मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आधुनिक जीवशास्त्राची साधने - जनुककोशशास्त्र (Genomics) (ऐसी अक्षरे...मेळवीन-१५)

Bhakti ·

कंजूस 11/02/2024 - 11:58
परिचय आवडला. या विषयाची थोडीफार माहिती अभ्यास असणाऱ्यांनाच हे पुस्तक समजेल किंवा अगदी नवख्यालाही समजेल? असं काही इंग्रजी पुस्तक असल्यास तेही द्या. प्राणी शास्त्राशी कधीच संबंध आला नाहीये. आपले पूर्वज कोण याबद्दल एक दोन पुस्तके वाचली होती त्यातलेच हे आहे काय?

In reply to by कंजूस

Bhakti 11/02/2024 - 22:16
या विषयाची थोडीफार माहिती अभ्यास असणाऱ्यांनाच हे पुस्तक समजेल किंवा अगदी नवख्यालाही समजेल?
थोडा वेळ लागेल समजायला , पण सोपं होईल सावकाश वाचलं तर!काही माहिती गुगल करत वा व्हिडिओ पाहत समजून घ्यावी लागेल, म्हणजे मजा येईल. मला तर १०-१२ वर्षांपूर्वी जिथे पुढचा अभ्यास सोडला होता त्याचे अद्यावत ज्ञान या पुस्तकामुळे सहज मिळाले..अगदी दोन दिवसांतच पुस्तक वाचून काढले.

In reply to by कंजूस

Bhakti 12/02/2024 - 15:04
आपले पूर्वज कोण याबद्दल एक दोन पुस्तके वाचली होती
कोणती? बहूप्रतिक्षित युवाल हरारीचं सेपियन्स वाचतेय.आपल्या पूर्वजांविषयीच आहे.छान आहे.

कंजूस 11/02/2024 - 11:58
परिचय आवडला. या विषयाची थोडीफार माहिती अभ्यास असणाऱ्यांनाच हे पुस्तक समजेल किंवा अगदी नवख्यालाही समजेल? असं काही इंग्रजी पुस्तक असल्यास तेही द्या. प्राणी शास्त्राशी कधीच संबंध आला नाहीये. आपले पूर्वज कोण याबद्दल एक दोन पुस्तके वाचली होती त्यातलेच हे आहे काय?

In reply to by कंजूस

Bhakti 11/02/2024 - 22:16
या विषयाची थोडीफार माहिती अभ्यास असणाऱ्यांनाच हे पुस्तक समजेल किंवा अगदी नवख्यालाही समजेल?
थोडा वेळ लागेल समजायला , पण सोपं होईल सावकाश वाचलं तर!काही माहिती गुगल करत वा व्हिडिओ पाहत समजून घ्यावी लागेल, म्हणजे मजा येईल. मला तर १०-१२ वर्षांपूर्वी जिथे पुढचा अभ्यास सोडला होता त्याचे अद्यावत ज्ञान या पुस्तकामुळे सहज मिळाले..अगदी दोन दिवसांतच पुस्तक वाचून काढले.

In reply to by कंजूस

Bhakti 12/02/2024 - 15:04
आपले पूर्वज कोण याबद्दल एक दोन पुस्तके वाचली होती
कोणती? बहूप्रतिक्षित युवाल हरारीचं सेपियन्स वाचतेय.आपल्या पूर्वजांविषयीच आहे.छान आहे.
लेखक-असीम अमोल चाफळकर क

'रोम' रंगी रंगले मन - 'तिवोली' आणि रोमचा 'किल्ला'

चित्रगुप्त ·

टर्मीनेटर 29/01/2024 - 16:45
मस्तच! माहिती आणि फोटोज छान 👍 (काय समस्या आहे माहित नाही पण काही फोटोज पुर्ण दिसत नाहियेत, ते नंतर पुन्हा बघतो.)
रोमन साम्राज्यातील वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम सारख्या भव्य इमारती, चिलखते, वस्त्रप्रावरणे वगैरेंबद्दल कमालीचे आकर्षण निर्माण झालेले होते.
+१००० मला पण ग्रीक/रोमन वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम, अँफी थिएटर, अ‍ॅक्वाडक्ट अशा गोष्टींचे प्रचंड आकर्षण आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:00
प्रतिसादांबद्दल अनेक आभार. फोटो आवडत आहेत हे वाचून चांगले वाटले. रोमन 'अ‍ॅक्वाडक्ट' हा अद्भुत प्रकार आहे. त्यासाठी मुद्दाम जऊन बघायला हवे. पुन्हा कधी गेलो तर नक्की बघेन. . .

Bhakti 29/01/2024 - 18:14
सर्वच फोटो, वर्णन, माहिती सुंदर आहे. धबधब्याच्या आणि बाजूला किल्ला तो फोटो जास्त आवडला.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:04
लेख आणि फोटो आवडत आहेत हे वाचून आणखी लिहिण्याचा उत्साह वाढतो आहे. @कंजूस, 'अगदी रस्त्यापासून आकाशापर्यंत आपण डोळ्यांनी बघतो तसं चित्र आहे' हे वाचून मी पुन्हा तो फोटो बघितला, आणि मलाही तसेच वाटले आणि हे कसेकाय घडले असावे, हा प्रश्न पडला आहे. .

In reply to by मनो

चित्रगुप्त 30/01/2024 - 20:02
एक सुचले ते असे, की कोणतेही दृश्य बघताना बहुतांशी आपण आपली नजर 'आडवी' फिरवत असतो. मोठा विस्तीर्ण देखावा बघताना तर विशेषच. त्या मानाने खालपासून वरपर्यंत दृष्टीक्षेप टाकण्याचे प्रसंग कमी असतात. या फोटोत 'आडवे' बघण्यासारखे काही नाही. बाजूच्या भिंतींमधील खिडक्या पण आपली नजत 'आत आत' नेत आहेत. त्या मानाने फोटोत 'उभे' घटक जास्त आहेत. 'आत' जाणारा रस्ता, पलिकडील इमारती आणि तीन ठिकाणी दिसत असलेले निळे आकाश. यामुळे असे वाटत असावे. (असे वाटते) Sir Ernst Hans Josef Gombrich यांच्या Art and illusion : a study in the psychology of pictorial representation या चित्रकलाविषयक पुस्तकात या विषयी विस्तृत उहापोह वाचल्याचे आठवते, पण नेमके काय ते विसरलो. या पुस्तकाची पीडीएफ उपलब्ध आहे: https://archive.org/details/artillusionstud00gomb

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 31/01/2024 - 10:07
Vertical shift किंवा perspective corrected पद्धतीचे wide angle lens चा एक प्रकार मिळतो. अतिशय महाग लेन्स असतं. (20/24mm prime with f/2) .तर ते वापरून फोटो घेतला असणार.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 31/01/2024 - 11:06
सगळे फोटो स्वस्तातल्या शामसंग (-खेले होरी) मोबल्यातून, तेही फक्त आटो मोडमधे काढलेत. फक्त क्रॉप केलेत हवे तसे. बाकी काय नाय. 'दृष्टी' हवी, ती निसर्गचित्रणातून मिळाली असावी, आणि थोर चित्रकारांची चित्रे बघण्यातून. बाकी फोटोग्राफीतले ओ की ठो कळत नाही.

हा लेख आणि फोटो तर आवडलेच पण त्यात दिलेल्या ईतर लिंकाही उघडुन वाचल्या. केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते. फक्त खिसा काय म्हणतो ते पहावे लागेल. :) आपण ईतकी डिटेल माहीती काढुन ठिकाणे बघताय हे विशेष. नाहीतर ईथेतिथे सगळे सारखेच, तेच राजवाडे,त्याच मुर्त्या आणि काय काय. फोटोही सुंदर आलेत. रच्याकने- फार वर्षांपुर्वी ऑफिसच्या कामानिमित्ताने ब्रसेल्स आणि अ‍ॅमस्टरडॅम बघणे झाले होते, पण मॅनिकेन पिस, तुसाँ म्युझियम, व्हॅन गॉग म्युझियम अशा २-४ गोष्टी सोडल्या तर फारशी नावेही आठवणार नाहीत. पुभाप्र

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:12
केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते.
-- अगदी खरे. माझ्या ओळखीतले जे कुणी तसे फिरुन आलेले आहेत, त्यांच्याकडून ऐकलेले माझ्या आवडीत कुठेच बसणार नाही. कुठेही जाण्यापूर्वी तिथला सांगोपांग अभ्यास करून जाणे बरे, अर्थात नेहमी ते जमत नाही आणि काही ना काही बघणे राहूनच जाते.

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 31/01/2024 - 13:24
सहमत. ग्रूपवाले वेळ फार घालवतात. नाश्ता, जेवण, शॉपिंग यातून वेळ उरल्यास लीडरने सांगितलेलं पाहाणं. आणि हो ग्रूप फोटो.

तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला! रोमची पहिली ओळख Dan Brown च्या एंजल्स अँड डेमन्स पुस्तकातून झाली. पुस्तक वाचता वाचता एकेका स्थळविषयी इंटरनेटवर जास्त माहिती वाचत होतो. त्यातून रोममधील वास्तुकला, शिल्पकला यांची ओळख झाली. St Peter's Basilica, Castle Sant' Angelo, Pantheon या प्राचीन वास्तू, Fontana dei Quattro Fiumi (Fountain of the Four Rivers) सारखी स्थापत्य कला, Bernini सारख्या कलाकाराच्या स्वर्गीय कलाकृती - Ecstasy of St Teresa. इतक्या सुरेख, भव्य, बारकावे दाखवणाऱ्या कलाकृती! अशीच पॅरिस, लुव्र, लिओनार्दो दा विंची यांची ओळख दा विंची कोड मधून झाली, तर फ्लॉरेन्सचं सौंदर्य इन्फर्नो मधून दिसलं! ओरिजिन या पुस्तकातून Casa Milà आणि Sagrada Família अशा अनोख्या वास्तू समजल्या...

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 30/01/2024 - 13:47
तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला!
या पुस्तकांपैकी फक्त 'दा विंची कोड' चे मराठी भाषांतर वाचले आहे. ते आवडले पण सिनेमा फारसा रुचला नाही. 'इन्फर्नो' वरील 'गुस्ताव्ह दोरे' (Gustave Dore) च्या चित्रांचे एक पुस्तक माझ्याकडे आहे. विलक्षण चित्रे असतात दोरेची. आत्ताच अ‍ॅमेझोनवर डॅन ब्राऊनची अन्य पुस्तके (मराठी) शोधून ठेवली आहेत. येत्या मार्चमधे दहा दिवस लंडनमधील संग्रहालये बघणार आहे. त्यासंबंधी काही विशेष पुस्तके, सिनेमे वगैरे असल्यास जरूर कळवावे. अनेक आभार.

सुंदर लेख ! दोन प्रश्न १. Tempio di Vesta मधील एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? असा उल्लेख कोठे आहे काय ? २. नदी / कालवे / समुद्राच्या अवतीभवती वसलेल्या शहरांत / गावांत त्या पाण्याचा काही विशीष्ट गंध वगैरे येतो काय ? अवांतर : बनेल काढून रोमन सम्राटाच्या आविर्भावात दिलेली पोज आवडली.

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 31/01/2024 - 11:18
एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? हा प्रश्न समजला नाही. 'जाणल्यामुळे' म्हणजे काय ? कौमार्यभंग वगैरे प्रकार रोमन साम्राज्याच्या दीर्घ इतिहासात घडलेही असतील, काही ठाऊक नाही. पाण्याला विशिष्ट गंध वगैरेही माहित नाही. त्या दिवशी कडक ऊन्ह असल्याने घामाघूम होत फिरावे लागले होते, म्हणून सदरा काढलेला होता. कुठे रोमन सम्राट आणि कुठे म्या पामर. या लेखात एवढी रुची घेत असल्याबद्दल अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

जुन्या मराठी ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांमधे जोसेफ ने मेरीला जाणल्यामुळे (संयोग झाल्यामुळे) येशूबाळाचा जन्म झाला अशा प्रकारचे उल्लेख असतात त्या अनुषंगाने हा शब्दप्रयोग केला.

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 02/02/2024 - 12:32
'जाणण्या' चा नवीनच अर्थ जाणकाराकडून जाणून घेतला. आता कळले लहान मुलांना 'अजाण' 'निष्पाप' वगैरे का म्हणतात. जुन्या ख्रिस्ती धार्मिक पुस्तकातले आणखीही असे शब्दप्रयोग 'जाणून' घ्यायला आवडेल. आपली 'जाणीव' वाढीला लागली पाहिजे राव. अनेक धन्यवाद.

चौथा कोनाडा 31/01/2024 - 14:51
क्या बात ... एक नंबर मस्त ! माहिती आणि प्रचि लै छान ! रोम ची सुंदर सफर घडवलीत चित्रगुप्त जी !
या सेविकांना वय वर्षे ६ ते ३६ या अवधीत अखंड कौमार्य राखणे आवश्यक असायचे.
बाबो .. किती आवगड असं ह्ये म्हनायचं ! व्हिला ‘आद्रिआना जबरदस्त दिसतोय ! कल्पना करून तयार केलेला व्हिला ‘आद्रिआना चा व्हिडीओ भारी आहे ! Villa d'Este किती रम्य आहे ! वाहते पाणी,धबधबे, शंभर कारंजे, तलाव सुंदर ! रोमचा राजवाडा, गल्ल्या वास्तू भयन्कर सुंदर आहेत !
- अस्मादिक.
ह्यो फोटो लै पेशल !
आपुली आपण काढी शेलफी, तो येक मूर्ख.
हा हा हा

खूप सुंदर भटकंती आणि अप्रतिम फोटो! सोबतीला इतिहास उलगडून सांगितलात ते फार आवडलं. येणारी अनेक वर्षे तुम्हाला अशी छान भटकंती करायला मिळो या शुभेच्छा :)

नंदन 03/02/2024 - 17:02
लेख आणि फोटो - दोन्ही खासच! (काही वर्षांपूर्वी ट्रेवी कारंज्यात एक बारकंसं नाणं टाकून पुनर्भेटीचा मनसुबा व्यक्त केला होता - तो योग केव्हा येतो ते पहायचं!)

