि वर्ण घुसवणारे लोक आहेत.

नठ्यारा 13/02/2024 - 18:47
लोकहो, पटाईतकाकांनी अस्सल स्रोत न वापरल्याने त्यांच्यावर टीका केली गेली. हे एका अर्थी उचित आहे. मात्र ती जरा जास्तंच तीव्र भाषेत केली गेली, असं माझं मत आहे. पटाईतकाका हिंदू धर्माच्या बाजूने लिहिणारे आहेत. ते दुखावले गेले नसतील अशी आशा आहे. प्रक्षेपांमुळे खरंच सनातन हिंदू लोकं बदनाम होतात का, असा प्रश्न आहे. हेच या संदेशामागील प्रयोजन आहे. एक उदाहरण देतो. राधा हे पात्र व्यासरचित महाभारतात नाही. तरीपण राधे-राधे संप्रदाय जोरात चालू आहे. त्यामुळे हिंदू धर्मास काही हानी पोचली आहे असं सकृतदर्शनी तरी दिसंत नाही. तेव्हा या विषयावर अधिक खोलात चर्चा करायला आवडेल. -नाठाळ नठ्या -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

अहिरावण 13/02/2024 - 19:26
प्रक्षेपांमुळे हिंदू धर्माला काहीही हानी पोहोचत नाही. मात्र देशमुखरानडेसंप्रदायातील नवपुरोगामी भुक्कडांना गरळ ओकायची संधी मिळते, त्यांचे फावते.

In reply to by नठ्यारा

विवेकपटाईत 14/02/2024 - 11:57
प्रतिसाद आवडला. वाल्मिकी रामायणात जे आहे त्याचेच वर्णन आहे. अहल्या निर्दोष होती म्हणून श्रीरामाने तिचे आतिथ्य स्वीकार करून पुन्हा समाजात आणले. त्यामुळे तिला दोषी ठरविणारे श्लोक १०० टक्के भेसळ आहेत किंवा वाल्मिकीने त्यावेळी तिच्या बाबतीत समाजात पसरलेल्या प्रवादांचे वर्णन केले आहे.

Bhakti 14/02/2024 - 08:19
प्रगो बरोबर बोलतोय.कोमी यांनी 'संदर्भ' मांडलेत.हा तुमचा लेख मी एक वर्षांपूर्वी जरी वाचला असता तर भारावून गेले असते.पण गेल्या वर्षांपासून इतकं सनातन शोधून ऐकतेय,वाचतेय, समजून घेत आहे की बस!यू ट्यूब तर एका क्लिकवर आहे तेव्हा अमी गणात्रा(ex IIM) आणि विनित अग्रवाल(Dr.) जे आजच्या पिढीचे आहेत यांना महाभारत आणि रामायण यांच्या विषयी 'अचूक' बोलतांना नक्की ऐका. हे रामायण मधील राम ,सीता, हनुमान,अहिल्या,दशरथ इ.यांच्या कृतींची पडलेल्या प्रश्नांची हमखास उत्तरं देतो. "अहिल्या तपस्वी आहे रामा तिचे पाय धर,"असे विश्वामित्र म्हणतात.अहिल्येप्रमाणेच एकेकाळी विश्वामित्र लस्ट/मोह या इंद्रिय लोभाने भरकटले होते.तेव्हा तिची स्थिती विश्वामित्र यांना भलेभाती समजली होती.माणसाला दुसरी संधी नक्कीच द्यायला हवी. https://youtu.be/hppH--9iDxg?si=XgOl_bKgBV_ix5cE
अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागतां दिव्य होऊनी गेली. जया वर्णिता सिणली वेदवाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. समर्थ म्हणतात, श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श होताच शिळा रुपी अहल्या मुक्त झाली. हा श्लोक वाचतना, अनेक प्रश्न मनात आले. अहल्या खरोखर शिळा झाली होती का? श्रीरामांच्या चरणाचा स्पर्श होतास ती पुन्हा मूळ स्वरूपात आली, हे कसे संभव आहे? समर्थांच्या या श्लोकाचा भावार्थ वाल्मिकी रामायणातील कथेत शोधण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्प बुध्दीने केला आहे. महर्षि विश्वामित्र, राम, लक्ष्मण आणि अनेक ऋषी मुनीं सोवत मिथिलेत पोहोचले. श्रीरामांना तिथे एक ओसाड निर्जन आश्रम दिसले.