परत एकदा वाचला धागा. काय सुंदर आहेत सगळे फोटो. मन खूष झालं. असेच लिहित रहा चित्रगुप्तकाका _/\_

श्वेता२४ 08/02/2024 - 12:53
अतिशय विस्तृत ओळख करून दिलीत. फोटो देखील अतिशय सुंदर. भविष्यात ही जागा बकेट लिस्ट मध्ये आहे. त्यामुळे तुमच्या या माहितीचा खूप उपयोग होईल. धन्यवाद!

चौथा कोनाडा 19/02/2024 - 22:07
श्री चित्रगुप्त यांच्या कलाकृतीचे उद्यापासुन एक आठवडा चित्रप्रदर्शन होत आहे: माहिती खालील ठिकाणी: सेव्हन_आर्टिस्ट_फ्रॉम_इंदोर चित्रगुप्तजी, हार्दिक अभिनंदन आणि प्रदर्शनासाठी समस्त मिपाकरांतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !

जुइ 27/02/2024 - 06:33
विहंगम आणि भव्य महाल! रोमचे असे सुंदर दर्शन तुमच्या मुळे झाले! फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले! रोम बद्द्ल अजून वाचायला आवडेल.

टर्मीनेटर 29/01/2024 - 16:45
मस्तच! माहिती आणि फोटोज छान 👍 (काय समस्या आहे माहित नाही पण काही फोटोज पुर्ण दिसत नाहियेत, ते नंतर पुन्हा बघतो.)
रोमन साम्राज्यातील वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम सारख्या भव्य इमारती, चिलखते, वस्त्रप्रावरणे वगैरेंबद्दल कमालीचे आकर्षण निर्माण झालेले होते.
+१००० मला पण ग्रीक/रोमन वास्तुकला, मूर्तिकला, कलोसियम, अँफी थिएटर, अ‍ॅक्वाडक्ट अशा गोष्टींचे प्रचंड आकर्षण आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:00
प्रतिसादांबद्दल अनेक आभार. फोटो आवडत आहेत हे वाचून चांगले वाटले. रोमन 'अ‍ॅक्वाडक्ट' हा अद्भुत प्रकार आहे. त्यासाठी मुद्दाम जऊन बघायला हवे. पुन्हा कधी गेलो तर नक्की बघेन. . .

Bhakti 29/01/2024 - 18:14
सर्वच फोटो, वर्णन, माहिती सुंदर आहे. धबधब्याच्या आणि बाजूला किल्ला तो फोटो जास्त आवडला.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:04
लेख आणि फोटो आवडत आहेत हे वाचून आणखी लिहिण्याचा उत्साह वाढतो आहे. @कंजूस, 'अगदी रस्त्यापासून आकाशापर्यंत आपण डोळ्यांनी बघतो तसं चित्र आहे' हे वाचून मी पुन्हा तो फोटो बघितला, आणि मलाही तसेच वाटले आणि हे कसेकाय घडले असावे, हा प्रश्न पडला आहे. .

In reply to by मनो

चित्रगुप्त 30/01/2024 - 20:02
एक सुचले ते असे, की कोणतेही दृश्य बघताना बहुतांशी आपण आपली नजर 'आडवी' फिरवत असतो. मोठा विस्तीर्ण देखावा बघताना तर विशेषच. त्या मानाने खालपासून वरपर्यंत दृष्टीक्षेप टाकण्याचे प्रसंग कमी असतात. या फोटोत 'आडवे' बघण्यासारखे काही नाही. बाजूच्या भिंतींमधील खिडक्या पण आपली नजत 'आत आत' नेत आहेत. त्या मानाने फोटोत 'उभे' घटक जास्त आहेत. 'आत' जाणारा रस्ता, पलिकडील इमारती आणि तीन ठिकाणी दिसत असलेले निळे आकाश. यामुळे असे वाटत असावे. (असे वाटते) Sir Ernst Hans Josef Gombrich यांच्या Art and illusion : a study in the psychology of pictorial representation या चित्रकलाविषयक पुस्तकात या विषयी विस्तृत उहापोह वाचल्याचे आठवते, पण नेमके काय ते विसरलो. या पुस्तकाची पीडीएफ उपलब्ध आहे: https://archive.org/details/artillusionstud00gomb

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 31/01/2024 - 10:07
Vertical shift किंवा perspective corrected पद्धतीचे wide angle lens चा एक प्रकार मिळतो. अतिशय महाग लेन्स असतं. (20/24mm prime with f/2) .तर ते वापरून फोटो घेतला असणार.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 31/01/2024 - 11:06
सगळे फोटो स्वस्तातल्या शामसंग (-खेले होरी) मोबल्यातून, तेही फक्त आटो मोडमधे काढलेत. फक्त क्रॉप केलेत हवे तसे. बाकी काय नाय. 'दृष्टी' हवी, ती निसर्गचित्रणातून मिळाली असावी, आणि थोर चित्रकारांची चित्रे बघण्यातून. बाकी फोटोग्राफीतले ओ की ठो कळत नाही.

हा लेख आणि फोटो तर आवडलेच पण त्यात दिलेल्या ईतर लिंकाही उघडुन वाचल्या. केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते. फक्त खिसा काय म्हणतो ते पहावे लागेल. :) आपण ईतकी डिटेल माहीती काढुन ठिकाणे बघताय हे विशेष. नाहीतर ईथेतिथे सगळे सारखेच, तेच राजवाडे,त्याच मुर्त्या आणि काय काय. फोटोही सुंदर आलेत. रच्याकने- फार वर्षांपुर्वी ऑफिसच्या कामानिमित्ताने ब्रसेल्स आणि अ‍ॅमस्टरडॅम बघणे झाले होते, पण मॅनिकेन पिस, तुसाँ म्युझियम, व्हॅन गॉग म्युझियम अशा २-४ गोष्टी सोडल्या तर फारशी नावेही आठवणार नाहीत. पुभाप्र

चित्रगुप्त 29/01/2024 - 22:12
केसरी किवा वीणा बरोबर ८ दिवसात १० देश पहाण्यापेक्षा हे असे निवांत फिरणे मला फार आवडते.
-- अगदी खरे. माझ्या ओळखीतले जे कुणी तसे फिरुन आलेले आहेत, त्यांच्याकडून ऐकलेले माझ्या आवडीत कुठेच बसणार नाही. कुठेही जाण्यापूर्वी तिथला सांगोपांग अभ्यास करून जाणे बरे, अर्थात नेहमी ते जमत नाही आणि काही ना काही बघणे राहूनच जाते.

In reply to by चित्रगुप्त

कंजूस 31/01/2024 - 13:24
सहमत. ग्रूपवाले वेळ फार घालवतात. नाश्ता, जेवण, शॉपिंग यातून वेळ उरल्यास लीडरने सांगितलेलं पाहाणं. आणि हो ग्रूप फोटो.

तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला! रोमची पहिली ओळख Dan Brown च्या एंजल्स अँड डेमन्स पुस्तकातून झाली. पुस्तक वाचता वाचता एकेका स्थळविषयी इंटरनेटवर जास्त माहिती वाचत होतो. त्यातून रोममधील वास्तुकला, शिल्पकला यांची ओळख झाली. St Peter's Basilica, Castle Sant' Angelo, Pantheon या प्राचीन वास्तू, Fontana dei Quattro Fiumi (Fountain of the Four Rivers) सारखी स्थापत्य कला, Bernini सारख्या कलाकाराच्या स्वर्गीय कलाकृती - Ecstasy of St Teresa. इतक्या सुरेख, भव्य, बारकावे दाखवणाऱ्या कलाकृती! अशीच पॅरिस, लुव्र, लिओनार्दो दा विंची यांची ओळख दा विंची कोड मधून झाली, तर फ्लॉरेन्सचं सौंदर्य इन्फर्नो मधून दिसलं! ओरिजिन या पुस्तकातून Casa Milà आणि Sagrada Família अशा अनोख्या वास्तू समजल्या...

In reply to by तुषार काळभोर

चित्रगुप्त 30/01/2024 - 13:47
तुमच्या लेखातून एका पुस्तकाच्या वाचनाचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला!
या पुस्तकांपैकी फक्त 'दा विंची कोड' चे मराठी भाषांतर वाचले आहे. ते आवडले पण सिनेमा फारसा रुचला नाही. 'इन्फर्नो' वरील 'गुस्ताव्ह दोरे' (Gustave Dore) च्या चित्रांचे एक पुस्तक माझ्याकडे आहे. विलक्षण चित्रे असतात दोरेची. आत्ताच अ‍ॅमेझोनवर डॅन ब्राऊनची अन्य पुस्तके (मराठी) शोधून ठेवली आहेत. येत्या मार्चमधे दहा दिवस लंडनमधील संग्रहालये बघणार आहे. त्यासंबंधी काही विशेष पुस्तके, सिनेमे वगैरे असल्यास जरूर कळवावे. अनेक आभार.

सुंदर लेख ! दोन प्रश्न १. Tempio di Vesta मधील एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? असा उल्लेख कोठे आहे काय ? २. नदी / कालवे / समुद्राच्या अवतीभवती वसलेल्या शहरांत / गावांत त्या पाण्याचा काही विशीष्ट गंध वगैरे येतो काय ? अवांतर : बनेल काढून रोमन सम्राटाच्या आविर्भावात दिलेली पोज आवडली.

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 31/01/2024 - 11:18
एखाद्या सेविकेला एखाद्या पुरुषाने जाणल्यामुळे रोमन साम्राज्याचा नाश झाला काय ? हा प्रश्न समजला नाही. 'जाणल्यामुळे' म्हणजे काय ? कौमार्यभंग वगैरे प्रकार रोमन साम्राज्याच्या दीर्घ इतिहासात घडलेही असतील, काही ठाऊक नाही. पाण्याला विशिष्ट गंध वगैरेही माहित नाही. त्या दिवशी कडक ऊन्ह असल्याने घामाघूम होत फिरावे लागले होते, म्हणून सदरा काढलेला होता. कुठे रोमन सम्राट आणि कुठे म्या पामर. या लेखात एवढी रुची घेत असल्याबद्दल अनेक आभार.

In reply to by चित्रगुप्त

जुन्या मराठी ख्रिस्ती धार्मिक पुस्तकांमधे जोसेफ ने मेरीला जाणल्यामुळे (संयोग झाल्यामुळे) येशूबाळाचा जन्म झाला अशा प्रकारचे उल्लेख असतात त्या अनुषंगाने हा शब्दप्रयोग केला.

In reply to by धर्मराजमुटके

चित्रगुप्त 02/02/2024 - 12:32
'जाणण्या' चा नवीनच अर्थ जाणकाराकडून जाणून घेतला. आता कळले लहान मुलांना 'अजाण' 'निष्पाप' वगैरे का म्हणतात. जुन्या ख्रिस्ती धार्मिक पुस्तकातले आणखीही असे शब्दप्रयोग 'जाणून' घ्यायला आवडेल. आपली 'जाणीव' वाढीला लागली पाहिजे राव. अनेक धन्यवाद.

चौथा कोनाडा 31/01/2024 - 14:51
क्या बात ... एक नंबर मस्त ! माहिती आणि प्रचि लै छान ! रोम ची सुंदर सफर घडवलीत चित्रगुप्त जी !
या सेविकांना वय वर्षे ६ ते ३६ या अवधीत अखंड कौमार्य राखणे आवश्यक असायचे.
बाबो .. किती आवगड असं ह्ये म्हनायचं ! व्हिला ‘आद्रिआना जबरदस्त दिसतोय ! कल्पना करून तयार केलेला व्हिला ‘आद्रिआना चा व्हिडीओ भारी आहे ! Villa d'Este किती रम्य आहे ! वाहते पाणी,धबधबे, शंभर कारंजे, तलाव सुंदर ! रोमचा राजवाडा, गल्ल्या वास्तू भयन्कर सुंदर आहेत !
- अस्मादिक.
ह्यो फोटो लै पेशल !
आपुली आपण काढी शेलफी, तो येक मूर्ख.
हा हा हा

खूप सुंदर भटकंती आणि अप्रतिम फोटो! सोबतीला इतिहास उलगडून सांगितलात ते फार आवडलं. येणारी अनेक वर्षे तुम्हाला अशी छान भटकंती करायला मिळो या शुभेच्छा :)

नंदन 03/02/2024 - 17:02
लेख आणि फोटो - दोन्ही खासच! (काही वर्षांपूर्वी ट्रेवी कारंज्यात एक बारकंसं नाणं टाकून पुनर्भेटीचा मनसुबा व्यक्त केला होता - तो योग केव्हा येतो ते पहायचं!)

परत एकदा वाचला धागा. काय सुंदर आहेत सगळे फोटो. मन खूष झालं. असेच लिहित रहा चित्रगुप्तकाका _/\_

श्वेता२४ 08/02/2024 - 12:53
अतिशय विस्तृत ओळख करून दिलीत. फोटो देखील अतिशय सुंदर. भविष्यात ही जागा बकेट लिस्ट मध्ये आहे. त्यामुळे तुमच्या या माहितीचा खूप उपयोग होईल. धन्यवाद!

चौथा कोनाडा 19/02/2024 - 22:07
श्री चित्रगुप्त यांच्या कलाकृतीचे उद्यापासुन एक आठवडा चित्रप्रदर्शन होत आहे: माहिती खालील ठिकाणी: सेव्हन_आर्टिस्ट_फ्रॉम_इंदोर चित्रगुप्तजी, हार्दिक अभिनंदन आणि प्रदर्शनासाठी समस्त मिपाकरांतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा !

जुइ 27/02/2024 - 06:33
विहंगम आणि भव्य महाल! रोमचे असे सुंदर दर्शन तुमच्या मुळे झाले! फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले! रोम बद्द्ल अजून वाचायला आवडेल.
पुनर्जागरण काळातले थोर कलावंत- बर्निनी, मिशेलअँजेलो, राफाएल, लिओनार्दो, कारावाज्यो, आणि इतर अनेक चित्रकार, मूर्तिकार, स्थापत्यविद, लेखक, कवी, तत्वज्ञ, यांची प्रतिभा जिथे बहरली, ते चिरंतन शहर रोम.अशा या रोमच्या माझ्या अलिकडल्या भ्रमंतीत बघितलेल्या काही खास जागा आणि टिपलेले फोटो इथे देत आहे. . टायबर नदीवरील अनेक पुलांपकी एक. पलीकडे सेंट पीटर्स कॅथेड्रल दिसते आहे.

इंद्रायणीतून पहिल्यांदाच प्रवास

पराग१२२६३ ·

कंजूस 13/01/2024 - 22:32
छान वर्णन. बरेच लोक {मुंबईतले} पश्चिम रेल्वेचं फार कौतुक सांगत असतात पण मध्य रेल्वेवर बऱ्याच नव्या कोऱ्या गाड्या ( फोटोतील एक) आहेत तशा पश्चिम रेल्वेवर नाहीत. सगळ्या वीस वर्षांपासूनच्या आहेत. पत्रे गंजले आहेत. इंद्रायणी ने आजच कल्याण ते पुणे प्रवास करण्याचा योग आला. वेटिंग लिस्टवर तिकिटे असूनही गेलो कारण परतीचे इंटरसिटीचे तिकिट मिळाले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे बसलेले प्रवासी उभ्या राहिलेल्यांना थोडा वेळ उठून जागा देत होते. योगायोगाने दहा जणांचा एक गट लोणावळ्याला पिकनिकसाठी उतरला आणि मग सर्वांनाच बसायला मिळाले. या गाड्या नवीन आहेत, अमोरासमोरच्या बाकड्यांमध्ये भरपूर जागा सोडली आहे, सामान,बॅगा ठेवायची अडचण होत नाही. बाकड्यावरही बरेच सामान राहू शकते. तसे बससीट्सच्या बाकडी आसनव्यवस्था असलेल्या डब्यांत होत नाही.

कंजूस 13/01/2024 - 22:32
छान वर्णन. बरेच लोक {मुंबईतले} पश्चिम रेल्वेचं फार कौतुक सांगत असतात पण मध्य रेल्वेवर बऱ्याच नव्या कोऱ्या गाड्या ( फोटोतील एक) आहेत तशा पश्चिम रेल्वेवर नाहीत. सगळ्या वीस वर्षांपासूनच्या आहेत. पत्रे गंजले आहेत. इंद्रायणी ने आजच कल्याण ते पुणे प्रवास करण्याचा योग आला. वेटिंग लिस्टवर तिकिटे असूनही गेलो कारण परतीचे इंटरसिटीचे तिकिट मिळाले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे बसलेले प्रवासी उभ्या राहिलेल्यांना थोडा वेळ उठून जागा देत होते. योगायोगाने दहा जणांचा एक गट लोणावळ्याला पिकनिकसाठी उतरला आणि मग सर्वांनाच बसायला मिळाले. या गाड्या नवीन आहेत, अमोरासमोरच्या बाकड्यांमध्ये भरपूर जागा सोडली आहे, सामान,बॅगा ठेवायची अडचण होत नाही. बाकड्यावरही बरेच सामान राहू शकते. तसे बससीट्सच्या बाकडी आसनव्यवस्था असलेल्या डब्यांत होत नाही.
Indrayani at CSMT पहिल्यांदाच मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो. तपकिरी रंगातलं कल्याणचं WCAM-2 इंजिन आज इंद्रायणीचं सारथ्य करत होतं.

हर किसमी मै है किस !!!

सरनौबत ·

Bhakti 13/01/2024 - 10:40
छान गोड आठवणी,मला मेलडी आवडायचं.आकर्षक वेष्टण आणि चॉकलेटी स्वाद !अर्थात अजूनही मेलडी खात असते.मेलडी नसेल तर मेंगो बाईट.इक्लेरसचा पण एक मोठा चाहता वर्ग असायचा.

सर टोबी 13/01/2024 - 11:30
पार्ले कंपनीचा पॅापिन्स हा एक बराच लोकप्रिय ब्रॅंड होता. चांगले घसघशीत पंचवीस पैसे, पाहुणे किंवा तत्सम मार्गाने, मिळाले तरच पॅापिन्स घेणं परवडायचं. त्यावेळेस कुठली तरी कॉमिक्स पार्ले पॅापिन्स प्रमोट करायची. त्यातला तो फास्टर फेणे टाईप मुलगा त्याच्या चौकस बुद्धीने गुंडांचा अड्डा किंवा तत्सम कारणामे उघड करायचा. शेवटच्या धुमश्चक्रीत तो त्याच्याकडील बंदुकीतून पॅापिन्स झाडायचा आणि पाळणारे गुंड त्यावरून घसरून पडायचे असं काही तरी दाखवलेलं असायचं. चॉकलेट्स म्हणाल तर आजही रावळगावची चॉकलेट्स आवडतात आणि ती ग्राहक पेठेत मिळतात देखील. पार्ले कंपनीचं विशेष म्हणाल तर त्यांनी निदान दोन पिढ्या तयार खाद्य प्रकारातील बाजाराचे नेतृत्व केले आहे. पार्ले ग्लुको आणि मोनॅको तर कल्ट लेव्हल ची उत्पादने आहेत. पहिला टेट्रा पॅक मधला ज्यूस, पहिली पाण्याची बाटली (ही देखील कल्ट लेव्हल ला असलेली. म्हणजे कोणत्याही ब्रँडची बाटली ही बिसलेरी असते), पहिल्या टब मधल्या शेवया. पार्लेनं जवळपास अडतीस वर्षापूर्वी पिटा ब्रेड बाजारात आणला होता. अगोदरच भाजलेल्या पिटा ब्रेडमध्ये पॅटी, टोमेटो, ढोबळी मिरची भरून वेगवेगळे सॉस टाकून परत एकदा छान गरम करून दिला जाणारा हा प्रकार होता. काळाच्या खुपच अगोदर आलेला हा ब्रँड फारसा टिकला नाही पण अजूनही आठवण टिकवून आहे.

In reply to by सर टोबी

गवि 13/01/2024 - 12:03
आता पॉपिन्स आणि त्या कॉमिक स्ट्रिपचा विषय निघालाच आहे तर बोलणे आले.. डुप्लिकेट पॉपिन्स ही त्यावेळी पार्लेसाठी एक डोकेदुखी होती. आणि अस्सल पॉपिन्स कशी ओळखायची हे सांगण्यासाठी ते अशा कॉमिक्स आणि अन्य मार्गांनी जाहिरात करायचे. ते जे सर्पिलाकार रेषांचे डिझाईन असते त्याच्यात एक रुपेरी रेष असलेला रॅपर असेल तीच अस्सल पॉपिन्स हे त्यावेळी लोकांच्या मनावर ठसवले जात होते.

टर्मीनेटर 14/01/2024 - 20:57
"शो स्टॉपर" लेख! दिवाळी अंक प्रकाशित झाल्यावर एखाद-दोन महिने मिपावर प्रकाशित होणाऱ्या (काही सन्माननीय अपवाद वगळता) दर्जेदार लेखांची संख्या रोडावते असा माझा आजवरचा अनुभव आहे. दर्जेदार लेखांच्या बाबतीत सुप्तावस्थेत गेलेल्या मिपाला पुन्हा उर्जितावस्थेत आणण्यासाठी एका "शो स्टॉपर" लेखाची आवश्यकता असते, आणि ह्यावेळचा "शो स्टॉपर" लेख माझ्यालेखी हा आहे! खूप छान स्मरणरंजनात्मक लेख सरनौबतजी, वाचून अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या 👍 चॉकलेट हा अत्यंत आवडता पदार्थ असल्याने त्याच्याशी निगडित अनेक देशी-विदेशी चॉकलेट्सच्या आठवणी आहेत, त्या यथावकाश शेअर करीनच. ह्या "शो स्टॉपर" लेखानंतर आता पुन्हा मिपावर दर्जेदार लेखनाचा सिलसिला सुरु होणार ह्या आशेवर असलेला... 'टर्मीनेटर'

लहानपणीचं आवडतं चॉकलेट! चॉकलेटचा आकार मात्र आधीपेक्षा थोडा लहान केलाय. अजून लहान केलाय :( आम्ही याच्या रॅपरच्या अंगठ्या, बाहुल्या करायचो, मजा यायची :)

सिरुसेरि 15/01/2024 - 19:32
सुरेख लेख आणी आठवणी . किसमी टॉफीच्या टिव्हीवर कधी फारशा जाहिराती पाहिल्याचे आठवत नाही . ( मेलडी , कॅडबरी या इतर टॉफीजच्या तुलनेत ) . तरीही किसमी टॉफीने आपले स्थान टिकवुन ठेवले . पेपरमिन्टच्या गोळ्यांमधे पोलो गोळीची जाहिरात प्रसिद्ध होती. ( खाओ पोलो थोडासा तो खालो .. )

छान स्मरणरंजन!! या लेखाच्या निमित्ताने आठवलेल्या गोळ्या म्हणजे--- लहानपणीची पहीली आठवणीतील गोळी म्हणजे श्रीखंडवडी. मग सॉफ्ट काजु चॉकलेट, मग मेलडी -मेलडी खाओ खुद जान जाओ,पान पसंद-पान का स्वाद गजब की मिठास, कॅडबरी एक्लेअर, जरा मोठे झाल्यावर बूम बूम बूमर बबलगम. ह्या झाल्या ब्रँडेड. याशिवाय कल्याणच्या लक्ष्मी मार्केट मध्ये एका दुकानात डॉलर चॉकलेट, झेब्रा गोळी, आणि एक शिट्टीवाली गोळी मिळायची(म्हणजे ऑरेंज गोळीच्या मटेरीयलची पण लांबुडकी नळी सारखी आणि काडीवर लावलेली, शिवाय चौकात एका पानवाल्याकडे जिरा गोळी,चिंच गोळी वगैरे देशी गोळ्या मिळत. आहाहा तोंपासु!!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गवि 15/01/2024 - 20:05
सॉफ्ट काजु चॉकलेट
तुम्हाला अनंत आठवले यांची काजू वडी म्हणायचे आहे का? गुलाबी, पांढरी अशा रंगात आणि पारदर्शक प्लास्टिकमध्ये चौरस आकाराचा लहान साईज. मध्ये सोनेरी गोल स्टिकर. लाल शिट्टी लॉलीपॉप आठवणीमुळे अं ह झालो. मी ज्यांना म्हणून ती आठवण सांगितली त्यातील कोणालाही असे लॉलीपॉप आठवत नव्हते.

In reply to by गवि

सर टोबी 15/01/2024 - 22:44
हे परंपरागत पद्धतीने स्थानिक आणि ब्रँडेड स्वरूपात मिळायचे आणि आताही मिळतात. तुम्ही म्हणता तशी शिट्टी असलेलं लॉलीपॉप मी पाहिलेलं आहे. पण पक्षी, प्राणी यांच्या आकाराची बिस्किटं मला आमच्या नगरव्यतिरिक्त कुठे दिसली नाहीत. त्या काळी म्हणजे साठच्या दशकात साठे बिस्किट्स मिळायची. त्यांची ऑरेंज क्रीमची बिस्किट्स केवळ लाजवाब. सत्तरच्या दशकात ब्रिटानियाने ऑरेंज आणि नारळ यांच्या स्वादाची दोन वेगवेगळी बिस्किट्स आणली. ती जवळपास दहा वर्षापेक्षा जास्त काळ बाजारात होती. याच सुमारास किवामचा स्वाद असणारी गोळी मिळायची. ती फार मस्त लागायची. सायकलवर ट्रंक लादून वजनावर विकली जाणारी बिस्किटं हा अजून एक प्रकार. मात्र ती तयार करतांना टॅलो वापरला असण्याच्या शक्यतेने फक्त एकदाच चाखून बघितली.

In reply to by सर टोबी

चावटमेला 17/01/2024 - 20:58
पण पक्षी, प्राणी यांच्या आकाराची बिस्किटं मला आमच्या नगरव्यतिरिक्त कुठे दिसली नाहीत. मी खाल्लीयेत लहानपणी सांगलीत. शनिवार च्या बाजारात मिळायची. चव यथातथाच असे, फक्त प्राणी , पक्ष्यांचे वेगवेगळे आकार हे आकर्षण असायचं

In reply to by गवि

मला काजू वडीच म्हणायचे होते, फक्त "आठवले" ब्रँड "आठवला" नाही :) लाल शिट्टी लॉलीपॉप- हे ही नाव बरोबर प्राण्यांचे आकार असलेली बिस्कीटे- ही सुद्धा कल्याणला देवीच्या देवळापाशी एका दुकानात मिळायची

नठ्यारा 16/01/2024 - 02:41
पानपट्टीच्या गोळ्या आठवताहेत कोणास? ५ पैशास १० मिळायच्या. नंतर महाग झाल्या. आता दिसंत नाहीत फारशा. मात्र बडीशेपेच्या गोळ्या आजूनही मिळतात म्हणे. -नाठाळ नठ्या

राघव 17/01/2024 - 00:40
खास वैदर्भीय म्हणावे असे बोरकुट, उकडलेली अन् चाट मसाला लावलेली छोटी बोरं, राजमलई.. ! वाह क्या बात है! तोंपासु! :-) मँगो बाईट, कॉफी बाईट च्या काळात एक कॉफी टोज नावाचं स्ट्राँग कॉफी फ्लेवरची टॉफी देखील होती.. जाम आवडायची!

Bhakti 17/01/2024 - 21:48
काल आमच्याकडे बोरन्हाण होतं,किसमी चे वेगवेगळे फ्लेवर्स आणले होते.नवीन लहान मुलांनी खुप डल्ला मारला ,जेली चोकलेट चक्क नाकारले .हेच (किसमी) द्या म्हणाले :)

चौथा कोनाडा 18/01/2024 - 14:37
मस्त ... स्मरणरंजन फारच अप्रतिम ! खुसखुशीत लेखन वाचताना त्या दिवसांची आठवण होत होती ! इतकं क्युट लिहिलं आहे की "किस यू "करावसं असं वाटल ! NCLqw23456 कीसमी ऑनलाईन मागवून खाल्ले तो किस्सा भारी आहे !

In reply to by चौथा कोनाडा

सरनौबत 21/01/2024 - 13:29
आभारी आहे चौथा कोनाडा. मलादेखील 'किसमीचे किस्से' आठवताना छान वाटलं. इतक्या प्रचंड आठवणी वर्षानुवर्षे मेंदूत असतात त्या अश्या अचानक वर येतात ती प्रोसेस विशेष मजेदार आहे.

Bhakti 13/01/2024 - 10:40
छान गोड आठवणी,मला मेलडी आवडायचं.आकर्षक वेष्टण आणि चॉकलेटी स्वाद !अर्थात अजूनही मेलडी खात असते.मेलडी नसेल तर मेंगो बाईट.इक्लेरसचा पण एक मोठा चाहता वर्ग असायचा.

सर टोबी 13/01/2024 - 11:30
पार्ले कंपनीचा पॅापिन्स हा एक बराच लोकप्रिय ब्रॅंड होता. चांगले घसघशीत पंचवीस पैसे, पाहुणे किंवा तत्सम मार्गाने, मिळाले तरच पॅापिन्स घेणं परवडायचं. त्यावेळेस कुठली तरी कॉमिक्स पार्ले पॅापिन्स प्रमोट करायची. त्यातला तो फास्टर फेणे टाईप मुलगा त्याच्या चौकस बुद्धीने गुंडांचा अड्डा किंवा तत्सम कारणामे उघड करायचा. शेवटच्या धुमश्चक्रीत तो त्याच्याकडील बंदुकीतून पॅापिन्स झाडायचा आणि पाळणारे गुंड त्यावरून घसरून पडायचे असं काही तरी दाखवलेलं असायचं. चॉकलेट्स म्हणाल तर आजही रावळगावची चॉकलेट्स आवडतात आणि ती ग्राहक पेठेत मिळतात देखील. पार्ले कंपनीचं विशेष म्हणाल तर त्यांनी निदान दोन पिढ्या तयार खाद्य प्रकारातील बाजाराचे नेतृत्व केले आहे. पार्ले ग्लुको आणि मोनॅको तर कल्ट लेव्हल ची उत्पादने आहेत. पहिला टेट्रा पॅक मधला ज्यूस, पहिली पाण्याची बाटली (ही देखील कल्ट लेव्हल ला असलेली. म्हणजे कोणत्याही ब्रँडची बाटली ही बिसलेरी असते), पहिल्या टब मधल्या शेवया. पार्लेनं जवळपास अडतीस वर्षापूर्वी पिटा ब्रेड बाजारात आणला होता. अगोदरच भाजलेल्या पिटा ब्रेडमध्ये पॅटी, टोमेटो, ढोबळी मिरची भरून वेगवेगळे सॉस टाकून परत एकदा छान गरम करून दिला जाणारा हा प्रकार होता. काळाच्या खुपच अगोदर आलेला हा ब्रँड फारसा टिकला नाही पण अजूनही आठवण टिकवून आहे.

In reply to by सर टोबी

गवि 13/01/2024 - 12:03
आता पॉपिन्स आणि त्या कॉमिक स्ट्रिपचा विषय निघालाच आहे तर बोलणे आले.. डुप्लिकेट पॉपिन्स ही त्यावेळी पार्लेसाठी एक डोकेदुखी होती. आणि अस्सल पॉपिन्स कशी ओळखायची हे सांगण्यासाठी ते अशा कॉमिक्स आणि अन्य मार्गांनी जाहिरात करायचे. ते जे सर्पिलाकार रेषांचे डिझाईन असते त्याच्यात एक रुपेरी रेष असलेला रॅपर असेल तीच अस्सल पॉपिन्स हे त्यावेळी लोकांच्या मनावर ठसवले जात होते.

टर्मीनेटर 14/01/2024 - 20:57
"शो स्टॉपर" लेख! दिवाळी अंक प्रकाशित झाल्यावर एखाद-दोन महिने मिपावर प्रकाशित होणाऱ्या (काही सन्माननीय अपवाद वगळता) दर्जेदार लेखांची संख्या रोडावते असा माझा आजवरचा अनुभव आहे. दर्जेदार लेखांच्या बाबतीत सुप्तावस्थेत गेलेल्या मिपाला पुन्हा उर्जितावस्थेत आणण्यासाठी एका "शो स्टॉपर" लेखाची आवश्यकता असते, आणि ह्यावेळचा "शो स्टॉपर" लेख माझ्यालेखी हा आहे! खूप छान स्मरणरंजनात्मक लेख सरनौबतजी, वाचून अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या 👍 चॉकलेट हा अत्यंत आवडता पदार्थ असल्याने त्याच्याशी निगडित अनेक देशी-विदेशी चॉकलेट्सच्या आठवणी आहेत, त्या यथावकाश शेअर करीनच. ह्या "शो स्टॉपर" लेखानंतर आता पुन्हा मिपावर दर्जेदार लेखनाचा सिलसिला सुरु होणार ह्या आशेवर असलेला... 'टर्मीनेटर'

लहानपणीचं आवडतं चॉकलेट! चॉकलेटचा आकार मात्र आधीपेक्षा थोडा लहान केलाय. अजून लहान केलाय :( आम्ही याच्या रॅपरच्या अंगठ्या, बाहुल्या करायचो, मजा यायची :)

सिरुसेरि 15/01/2024 - 19:32
सुरेख लेख आणी आठवणी . किसमी टॉफीच्या टिव्हीवर कधी फारशा जाहिराती पाहिल्याचे आठवत नाही . ( मेलडी , कॅडबरी या इतर टॉफीजच्या तुलनेत ) . तरीही किसमी टॉफीने आपले स्थान टिकवुन ठेवले . पेपरमिन्टच्या गोळ्यांमधे पोलो गोळीची जाहिरात प्रसिद्ध होती. ( खाओ पोलो थोडासा तो खालो .. )

छान स्मरणरंजन!! या लेखाच्या निमित्ताने आठवलेल्या गोळ्या म्हणजे--- लहानपणीची पहीली आठवणीतील गोळी म्हणजे श्रीखंडवडी. मग सॉफ्ट काजु चॉकलेट, मग मेलडी -मेलडी खाओ खुद जान जाओ,पान पसंद-पान का स्वाद गजब की मिठास, कॅडबरी एक्लेअर, जरा मोठे झाल्यावर बूम बूम बूमर बबलगम. ह्या झाल्या ब्रँडेड. याशिवाय कल्याणच्या लक्ष्मी मार्केट मध्ये एका दुकानात डॉलर चॉकलेट, झेब्रा गोळी, आणि एक शिट्टीवाली गोळी मिळायची(म्हणजे ऑरेंज गोळीच्या मटेरीयलची पण लांबुडकी नळी सारखी आणि काडीवर लावलेली, शिवाय चौकात एका पानवाल्याकडे जिरा गोळी,चिंच गोळी वगैरे देशी गोळ्या मिळत. आहाहा तोंपासु!!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गवि 15/01/2024 - 20:05
सॉफ्ट काजु चॉकलेट
तुम्हाला अनंत आठवले यांची काजू वडी म्हणायचे आहे का? गुलाबी, पांढरी अशा रंगात आणि पारदर्शक प्लास्टिकमध्ये चौरस आकाराचा लहान साईज. मध्ये सोनेरी गोल स्टिकर. लाल शिट्टी लॉलीपॉप आठवणीमुळे अं ह झालो. मी ज्यांना म्हणून ती आठवण सांगितली त्यातील कोणालाही असे लॉलीपॉप आठवत नव्हते.

In reply to by गवि

सर टोबी 15/01/2024 - 22:44
हे परंपरागत पद्धतीने स्थानिक आणि ब्रँडेड स्वरूपात मिळायचे आणि आताही मिळतात. तुम्ही म्हणता तशी शिट्टी असलेलं लॉलीपॉप मी पाहिलेलं आहे. पण पक्षी, प्राणी यांच्या आकाराची बिस्किटं मला आमच्या नगरव्यतिरिक्त कुठे दिसली नाहीत. त्या काळी म्हणजे साठच्या दशकात साठे बिस्किट्स मिळायची. त्यांची ऑरेंज क्रीमची बिस्किट्स केवळ लाजवाब. सत्तरच्या दशकात ब्रिटानियाने ऑरेंज आणि नारळ यांच्या स्वादाची दोन वेगवेगळी बिस्किट्स आणली. ती जवळपास दहा वर्षापेक्षा जास्त काळ बाजारात होती. याच सुमारास किवामचा स्वाद असणारी गोळी मिळायची. ती फार मस्त लागायची. सायकलवर ट्रंक लादून वजनावर विकली जाणारी बिस्किटं हा अजून एक प्रकार. मात्र ती तयार करतांना टॅलो वापरला असण्याच्या शक्यतेने फक्त एकदाच चाखून बघितली.

In reply to by सर टोबी

चावटमेला 17/01/2024 - 20:58
पण पक्षी, प्राणी यांच्या आकाराची बिस्किटं मला आमच्या नगरव्यतिरिक्त कुठे दिसली नाहीत. मी खाल्लीयेत लहानपणी सांगलीत. शनिवार च्या बाजारात मिळायची. चव यथातथाच असे, फक्त प्राणी , पक्ष्यांचे वेगवेगळे आकार हे आकर्षण असायचं

In reply to by गवि

मला काजू वडीच म्हणायचे होते, फक्त "आठवले" ब्रँड "आठवला" नाही :) लाल शिट्टी लॉलीपॉप- हे ही नाव बरोबर प्राण्यांचे आकार असलेली बिस्कीटे- ही सुद्धा कल्याणला देवीच्या देवळापाशी एका दुकानात मिळायची

नठ्यारा 16/01/2024 - 02:41
पानपट्टीच्या गोळ्या आठवताहेत कोणास? ५ पैशास १० मिळायच्या. नंतर महाग झाल्या. आता दिसंत नाहीत फारशा. मात्र बडीशेपेच्या गोळ्या आजूनही मिळतात म्हणे. -नाठाळ नठ्या

राघव 17/01/2024 - 00:40
खास वैदर्भीय म्हणावे असे बोरकुट, उकडलेली अन् चाट मसाला लावलेली छोटी बोरं, राजमलई.. ! वाह क्या बात है! तोंपासु! :-) मँगो बाईट, कॉफी बाईट च्या काळात एक कॉफी टोज नावाचं स्ट्राँग कॉफी फ्लेवरची टॉफी देखील होती.. जाम आवडायची!

Bhakti 17/01/2024 - 21:48
काल आमच्याकडे बोरन्हाण होतं,किसमी चे वेगवेगळे फ्लेवर्स आणले होते.नवीन लहान मुलांनी खुप डल्ला मारला ,जेली चोकलेट चक्क नाकारले .हेच (किसमी) द्या म्हणाले :)

चौथा कोनाडा 18/01/2024 - 14:37
मस्त ... स्मरणरंजन फारच अप्रतिम ! खुसखुशीत लेखन वाचताना त्या दिवसांची आठवण होत होती ! इतकं क्युट लिहिलं आहे की "किस यू "करावसं असं वाटल ! NCLqw23456 कीसमी ऑनलाईन मागवून खाल्ले तो किस्सा भारी आहे !

In reply to by चौथा कोनाडा

सरनौबत 21/01/2024 - 13:29
आभारी आहे चौथा कोनाडा. मलादेखील 'किसमीचे किस्से' आठवताना छान वाटलं. इतक्या प्रचंड आठवणी वर्षानुवर्षे मेंदूत असतात त्या अश्या अचानक वर येतात ती प्रोसेस विशेष मजेदार आहे.
हर किसमी मै है किस !!! यंदा गणपतीत मित्राच्या घरी आरतीला गेलो होतो. आरती झाल्यावर त्यांनी प्रसाद म्हणून चक्क Hershey's Kisses वाटले. दिसायला मोदकांच्या आकाराचे असतात पण म्ह्णून गणपतीचा प्रसाद अमेरिकन चॉकलेट्स?!! बाप्पा ऐवजी प्रसाद वाटणाऱ्या यजमानांनाच 'घालीन लोटांगण वंदीन चरण' करावसं वाटलं. आपल्याकडे पूर्वी सणासुदीला एकमेकांना मिठाई देण्याची पद्धत होती. त्याची जागा आधी हल्दीरामच्या 'सोनपापडी'ने आणि मग अलगद 'कुछ मीठा हो जाए' च्या जाहिरातीद्वारे "कॅडबरीने घेतली आहे. तीस-पस्तीस वर्षांपूर्वी 'इंपोर्टेड चॉकलेट्स'चं बरंच अप्रूप होतं.

स्मृतिचित्रे -लक्ष्मीबाई टिळक (ऐसी अक्षरे...मेळवीन-१३)

Bhakti ·

कंजूस 08/01/2024 - 10:19
चांगलं लिहिलं आहे. हे आणि रेव. टिळक यांचेही पुस्तक वाचलं आहे. नगरमध्ये कथोलिक रोमन तसेच अमेरिकन प्रोटेस्टंट दोन्हींचा धर्मप्रसार होता. टिळक बहुतेक अमेरिकन मिशनरींबरोबर होते. त्यामुळे वसईचे फ्रान्सिस दिब्रिटो (कथोलिक) टिळकांचं नावही घेत नाहीत.

In reply to by कंजूस

Bhakti 08/01/2024 - 11:14
चांगली माहिती दिली कंकाका. नगरच्या ह्युम चर्चला जायचं होतं काल बंद ह़ोतं दुपारी.तिथे टिळक आणि ह्युम यांचा मोठा फोटो आहे असं कळलं.तसेच नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात नारायण टिळकांच्या काही वस्तू,ग्रंथ,केस(त्यांच्या सुनेने ते आठवण म्हणून शेवटच्या वेळेस दाढीतून कापून ठेवले होते)पण अजून ते लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध नाहीत.फर्ग्युसन गेट अजून अस्तित्वात नाही.माळीवाड्यात ते राहायचे ते घर पडीक अवस्थेत आहे असे समजले.

लहानपणी मराठीच्या पुस्तकात काही धडे होते. विजया मेहता यांनी स्मृतीचित्रे मधे खुपच सुंदर काम केले आहे. दोन्ही भाग बघीतले. फार दिवस झाले. उजळणी करायला हवी. लेख आणी लिंक साठी आभार.

गवि 08/01/2024 - 12:07
स्मृतिचित्रे म्हणजे मोठाच खजिना. त्याबद्दल लिहिणे हे दमछाक करणारे ठरेल अशा भीतीने कधी धाडस झाले नाही. त्या काळाचा आल्बमच तो. केवळ टिळक आणि लक्ष्मीबाई यांची कथा नव्हे तर तेव्हाचे समाज जीवन आणि ताणे बाणे सर्वच खूप सुंदर रित्या प्रकट होतात. टिळकांची समाधी आणि इतर फोटोही लेखाशी सुसंगत. हे पुस्तक प्रत्येकाने खरोखर वाचावे. ज्यांना वाचणे शक्य नाही त्यांच्यासाठी अत्यंत स्वच्छ आवाजात वाचन करून ऑडियो बुक करण्याचे सत्कर्म कोणीतरी आंतरजालावर केले आहे. विद्या हर्डीकर सप्रे असे नाव दिसले. डाऊनलोड करून कारमधे गेल्या दहा वर्षांत अनेकदा ऐकले.

In reply to by गवि

Bhakti 08/01/2024 - 15:07
त्याबद्दल लिहिणे हे दमछाक करणारे ठरेल अशा भीतीने कधी धाडस झाले नाही. त्या काळाचा आल्बमच तो. केवळ टिळक आणि लक्ष्मीबाई यांची कथा नव्हे तर तेव्हाचे समाज जीवन आणि ताणे बाणे सर्वच खूप सुंदर रित्या प्रकट होतात.
हो, अगदी आता परत लिहिल्यावर वाटतं,त्याकाळच्या पत्र,तार यांचा त्याकाळी किती प्रामुख्याने वापर व्हायचा असे अगणित प्रसंग यात आहेत तेही लिहिणार होते पण विसरले.प्रचंड आवाका आहे या पुस्तकाचा.

In reply to by Bhakti

गवि 08/01/2024 - 15:55
शिवाय आपल्या स्वतःच्या कुटुंबाखेरीज इतर असंख्य पोरे बाळे, पुतणे भाचे, आश्रित, सांभाळलेले, पाहुणे असे सर्व सदैव घरात ठेवून घेतलेले असणे हे आणखी एक जाणवलेले. अनेक अशा जबाबदाऱ्या हौसेने म्हणा किंवा समाजाची रीत म्हणून म्हणा, घेतलेल्या दिसतात. हे केवळ टिळकांच्या बाबतीत नव्हे तर इतर सर्व कुटुंबात. पेंडसे असोत, खांबेटे असोत, बुटी असोत, ह्युम असोत. कोणाची बायको मेली की त्या पुरुषाने तिची मुले थेट माहेरी / मामाकडे स्वाधीन करून जबाबदारीतून मोकळे होणे हेही रूटीन असावे असे भासले. बायकांना अतिशय नगण्य किंमत हेही सर्वत्र जाणवते. लहान पोरे, ती काहीतरी आजार होऊन मरणे, आणि एकूण व्यक्तीचे मरण हेही फारसे मोठे काही मानले जात नसावे. मनकर्णिका गोखले यांच्या वडिलांना झालेला "सोवळे" असा उल्लेख केलेला मंत्रचळ म्हणजे ओसीडीचा तीव्र नमुना, हे आता वाचताना भेदकपणे जाणवते. पण तेव्हा ते डायग्नोसिस झाले असणे शक्य नाही. ठार वेड सोडले तर अन्य मानसिक आजारांचे तपशील तर तेव्हा लोक पाहतच नसावे. पण त्या ओसीडीमुळे त्या सर्व कुटुंबाने आयुष्यभर किती सोसले ते जाणवते.

In reply to by गवि

Bhakti 08/01/2024 - 16:07
शिवाय आपल्या स्वतःच्या कुटुंबाखेरीज इतर असंख्य पोरे बाळे, पुतणे भाचे, आश्रित, सांभाळलेले, पाहुणे असे सर्व सदैव घरात ठेवून घेतलेले असणे हे आणखी एक जाणवलेले.
मी तेच सहकार्यांशी डिस्कस केलं, काही दिवस कुरबुरी पण एखाद्यावर प्रसंग आलं की जवळचे दुरचे नातेवाईक,ओळखीचे सगळे बरोबर उभे राहत.
ठार वेड सोडले तर अन्य मानसिक आजारांचे तपशील तर तेव्हा लोक पाहतच नसावे.
विचार करण्यासारखे आहे.

रंगीला रतन 08/01/2024 - 12:50
अखेर टिळक लक्ष्मी आणि मुलगा दत्तू यांना आपल्याकडे वळवण्यास यशस्वी झाले.आणि लक्ष्मीबाई खऱ्या अर्थाने टिळकांच्या सावली झाल्या.बरेच दिवस त्या सोवळ,पूजा चालीरीती पाळायच्या पण आजूबाजूच्या वातावारणामुळे आपसूकच प्रार्थना करू लागल्या आणि त्या आणि दत्तू ख्रिस्ती झाल्या. नवऱ्याने शेण खाल्ले म्हणुन सवता शेण खाणारी लक्ष्मीबाई सारखी बायको सगळ्यांना मिळावी :=)

In reply to by रंगीला रतन

कंजूस 08/01/2024 - 15:22
तुम्ही पुस्तक वाचलेत का? मी हे पुस्तक आणि रेव.टिळकांचंही पुस्तक अशासाठी वाचले की जाणून घ्यायचे होते की त्या काळी काही जणांनी क्रिस्ती धर्म का स्विकारला. मुख्य कारण म्हणजे प्लेग,आणि इतर साथींमध्ये गरीबांचे कुणीच वाली नव्हते. ते काम या मिशनऱ्यांनी उचलले. साहजिकच ते गरीब लोक मिशनऱ्यांना सोडून नाही गेले. आमच्या इथल्या धनाढ्य लोकांनी अधुनमधून गावजेवणे. घालण्यापलीकडे काही केले नाही.

नवऱ्याने शेण खाल्ले म्हणुन सवता शेण खाणारी लक्ष्मीबाई सारखी बायको सगळ्यांना मिळावी :=)
आजच्या मॉर्डन युगात देखील एकट्या भारतीय स्त्रीला (भारतीयच नव्हे तर जगभरातल्या) किती अडचणींतून जावे लागते तेव्हा १००-१२५ वर्षापुर्वीच्या स्त्रीकडून तुमच्या अपेक्षा लईच म्हणायच्या ब्वॉ !

In reply to by धर्मराजमुटके

आजच्या मॉर्डन युगात देखील एकट्या भारतीय स्त्रीला (भारतीयच नव्हे तर जगभरातल्या) किती अडचणींतून जावे लागते तेव्हा १००-१२५ वर्षापुर्वीच्या स्त्रीकडून तुमच्या अपेक्षा लईच म्हणायच्या ब्वॉ ! युपीच्या एका तहसीलदाराने बायकोच्या सांगण्यावरून इस्लाम स्विकारला. ह्या टिळकबाई जगाला इतकं लिहून सांगताहेत तर देन शब्द सांगून नवर्याचे मत बदलता आले नाही?? किंवा जायचं तर जा पण मी धर्म सोडनार नाही हे ही सांगता आलं नाही?? मला आठवी की दहावीला ह्या बाईचा धडा होता तेव्हाच लक्षात आला होता मिशनरी डाव.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

रंगीला रतन 08/01/2024 - 21:32
अनेकदा वेगवेगळ्या गावी लक्ष्मी बाई टिळक नसताना कशाप्रकारे एकटीने संसार ओढत होत्या ,तरीही हारत नव्हत्या ,नथीतले खोटे मोती ओळखणे त्यावरून त्यांचा खमका स्वभाव दिसतो,त्या लिहितात "त्यांनी लग्नाच्या वेळी फिकीरीची माळ माझ्या गळ्यात घातलीव मी बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती.” +१ हायेत आपलेच काही बावळट ज्यांना असल्या लोकांचे कौतुक आहे :=)

In reply to by धर्मराजमुटके

रंगीला रतन 08/01/2024 - 21:26
अनेकदा वेगवेगळ्या गावी लक्ष्मी बाई टिळक नसताना कशाप्रकारे एकटीने संसार ओढत होत्या ,तरीही हारत नव्हत्या ,नथीतले खोटे मोती ओळखणे त्यावरून त्यांचा खमका स्वभाव दिसतो,त्या लिहितात "त्यांनी लग्नाच्या वेळी फिकीरीची माळ माझ्या गळ्यात घातलीव मी बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती.” या बद्दल काय बोलता?

In reply to by रंगीला रतन

रंगीला रतन 08/01/2024 - 21:38
वरचा प्रतिसाद गांडला :=) ह्या टिळकबाई जगाला इतकं लिहून सांगताहेत तर देन शब्द सांगून नवर्याचे मत बदलता आले नाही?? किंवा जायचं तर जा पण मी धर्म सोडनार नाही हे ही सांगता आलं नाही?? मला आठवी की दहावीला ह्या बाईचा धडा होता तेव्हाच लक्षात आला होता मिशनरी डाव. +१

नठ्यारा 09/01/2024 - 03:27
अवांतर : स्मृतिचित्रे उत्तम साहित्य आहे यांत शंका नाही. मात्र आजची परिस्थिती पाहता काही प्रश्न उत्पन्न होतात. ०१. येशूची भक्ती करायला धर्म बदलून ख्रिश्चन का व्हायला पाहिजे? पाण्यांत डुबकी मारायची गरज काय मुळातून? ०२. येशूचा/ची भक्त झाल्यावर मुडदा पुरायला हवाच का? जाळून नाही का टाकता येणार? मुडदे पुरायला सतत जागा कुठून मिळणार? ०३. येशूची भक्ती करण्यासाठी पोपची चमचेगिरी आवश्यक आहे का? असल्यास का बरं? नसल्यास का नाही? ०४. रशियन स्वत:स ख्रिश्चन म्हणवून घेतात पण ते पोपचे विरोधक आहेत. ते खरे ख्रिश्चन मानावेत का? ०५. ख्रिस्ती ( इंग्रजीत ख्रिश्चन ) म्हणजे नेमकं काय? माझ्या माहितीप्रमाणे ख्रिस्तावर ज्यांचा विश्वास आहे ते सारे ख्रिस्ती आहेत. ख्रिस्त म्हणजे मराठीत तारणहार. येशू हाच आमचा तारणहार अशी सक्ती आहे का? माझा तारणहार कल्की असेल तर मी स्वत:स ख्रिस्ती म्हणून घोषित करू शकतो का? पोपला कदाचित आवडणार नाही. पण त्याला विचारतोय कोण ! ०६. समजा मी माझा हिंदू धर्म न बदलता ख्रिस्ती झालो. ही फार मोठी प्रगती आहे. माझं कोणी माझं अभिनंदन व सत्कार वगैरे करेल का? त्यातनं मला पैसे मिळतील का? मिळाले तर ते घ्यावेत का? की इतर कोणास दान वगैरे करावेत? ०७. 'तू तर माझ्याही पुढे गेलीस' असं रेव्हरंट टिळक लक्ष्मीबाईंना म्हणाले होते. मी माझा हिंदू धर्म न बदलता ख्रिस्ती झालो, तर मी कुणास मागे टाकून पुढे गेलो? माझ्या प्रगतीची दिशा काय? पोपची चमचेगिरी झुगारून दिली म्हणून माझा आदरसत्कार कोणी करेल काय? ०८. पोप पैसे कशाला मागतो? मी ख्रिस्ती झालो तर मला पैसे भरावे लागतील काय? ते न भरले तर मी परत अख्रिस्ती होईन काय? मला सुलभ हप्त्यांवर ख्रिश्चन होता येईल काय? हल्ली Subscription Based Model बरंच लोकप्रिय आहे. तशा धर्तीवर ख्रिस्तीपणाचं सदस्यत्व मिळेल काय? कंटाळा आल्यास बंद करता येईल. लक्ष्मीबाई व रेव्हरंट टिळकांनी उगीच इतका खटाटोप केला. ०९. जर सुलभ हप्त्यांवर ख्रिस्ती होता आलं आणि मी ती योजना बंद केली तर पूर्वी भरलेले पैसे पोप मला परत करेल काय? आयुर्विम्याची पॉलिसी मध्येच रद्द केल्यास एलायसी परत करते म्हणे. पोप माझ्या पैशांचं काय करेल? हडप करेल काय? काही वर्षांपूर्वी व्हाटिकन आपल्या पैशांचा हिशोब जाहीर करणार म्हणून राट्झिंगर पोपने घोषणा केली होती. पण इथे https://www.vatican.va तर तसं काही दिसंत नाही. पोप माझ्या पैशाचं काय करेल? इतरांना बाटवण्यासाठी तर वापरणार नाही? १०. इतरांना बाटवण्यासाठी जर माझा पैसा वापरला जाणार असेल, तर मी निषेध कुठे नोंदवायचा? की मलाही या अफरातफरीत सामील व्हावं लागेल? तसं झाल्यास पोपची ख्रिश्चानिटी ही खरंतर एक अॅमवे पिरामिड सारखी पॉन्झी स्कीम म्हणायची. असो. असे बरेच प्रश्न आहेत. पण तूर्तास इतकं पुरे. यथावकाश बायबल व पोपवरील प्रश्न बाहेर काढेन. -नाठाळ नठ्या टीप : एक रोचक इंग्रजी लेख सापडला : https://www.catholicnewsagency.com/news/33788/suspended-audit-reveals-power-struggle-at-the-vatican मला या मारामारीत भाग घेता येईल काय?

खूप छान लिहिलंय भक्तीताई तुम्ही. स्मृतिचित्रांचा पट किती मोठा आहे आणि तुम्ही तुमच्या लेखात तो खूप छान मांडला आहे. स्मृतिचित्रात लक्ष्मीबाईनी राहुरीत जो काळ घालवला तो त्यांच्या दृष्टीने सर्वात सुखाचा असेल असे मला वाटते. शिर्डीला जाताना नगर आणि राहुरी लागले की लक्ष्मीबाईंची आठवण येतेच. टिळक ख्रिस्ती का झाले हा प्रश्न खूप जणांना पडतो, स्मृतिचित्रे वाचून जे मला समजले ते असे की टिळक आणि त्यांचा लहान भाऊ ह्यांचे स्वभावच वेगळे होते. टिळकांना प्रत्येक वर्गातील गरजू लोकांचा कळवळा होता, त्यांना त्यांची मदत करायची इच्छा असायची पण त्या काळातील एकूणच जातिभेदाचा विचार करता त्यांना ते प्राप्त परिस्थितीत शक्य होत नव्हते त्यामुळे ते ख्रिस्ती झाले. टिळकांचे ख्रिस्ती होणे आणि इतर लोकांचे ख्रिस्ती होणे यात कायमच फरक दिसत राहतो. लक्ष्मीबाई तरी कुठे जातिभेदाच्या विचारापासून एकदम सुटल्या? आणि त्याची साद्यंत वर्णनेही त्या सांगतात. सोवळा झालेल्या बापाची मुलगी मनू ते प्लेगच्या रुग्णांची स्वच्छता करणाऱ्या लक्ष्मीबाई हा प्रवास थक्क करणारा आहे. स्मृतिचित्रात नागपूरचे बुटी भेटतात, बालकवी येतात आणि नाव उघड न होता (बहुधा) दासगणू महाराज ही येतात. मराठी आत्मचरित्रातील सर्वात प्रांजळ आणि उत्तम लिहिलेले असे हे संग्राह्य पुस्तक आहे.

कंजूस 08/01/2024 - 10:19
चांगलं लिहिलं आहे. हे आणि रेव. टिळक यांचेही पुस्तक वाचलं आहे. नगरमध्ये कथोलिक रोमन तसेच अमेरिकन प्रोटेस्टंट दोन्हींचा धर्मप्रसार होता. टिळक बहुतेक अमेरिकन मिशनरींबरोबर होते. त्यामुळे वसईचे फ्रान्सिस दिब्रिटो (कथोलिक) टिळकांचं नावही घेत नाहीत.

In reply to by कंजूस

Bhakti 08/01/2024 - 11:14
चांगली माहिती दिली कंकाका. नगरच्या ह्युम चर्चला जायचं होतं काल बंद ह़ोतं दुपारी.तिथे टिळक आणि ह्युम यांचा मोठा फोटो आहे असं कळलं.तसेच नगरच्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात नारायण टिळकांच्या काही वस्तू,ग्रंथ,केस(त्यांच्या सुनेने ते आठवण म्हणून शेवटच्या वेळेस दाढीतून कापून ठेवले होते)पण अजून ते लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध नाहीत.फर्ग्युसन गेट अजून अस्तित्वात नाही.माळीवाड्यात ते राहायचे ते घर पडीक अवस्थेत आहे असे समजले.

लहानपणी मराठीच्या पुस्तकात काही धडे होते. विजया मेहता यांनी स्मृतीचित्रे मधे खुपच सुंदर काम केले आहे. दोन्ही भाग बघीतले. फार दिवस झाले. उजळणी करायला हवी. लेख आणी लिंक साठी आभार.

गवि 08/01/2024 - 12:07
स्मृतिचित्रे म्हणजे मोठाच खजिना. त्याबद्दल लिहिणे हे दमछाक करणारे ठरेल अशा भीतीने कधी धाडस झाले नाही. त्या काळाचा आल्बमच तो. केवळ टिळक आणि लक्ष्मीबाई यांची कथा नव्हे तर तेव्हाचे समाज जीवन आणि ताणे बाणे सर्वच खूप सुंदर रित्या प्रकट होतात. टिळकांची समाधी आणि इतर फोटोही लेखाशी सुसंगत. हे पुस्तक प्रत्येकाने खरोखर वाचावे. ज्यांना वाचणे शक्य नाही त्यांच्यासाठी अत्यंत स्वच्छ आवाजात वाचन करून ऑडियो बुक करण्याचे सत्कर्म कोणीतरी आंतरजालावर केले आहे. विद्या हर्डीकर सप्रे असे नाव दिसले. डाऊनलोड करून कारमधे गेल्या दहा वर्षांत अनेकदा ऐकले.

In reply to by गवि

Bhakti 08/01/2024 - 15:07
त्याबद्दल लिहिणे हे दमछाक करणारे ठरेल अशा भीतीने कधी धाडस झाले नाही. त्या काळाचा आल्बमच तो. केवळ टिळक आणि लक्ष्मीबाई यांची कथा नव्हे तर तेव्हाचे समाज जीवन आणि ताणे बाणे सर्वच खूप सुंदर रित्या प्रकट होतात.
हो, अगदी आता परत लिहिल्यावर वाटतं,त्याकाळच्या पत्र,तार यांचा त्याकाळी किती प्रामुख्याने वापर व्हायचा असे अगणित प्रसंग यात आहेत तेही लिहिणार होते पण विसरले.प्रचंड आवाका आहे या पुस्तकाचा.

In reply to by Bhakti

गवि 08/01/2024 - 15:55
शिवाय आपल्या स्वतःच्या कुटुंबाखेरीज इतर असंख्य पोरे बाळे, पुतणे भाचे, आश्रित, सांभाळलेले, पाहुणे असे सर्व सदैव घरात ठेवून घेतलेले असणे हे आणखी एक जाणवलेले. अनेक अशा जबाबदाऱ्या हौसेने म्हणा किंवा समाजाची रीत म्हणून म्हणा, घेतलेल्या दिसतात. हे केवळ टिळकांच्या बाबतीत नव्हे तर इतर सर्व कुटुंबात. पेंडसे असोत, खांबेटे असोत, बुटी असोत, ह्युम असोत. कोणाची बायको मेली की त्या पुरुषाने तिची मुले थेट माहेरी / मामाकडे स्वाधीन करून जबाबदारीतून मोकळे होणे हेही रूटीन असावे असे भासले. बायकांना अतिशय नगण्य किंमत हेही सर्वत्र जाणवते. लहान पोरे, ती काहीतरी आजार होऊन मरणे, आणि एकूण व्यक्तीचे मरण हेही फारसे मोठे काही मानले जात नसावे. मनकर्णिका गोखले यांच्या वडिलांना झालेला "सोवळे" असा उल्लेख केलेला मंत्रचळ म्हणजे ओसीडीचा तीव्र नमुना, हे आता वाचताना भेदकपणे जाणवते. पण तेव्हा ते डायग्नोसिस झाले असणे शक्य नाही. ठार वेड सोडले तर अन्य मानसिक आजारांचे तपशील तर तेव्हा लोक पाहतच नसावे. पण त्या ओसीडीमुळे त्या सर्व कुटुंबाने आयुष्यभर किती सोसले ते जाणवते.

In reply to by गवि

Bhakti 08/01/2024 - 16:07
शिवाय आपल्या स्वतःच्या कुटुंबाखेरीज इतर असंख्य पोरे बाळे, पुतणे भाचे, आश्रित, सांभाळलेले, पाहुणे असे सर्व सदैव घरात ठेवून घेतलेले असणे हे आणखी एक जाणवलेले.
मी तेच सहकार्यांशी डिस्कस केलं, काही दिवस कुरबुरी पण एखाद्यावर प्रसंग आलं की जवळचे दुरचे नातेवाईक,ओळखीचे सगळे बरोबर उभे राहत.
ठार वेड सोडले तर अन्य मानसिक आजारांचे तपशील तर तेव्हा लोक पाहतच नसावे.
विचार करण्यासारखे आहे.

रंगीला रतन 08/01/2024 - 12:50
अखेर टिळक लक्ष्मी आणि मुलगा दत्तू यांना आपल्याकडे वळवण्यास यशस्वी झाले.आणि लक्ष्मीबाई खऱ्या अर्थाने टिळकांच्या सावली झाल्या.बरेच दिवस त्या सोवळ,पूजा चालीरीती पाळायच्या पण आजूबाजूच्या वातावारणामुळे आपसूकच प्रार्थना करू लागल्या आणि त्या आणि दत्तू ख्रिस्ती झाल्या. नवऱ्याने शेण खाल्ले म्हणुन सवता शेण खाणारी लक्ष्मीबाई सारखी बायको सगळ्यांना मिळावी :=)

In reply to by रंगीला रतन

कंजूस 08/01/2024 - 15:22
तुम्ही पुस्तक वाचलेत का? मी हे पुस्तक आणि रेव.टिळकांचंही पुस्तक अशासाठी वाचले की जाणून घ्यायचे होते की त्या काळी काही जणांनी क्रिस्ती धर्म का स्विकारला. मुख्य कारण म्हणजे प्लेग,आणि इतर साथींमध्ये गरीबांचे कुणीच वाली नव्हते. ते काम या मिशनऱ्यांनी उचलले. साहजिकच ते गरीब लोक मिशनऱ्यांना सोडून नाही गेले. आमच्या इथल्या धनाढ्य लोकांनी अधुनमधून गावजेवणे. घालण्यापलीकडे काही केले नाही.

नवऱ्याने शेण खाल्ले म्हणुन सवता शेण खाणारी लक्ष्मीबाई सारखी बायको सगळ्यांना मिळावी :=)
आजच्या मॉर्डन युगात देखील एकट्या भारतीय स्त्रीला (भारतीयच नव्हे तर जगभरातल्या) किती अडचणींतून जावे लागते तेव्हा १००-१२५ वर्षापुर्वीच्या स्त्रीकडून तुमच्या अपेक्षा लईच म्हणायच्या ब्वॉ !

In reply to by धर्मराजमुटके

आजच्या मॉर्डन युगात देखील एकट्या भारतीय स्त्रीला (भारतीयच नव्हे तर जगभरातल्या) किती अडचणींतून जावे लागते तेव्हा १००-१२५ वर्षापुर्वीच्या स्त्रीकडून तुमच्या अपेक्षा लईच म्हणायच्या ब्वॉ ! युपीच्या एका तहसीलदाराने बायकोच्या सांगण्यावरून इस्लाम स्विकारला. ह्या टिळकबाई जगाला इतकं लिहून सांगताहेत तर देन शब्द सांगून नवर्याचे मत बदलता आले नाही?? किंवा जायचं तर जा पण मी धर्म सोडनार नाही हे ही सांगता आलं नाही?? मला आठवी की दहावीला ह्या बाईचा धडा होता तेव्हाच लक्षात आला होता मिशनरी डाव.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

रंगीला रतन 08/01/2024 - 21:32
अनेकदा वेगवेगळ्या गावी लक्ष्मी बाई टिळक नसताना कशाप्रकारे एकटीने संसार ओढत होत्या ,तरीही हारत नव्हत्या ,नथीतले खोटे मोती ओळखणे त्यावरून त्यांचा खमका स्वभाव दिसतो,त्या लिहितात "त्यांनी लग्नाच्या वेळी फिकीरीची माळ माझ्या गळ्यात घातलीव मी बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती.” +१ हायेत आपलेच काही बावळट ज्यांना असल्या लोकांचे कौतुक आहे :=)

In reply to by धर्मराजमुटके

रंगीला रतन 08/01/2024 - 21:26
अनेकदा वेगवेगळ्या गावी लक्ष्मी बाई टिळक नसताना कशाप्रकारे एकटीने संसार ओढत होत्या ,तरीही हारत नव्हत्या ,नथीतले खोटे मोती ओळखणे त्यावरून त्यांचा खमका स्वभाव दिसतो,त्या लिहितात "त्यांनी लग्नाच्या वेळी फिकीरीची माळ माझ्या गळ्यात घातलीव मी बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती.” या बद्दल काय बोलता?

In reply to by रंगीला रतन

रंगीला रतन 08/01/2024 - 21:38
वरचा प्रतिसाद गांडला :=) ह्या टिळकबाई जगाला इतकं लिहून सांगताहेत तर देन शब्द सांगून नवर्याचे मत बदलता आले नाही?? किंवा जायचं तर जा पण मी धर्म सोडनार नाही हे ही सांगता आलं नाही?? मला आठवी की दहावीला ह्या बाईचा धडा होता तेव्हाच लक्षात आला होता मिशनरी डाव. +१

नठ्यारा 09/01/2024 - 03:27
अवांतर : स्मृतिचित्रे उत्तम साहित्य आहे यांत शंका नाही. मात्र आजची परिस्थिती पाहता काही प्रश्न उत्पन्न होतात. ०१. येशूची भक्ती करायला धर्म बदलून ख्रिश्चन का व्हायला पाहिजे? पाण्यांत डुबकी मारायची गरज काय मुळातून? ०२. येशूचा/ची भक्त झाल्यावर मुडदा पुरायला हवाच का? जाळून नाही का टाकता येणार? मुडदे पुरायला सतत जागा कुठून मिळणार? ०३. येशूची भक्ती करण्यासाठी पोपची चमचेगिरी आवश्यक आहे का? असल्यास का बरं? नसल्यास का नाही? ०४. रशियन स्वत:स ख्रिश्चन म्हणवून घेतात पण ते पोपचे विरोधक आहेत. ते खरे ख्रिश्चन मानावेत का? ०५. ख्रिस्ती ( इंग्रजीत ख्रिश्चन ) म्हणजे नेमकं काय? माझ्या माहितीप्रमाणे ख्रिस्तावर ज्यांचा विश्वास आहे ते सारे ख्रिस्ती आहेत. ख्रिस्त म्हणजे मराठीत तारणहार. येशू हाच आमचा तारणहार अशी सक्ती आहे का? माझा तारणहार कल्की असेल तर मी स्वत:स ख्रिस्ती म्हणून घोषित करू शकतो का? पोपला कदाचित आवडणार नाही. पण त्याला विचारतोय कोण ! ०६. समजा मी माझा हिंदू धर्म न बदलता ख्रिस्ती झालो. ही फार मोठी प्रगती आहे. माझं कोणी माझं अभिनंदन व सत्कार वगैरे करेल का? त्यातनं मला पैसे मिळतील का? मिळाले तर ते घ्यावेत का? की इतर कोणास दान वगैरे करावेत? ०७. 'तू तर माझ्याही पुढे गेलीस' असं रेव्हरंट टिळक लक्ष्मीबाईंना म्हणाले होते. मी माझा हिंदू धर्म न बदलता ख्रिस्ती झालो, तर मी कुणास मागे टाकून पुढे गेलो? माझ्या प्रगतीची दिशा काय? पोपची चमचेगिरी झुगारून दिली म्हणून माझा आदरसत्कार कोणी करेल काय? ०८. पोप पैसे कशाला मागतो? मी ख्रिस्ती झालो तर मला पैसे भरावे लागतील काय? ते न भरले तर मी परत अख्रिस्ती होईन काय? मला सुलभ हप्त्यांवर ख्रिश्चन होता येईल काय? हल्ली Subscription Based Model बरंच लोकप्रिय आहे. तशा धर्तीवर ख्रिस्तीपणाचं सदस्यत्व मिळेल काय? कंटाळा आल्यास बंद करता येईल. लक्ष्मीबाई व रेव्हरंट टिळकांनी उगीच इतका खटाटोप केला. ०९. जर सुलभ हप्त्यांवर ख्रिस्ती होता आलं आणि मी ती योजना बंद केली तर पूर्वी भरलेले पैसे पोप मला परत करेल काय? आयुर्विम्याची पॉलिसी मध्येच रद्द केल्यास एलायसी परत करते म्हणे. पोप माझ्या पैशांचं काय करेल? हडप करेल काय? काही वर्षांपूर्वी व्हाटिकन आपल्या पैशांचा हिशोब जाहीर करणार म्हणून राट्झिंगर पोपने घोषणा केली होती. पण इथे https://www.vatican.va तर तसं काही दिसंत नाही. पोप माझ्या पैशाचं काय करेल? इतरांना बाटवण्यासाठी तर वापरणार नाही? १०. इतरांना बाटवण्यासाठी जर माझा पैसा वापरला जाणार असेल, तर मी निषेध कुठे नोंदवायचा? की मलाही या अफरातफरीत सामील व्हावं लागेल? तसं झाल्यास पोपची ख्रिश्चानिटी ही खरंतर एक अॅमवे पिरामिड सारखी पॉन्झी स्कीम म्हणायची. असो. असे बरेच प्रश्न आहेत. पण तूर्तास इतकं पुरे. यथावकाश बायबल व पोपवरील प्रश्न बाहेर काढेन. -नाठाळ नठ्या टीप : एक रोचक इंग्रजी लेख सापडला : https://www.catholicnewsagency.com/news/33788/suspended-audit-reveals-power-struggle-at-the-vatican मला या मारामारीत भाग घेता येईल काय?

खूप छान लिहिलंय भक्तीताई तुम्ही. स्मृतिचित्रांचा पट किती मोठा आहे आणि तुम्ही तुमच्या लेखात तो खूप छान मांडला आहे. स्मृतिचित्रात लक्ष्मीबाईनी राहुरीत जो काळ घालवला तो त्यांच्या दृष्टीने सर्वात सुखाचा असेल असे मला वाटते. शिर्डीला जाताना नगर आणि राहुरी लागले की लक्ष्मीबाईंची आठवण येतेच. टिळक ख्रिस्ती का झाले हा प्रश्न खूप जणांना पडतो, स्मृतिचित्रे वाचून जे मला समजले ते असे की टिळक आणि त्यांचा लहान भाऊ ह्यांचे स्वभावच वेगळे होते. टिळकांना प्रत्येक वर्गातील गरजू लोकांचा कळवळा होता, त्यांना त्यांची मदत करायची इच्छा असायची पण त्या काळातील एकूणच जातिभेदाचा विचार करता त्यांना ते प्राप्त परिस्थितीत शक्य होत नव्हते त्यामुळे ते ख्रिस्ती झाले. टिळकांचे ख्रिस्ती होणे आणि इतर लोकांचे ख्रिस्ती होणे यात कायमच फरक दिसत राहतो. लक्ष्मीबाई तरी कुठे जातिभेदाच्या विचारापासून एकदम सुटल्या? आणि त्याची साद्यंत वर्णनेही त्या सांगतात. सोवळा झालेल्या बापाची मुलगी मनू ते प्लेगच्या रुग्णांची स्वच्छता करणाऱ्या लक्ष्मीबाई हा प्रवास थक्क करणारा आहे. स्मृतिचित्रात नागपूरचे बुटी भेटतात, बालकवी येतात आणि नाव उघड न होता (बहुधा) दासगणू महाराज ही येतात. मराठी आत्मचरित्रातील सर्वात प्रांजळ आणि उत्तम लिहिलेले असे हे संग्राह्य पुस्तक आहे.
अ स्वातंत्र्यपूर्वीचा १८७०-८० मधील काळ जलालपुरच्या मनकर्णिका कोकणस्थ नारायण टिळक यांच्याशी तेव्हाच्या पद्धतीनुसार बालपणीच विवाहबद्ध झाल्या आणि त्या लक्ष्मी नारायण टिळक झाल्या.मी अगदीच सामान्य रुपाची टिळकांसारख्या सुस्वरूप व्यक्तीला कशी पसंत पडले कोण जाणे?

Three of Us : एक काव्यात्मक सुंदर अनुभव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

गवि 06/01/2024 - 23:43
तुम्ही इतके भारावून गेले आहात म्हटल्यावर आता चित्रपट बघणे आले. काही वेळा चित्रपट बघून मनातून उत्स्फूर्त आणि कम्पल्सरी अभिप्राय येतो. म्हणजे त्यावर काहीतरी लिहिल्याशिवाय राहवत नाही अशी अवस्था होते. आणि असे होते तेव्हा ती कलाकृती निश्चित बघण्यासारखी असते.

In reply to by गवि

>>> तुम्ही इतके भारावून गेले आहात... खरंय ! सिनेमा पाहिल्यावर लैच आभाळ भरून आलं. कॉमी यांच्या लोकप्रिय सिनेमे या सिनेमांची उत्तम ओळख चाललेल्या धाग्यात दोन ओळी लिहून आलो. पण सालं समाधानच होईना. काही मित्र-मैत्रींणींना सांगायलो गेलो तर आम्हाला सिनेमा पाहू दे मग सांग म्हणे. लै वाईट असतं असं कोणाचा बोळा अडवून ठेवणं. नरकात जातील साले. -दिलीप बिरुटे

कंजूस 07/01/2024 - 04:31
एखाद्या व्यक्तीशी नातेसंबंध आणि व्यवहार नसल्याने भावनांची धरणं फुटतात. पाणी खळखळ वाहते. (फार साहित्यिक झालं वाक्यं.) नवरा बायको जेंव्हा एकमेकांच्या आवडीनिवडींत ढवळाढवळ करत नाहीत त्यांचं छान चालतं. पिच्चर न पाहताही समजला.

In reply to by कंजूस

>>> नवरा बायको जेंव्हा एकमेकांच्या आवडीनिवडींत ढवळाढवळ करत नाहीत त्यांचं छान चालतं. खरंय... पण कधी काही खरचटलं तर व्रण मरेपर्यन्त जाणे शक्यही नसतं. -दिलीप बिरुटे

सर टोबी 07/01/2024 - 06:33
वैशिष्ठ्य म्हणजे हा कलाकारांखेरीज इतरांचा आणि खास करून दिग्दर्शकाचा सिनेमा आहे हे जाणवतं. शैलू, प्रदीप कामतची साधी मध्यमवर्गीय जीवनशैली, थोडीशी कमी उजेडातली फोटोग्राफी, शैलूचं जुनं घर हे प्रॉडक्शन, कला दिग्दर्शन या डिपार्टमेंटच्या कलाकारांची समज आणि मेहनत दाखवते. काही निशब्द प्रसंगांमध्ये दीपांकर आणि प्रदीप यांचं अवघडलेपण स्पष्ट करते. हे सर्व अनुभवणं हा फार मोठा आनंद आहे.

In reply to by सर टोबी

दीपांकर आणि प्रदीप यांचं अवघडलेपण हे तर लैच भारी उतरलय पडद्यावर. प्रदीपला तरी खुप दिवसांनी मैत्रीण भेटलीय पण दीपांकरची घुसमट जसं काहीच वेगळं विशेष नाही. लैच भारी. -दिलीप बिरुटे

प्रचेतस 08/01/2024 - 10:46
तुम्ही चित्रपट पाहिल्यावर खूप भारावून गेला आहात असे दिसते. परिचय थोडक्यात पण उत्तम आहे. मात्र अशा आशयाच्या चित्रपटांची आवड नसल्याने चित्रपट बघणार नाही.

In reply to by प्रचेतस

गवि 08/01/2024 - 12:09
तुम्हांस नेमकी आवड तरी कशा (आशयांची) आहे? हे आवडत नाही, ते बघत नाही, क्षमस्व वगैरे असलेच असते सदैव. होय ना हो प्रा डॉ सर?

In reply to by गवि

>>> तुम्हांस नेमकी आवड तरी कशा (आशयांची) आहे ? भारंभार चुंबने आणि सारखं मिठ्या असलेले इंग्रजी सिनेमांवर भर असतो म्हणे त्यांचा. आजची पिढीच तशी आहे म्हणे... आपण पडलो प्रदीप आणि दीपांकरच्या जुन्या काळातले. आपल्याला सहन नै होत. आपल्याला अशा प्रसंगास डोळे मिटून घ्यावे लागतात किंवा खाली पाहावे लागतं. :/ -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 08/01/2024 - 12:36
भारंभार चुंबने आणि सारखं मिठ्या असलेले इंग्रजी सिनेमांवर भर असतो म्हणे त्यांचा.
ऑ.. !! काय म्हणता काय ! ? अरेरे. एक प्रतिमा खळकन फुटली मनातली. असो. व्यक्ती तितक्या आवडी.

In reply to by गवि

प्रचेतस 08/01/2024 - 12:38
तुम्हा दोघा ज्येष्ठांची पिढी म्हणजे 'फूलाला फूल मिळते जिथे' वाली. तेव्हापासून कोंडलेल्या तुमच्या भावनांचा आता महापूर झाला वाटते.

नठ्यारा 08/01/2024 - 23:15
अवांतर : आवो प्राडॉ, त्ये बोळ्याचं वाचून लै म्हंजी लैच्च हास्लो पघा. उपमेत ज्यी धम्माल हाये त्यी उत्प्रेक्षेत न्हाई, आसं आमचं म्हराटीचं गुर्जी म्हणायचं. येकदम साक्षात प्रत्यय भ्येटला आज त्याचा. -नान

निमी 09/01/2024 - 06:42
तुमचे वर्णन वाचून सिनेमा नक्की पाहणार..थोडा वेगळ्या विषयावरील सिनेमा असेल तर अवश्य पाहायला आवडतो.. नुकताच 'आम्ही दोघी' असा मराठी सिनेमापण पाहिला.. छान वाटला.

तोडक्या-मोडक्या लेखनावर प्रतिसाद लिहिणारे मिपाकर, अवांतर करणारे मित्र, वाचक मिपाकर. आपल्या प्रतिसादांनी लिहिण्याचा उत्साह वाढतो. तहेदिलसे शुक्रिया. :) -दिलीप बिरुटे (आभारी)

गवि 06/01/2024 - 23:43
तुम्ही इतके भारावून गेले आहात म्हटल्यावर आता चित्रपट बघणे आले. काही वेळा चित्रपट बघून मनातून उत्स्फूर्त आणि कम्पल्सरी अभिप्राय येतो. म्हणजे त्यावर काहीतरी लिहिल्याशिवाय राहवत नाही अशी अवस्था होते. आणि असे होते तेव्हा ती कलाकृती निश्चित बघण्यासारखी असते.

In reply to by गवि

>>> तुम्ही इतके भारावून गेले आहात... खरंय ! सिनेमा पाहिल्यावर लैच आभाळ भरून आलं. कॉमी यांच्या लोकप्रिय सिनेमे या सिनेमांची उत्तम ओळख चाललेल्या धाग्यात दोन ओळी लिहून आलो. पण सालं समाधानच होईना. काही मित्र-मैत्रींणींना सांगायलो गेलो तर आम्हाला सिनेमा पाहू दे मग सांग म्हणे. लै वाईट असतं असं कोणाचा बोळा अडवून ठेवणं. नरकात जातील साले. -दिलीप बिरुटे

कंजूस 07/01/2024 - 04:31
एखाद्या व्यक्तीशी नातेसंबंध आणि व्यवहार नसल्याने भावनांची धरणं फुटतात. पाणी खळखळ वाहते. (फार साहित्यिक झालं वाक्यं.) नवरा बायको जेंव्हा एकमेकांच्या आवडीनिवडींत ढवळाढवळ करत नाहीत त्यांचं छान चालतं. पिच्चर न पाहताही समजला.

In reply to by कंजूस

>>> नवरा बायको जेंव्हा एकमेकांच्या आवडीनिवडींत ढवळाढवळ करत नाहीत त्यांचं छान चालतं. खरंय... पण कधी काही खरचटलं तर व्रण मरेपर्यन्त जाणे शक्यही नसतं. -दिलीप बिरुटे

सर टोबी 07/01/2024 - 06:33
वैशिष्ठ्य म्हणजे हा कलाकारांखेरीज इतरांचा आणि खास करून दिग्दर्शकाचा सिनेमा आहे हे जाणवतं. शैलू, प्रदीप कामतची साधी मध्यमवर्गीय जीवनशैली, थोडीशी कमी उजेडातली फोटोग्राफी, शैलूचं जुनं घर हे प्रॉडक्शन, कला दिग्दर्शन या डिपार्टमेंटच्या कलाकारांची समज आणि मेहनत दाखवते. काही निशब्द प्रसंगांमध्ये दीपांकर आणि प्रदीप यांचं अवघडलेपण स्पष्ट करते. हे सर्व अनुभवणं हा फार मोठा आनंद आहे.

In reply to by सर टोबी

दीपांकर आणि प्रदीप यांचं अवघडलेपण हे तर लैच भारी उतरलय पडद्यावर. प्रदीपला तरी खुप दिवसांनी मैत्रीण भेटलीय पण दीपांकरची घुसमट जसं काहीच वेगळं विशेष नाही. लैच भारी. -दिलीप बिरुटे

प्रचेतस 08/01/2024 - 10:46
तुम्ही चित्रपट पाहिल्यावर खूप भारावून गेला आहात असे दिसते. परिचय थोडक्यात पण उत्तम आहे. मात्र अशा आशयाच्या चित्रपटांची आवड नसल्याने चित्रपट बघणार नाही.

In reply to by प्रचेतस

गवि 08/01/2024 - 12:09
तुम्हांस नेमकी आवड तरी कशा (आशयांची) आहे? हे आवडत नाही, ते बघत नाही, क्षमस्व वगैरे असलेच असते सदैव. होय ना हो प्रा डॉ सर?

In reply to by गवि

>>> तुम्हांस नेमकी आवड तरी कशा (आशयांची) आहे ? भारंभार चुंबने आणि सारखं मिठ्या असलेले इंग्रजी सिनेमांवर भर असतो म्हणे त्यांचा. आजची पिढीच तशी आहे म्हणे... आपण पडलो प्रदीप आणि दीपांकरच्या जुन्या काळातले. आपल्याला सहन नै होत. आपल्याला अशा प्रसंगास डोळे मिटून घ्यावे लागतात किंवा खाली पाहावे लागतं. :/ -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 08/01/2024 - 12:36
भारंभार चुंबने आणि सारखं मिठ्या असलेले इंग्रजी सिनेमांवर भर असतो म्हणे त्यांचा.
ऑ.. !! काय म्हणता काय ! ? अरेरे. एक प्रतिमा खळकन फुटली मनातली. असो. व्यक्ती तितक्या आवडी.

In reply to by गवि

प्रचेतस 08/01/2024 - 12:38
तुम्हा दोघा ज्येष्ठांची पिढी म्हणजे 'फूलाला फूल मिळते जिथे' वाली. तेव्हापासून कोंडलेल्या तुमच्या भावनांचा आता महापूर झाला वाटते.

नठ्यारा 08/01/2024 - 23:15
अवांतर : आवो प्राडॉ, त्ये बोळ्याचं वाचून लै म्हंजी लैच्च हास्लो पघा. उपमेत ज्यी धम्माल हाये त्यी उत्प्रेक्षेत न्हाई, आसं आमचं म्हराटीचं गुर्जी म्हणायचं. येकदम साक्षात प्रत्यय भ्येटला आज त्याचा. -नान

निमी 09/01/2024 - 06:42
तुमचे वर्णन वाचून सिनेमा नक्की पाहणार..थोडा वेगळ्या विषयावरील सिनेमा असेल तर अवश्य पाहायला आवडतो.. नुकताच 'आम्ही दोघी' असा मराठी सिनेमापण पाहिला.. छान वाटला.

तोडक्या-मोडक्या लेखनावर प्रतिसाद लिहिणारे मिपाकर, अवांतर करणारे मित्र, वाचक मिपाकर. आपल्या प्रतिसादांनी लिहिण्याचा उत्साह वाढतो. तहेदिलसे शुक्रिया. :) -दिलीप बिरुटे (आभारी)

काही सिनेमे पुस्तकातल्या सुंदर कवितेसारखे असतात. असाच एक हिंदी सिनेमा. एका रुटीन आयुष्य जगणा-या मध्यमवर्गीय माणसाची कथा. आपला फ्लॅट आपली नौकरी. नव-याचा वेगवेगळ्या पॉलीसी विकण्याचा व्यवसाय. मुलगा इंजिनियरींगच्या शिक्षणासाठी बाहेर गावी आहे.

विचित्र स्वप्न: स्वप्नात आली ती आणि...

विवेकपटाईत ·

विवेकपटाईत 03/01/2024 - 17:33
माझ्या वर्ग मित्राची प्रतिक्रिया विवेक तुझी काल्पनिक कथा छान आहे पण थोडी यथार्थ पण वाटते. पात्राची नावे अगदी आपल्या ११ वी ग्रुप ची आहेत आणि आज पण ते सर्व माझ्या आणि तुझ्या संपर्कात आहेत. निशा फक्त कोणी नव्हती ते नाव बदलीचे वाटते. मी थोडा विचार केला पण करोना मधे आपली कुठली मैत्रीण गेली अजून समजले नाही. असो पण काल्पनिक असली तरी छान कथा आहे. त्यावेळी इतकी प्रेमाची भावना निर्माण होत होती हे मला कधीच नाही समजले कारण प्रेम आकर्षण हा शब्द मला जरा उशिरा समजला असं समजतो की मी आपल्या सर्वांमध्ये या बाबतीत फारच स्लो असेल. सुप्त भावना कधी कधी स्वप्नात येतात आणि बाहेर पडतात आणि मृत व्यक्ती सुध्दा त्यांची प्रेमाची जाणिव स्वप्नात करून जातात हे पण सत्य आहे. छान लिहलेस.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पौगंडावस्थेत प्रवेश केल्यावर मुलांच्या शरीरात अनेक बदल होतात. त्याबदलातील एक बदल म्हणजे स्वप्नदोष. याचा या कथेशी काय संबंध असावा!!!!!?

In reply to by अहिरावण

विवेकपटाईत 04/01/2024 - 08:29
हा! हा! हा! .. मोदीजी तर पुरुषोत्तम अवतार आहेत, मी काय लिहिणार. दासबोध समजणाऱ्या भाषेत नक्की लिहणार. बाकी हृदयाच्या सर्जरी नंतर माझी एक सहकर्मी नेहमी म्हणायची पटाईत सर,तुम्ही किमान चार मुलींचे हृदय तोडले असतील किंवा चारींनी तुमचे.म्हणून चार नसा बदलाव्या लागल्या. किमान तीन कथा अजून लिहाव्या लागतील.

Bhakti 03/01/2024 - 20:47
म्हणूनच नातं जुनं असो वा नवं बोलायची संधी मिळाली की बोलायचं,नाहीतर ती नाती स्वप्नं होतात.

विवेकपटाईत 03/01/2024 - 17:33
माझ्या वर्ग मित्राची प्रतिक्रिया विवेक तुझी काल्पनिक कथा छान आहे पण थोडी यथार्थ पण वाटते. पात्राची नावे अगदी आपल्या ११ वी ग्रुप ची आहेत आणि आज पण ते सर्व माझ्या आणि तुझ्या संपर्कात आहेत. निशा फक्त कोणी नव्हती ते नाव बदलीचे वाटते. मी थोडा विचार केला पण करोना मधे आपली कुठली मैत्रीण गेली अजून समजले नाही. असो पण काल्पनिक असली तरी छान कथा आहे. त्यावेळी इतकी प्रेमाची भावना निर्माण होत होती हे मला कधीच नाही समजले कारण प्रेम आकर्षण हा शब्द मला जरा उशिरा समजला असं समजतो की मी आपल्या सर्वांमध्ये या बाबतीत फारच स्लो असेल. सुप्त भावना कधी कधी स्वप्नात येतात आणि बाहेर पडतात आणि मृत व्यक्ती सुध्दा त्यांची प्रेमाची जाणिव स्वप्नात करून जातात हे पण सत्य आहे. छान लिहलेस.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पौगंडावस्थेत प्रवेश केल्यावर मुलांच्या शरीरात अनेक बदल होतात. त्याबदलातील एक बदल म्हणजे स्वप्नदोष. याचा या कथेशी काय संबंध असावा!!!!!?

In reply to by अहिरावण

विवेकपटाईत 04/01/2024 - 08:29
हा! हा! हा! .. मोदीजी तर पुरुषोत्तम अवतार आहेत, मी काय लिहिणार. दासबोध समजणाऱ्या भाषेत नक्की लिहणार. बाकी हृदयाच्या सर्जरी नंतर माझी एक सहकर्मी नेहमी म्हणायची पटाईत सर,तुम्ही किमान चार मुलींचे हृदय तोडले असतील किंवा चारींनी तुमचे.म्हणून चार नसा बदलाव्या लागल्या. किमान तीन कथा अजून लिहाव्या लागतील.

Bhakti 03/01/2024 - 20:47
म्हणूनच नातं जुनं असो वा नवं बोलायची संधी मिळाली की बोलायचं,नाहीतर ती नाती स्वप्नं होतात.
(काही सत्य काही कल्पना) रात्रीचे स्वप्न: ११वी बोर्डाचा रिझल्ट लागला आणि तो पाहण्यासाठी मी शाळेत गेलो. निशा शर्मा नितीनच्या कारला टेकून उभी होती. पंजाबी असली तरी मराठमोळ्या मुली सारखी सडपातळ, सुबक ठेंगणी होती. तिचे मोठे पाणीदार डोळ्यांनी कुणालाही घायाळ करण्यास समर्थ होते. वर्गातील सर्वच मुले तिच्यावर लाईन मारण्याचा प्रयत्न करत असे. पण ती कुणालाही दाद द्यायची नाही. माझे लक्ष कधीच तिच्याकडे गेले नाही. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने प्रेम-बिन सारखे विचार कधीच मनात आले नाही. मला पाहताच तिने हाय केले.

इच्छापूर्ती

विवेकपटाईत ·

सुरिया 27/12/2023 - 14:27
यथार्थ. कालातीत. मंदीरापेक्षा सुंदर धंदा कुठलाच नाही आजकाल. . बादवे त्या कानमंत्र देणार्‍या स्वामीजींना कुठल्याश्या पीठाचे अधिपती वगैरे केले नाही का व्यापार्‍याने नंतर? की स्वतःच बनले धर्माधिपती?

In reply to by सुरिया

विवेकपटाईत 28/12/2023 - 08:36
मंदिर धंधा नाही.प्राचीन काळापासून समाजसेवेचे माध्यम आहे. दासबोध वाचा मंदिर बांधण्याची महत्व कळेल. करोना काळात आणि आज ही कोट्यवधी लोकांची भूक मंदिर भागवतात. स्वामी त्रिकालदर्शी निःस्पृह योगी आहेत. ते फक्त भक्तांचे मार्गदर्शन करतात.

In reply to by सुरिया

मध्यंतरी एक प्रसिद्ध मंदिरवाले भक्तांच्या सेवेसाठी फ्रेंचायजी उघडायचे म्हणत होते. स्थानिकांनी कडाडून विरोध केला. सिनेमागृहात जसे वेगवेगळी दराची तिकीटे तसेच मंदिरात सुद्धा. एक खुपच वाईट अनुभव. मुलीच्या लग्नाची पत्रिका ग्रामदैवतास देण्यास गेलो. पुजारी गर्भगृहास कुलूप लावत होते. आम्ही म्हणालो गुरूजी दोनच मिनीटे द्या पत्रिका पाया जवळ ठेवतो. गुरूजी म्हणाले वेळ झाली संध्याकाळी या. इतका उर्मट होता की अजीबात ऐकले नाही. दुरून हाडपसर वरून आलोयं. म्हणाला ,पायरीवर ठेवा, आम्हांला पण थोडावेळ हाडं पसरायची आहेत पहाटे पासूनचा आहे. पत्रिका पायरीवर ठेवली. देवा रे तुला रे बाबा डोळे म्हणून परत फिरलो.

सर टोबी 28/12/2023 - 09:43
आपल्याला कशा आव्हान देतात याचं उदाहरण म्हणजे हा लेख. भगवंत, मंदिर, वडिलांची इच्छापूर्ती, समर्थ असे शब्द असलेला, कुणाचाही उपमर्द नसलेला परंतु चांगुलपणाच्या कल्पनेलाच सुरुंग लावणारा लेख आणि तोसुध्दा माजी राजपत्रित अधिकाऱ्याकडून. हा लेख मिपा संपादक मंडळाची कसोटी पाहतोय हे नक्की.

In reply to by सर टोबी

स्वधर्म 28/12/2023 - 16:19
>> चांगल्या वाईटाच्या कल्पना आपल्याला कशा आव्हान देतात याचं उदाहरण म्हणजे हा लेख. >> मंदीरापेक्षा सुंदर धंदा कुठलाच नाही आजकाल. या वाक्यांशी १००% सहमत. पुरावा? मागे एका धडपडणार्या उद्योजकाल माहिती तंत्रज्ञानाबाबत काही मदत हवी होती. भारतातल्या एका फार मोठ्या आयटी कंपनीला त्याने संपर्क केला. व्यवसाय कल्पना अत्यंत अभिनव होती, लोकोपयोगी होती, पण काम त्यांच्या मानाने खूप छोटे असल्याने कंपनीने त्याला अजिबात प्रतिसाद दिला नाही. या कंपनीचा तिरूपती हा एक क्लायंट आहे. online दर्शन बारी, प्रसाद, निवास व्यवस्था यासाठी हीच कंपनी तिरुपतीबरोबर मोठ्ठा धंदा करते. सबब, मंदीर हा एक (फसवणूकीचा असला तरी) एक मोठ्ठा धंदा आहेच मुळी. फसवणुकीचा, कारण देव मंदीरात असतो असे कुठेही सिध्द झालेले नाही.

लेखाला सुचवायचंय की मंदिरासारखा दुसरा धंदाच नाही. लाखो लोक येऊन दान देऊन जातात नी पुजारी बक्कळ कमावतात. लोक दान देतात गरीबांसाठी पण त्यावर पुजारी डल्ला मारतात. पेरियार ह्यांनी ते इरोड मधल्या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असताना हे ओळखले नी मंदिरात पगारी पुजारी ठेवणे सुरू केले. मंदिरांचे सरकारीकरण करायला लावले. आज भारतात प्रमूख मंदिरे सरकराच्या कह्येत आहेत. - पेरियारवादी बाहुबली (फाॅरेन रिटर्न)

वामन देशमुख 29/12/2023 - 07:41
जगातील अतिशय प्राचीन काळापासून सुरु असलेल्या, अगणित मानवांचे कल्याण करत आलेल्या, समाज संघटनांच्या दृष्टीने त्रिकालात अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या अश्या "हिंदू मंदिर" या संस्थेचा अवमान करण्याच्या हेतूने लिहिलेला हा लेख तात्काळ अप्रकाशित करण्यात यावा ही संपादक मंडळास विनंती.

In reply to by वामन देशमुख

आजिबात नाही. मंदीर माध्यमाचा झालेला व्यवसाय व त्यावर पोसले जाणारे निरूपयोगी लोक ह्यावर ह्याशिवाय दुसरा चांगला लेख नाही. हा लेख असू द्यावा. जे जे चांगलं त्याला विरोध करावाच असं काही नसतं वामन साहेब. मुळात अगणीत मानवांचं कल्याण कसं झालं काही विदा?? काही समाजातील मुठभर लोक दक्षीणा खाऊन पोसले गेले ते अगणीत होतात का?? काही लोकांना तर मंदीर प्रवेशही नव्हता. त्यांचं काय कल्याण केलं?? अनेकांना सामाजीक अवहेलना, दलीतांना त्रास , आमची जात वर इतर खाली, चातुर्वर्ण व्यवस्थ्तेत पिचलेले लोक ह्यांचं काय कल्याण केलं कळेल का?? पेरियार, शाहु, फुले, आंबेडकर नसते तर ह्या जातीवाद्यांनी मंदिराच्या साक्षीने किती बळी घेतले असते अजून??? मंदिरात देव नसतो तर पुजार्याचे पोट असते- संत गाडगेबाबा. - लेख आवडलेला बाहुबली (फाॅरेन रिटर्न)

ह्या संकल्पनेत, बरीचशी प्रार्थना स्थळे येतात... देवाचे नाव घेतले की आपण समाजातील इतर घटकांना फाट्यावर मारण्यास मोकळे... मग तो अजमेर शरीफ दर्गा असो किंवा इतर काही... मी डोंबिवलीत ज्या इमारतीत राहतो तिथेच तळमजल्यावर एक बाबा मंदिर आहे... दररोज फक्त ध्वनी प्रदुषण करण्या व्यतिरिक्त इतर कुठलेही भरीव कामगिरी करत नाही... पण, जर तुम्हाला तुमच्या जागेवर अतिक्रमण नको असेल तर, कुठलेही बाबा मंदिर बांधा. जागा अतिशय सुरक्षित राहील.

In reply to by मुक्त विहारि

विवेकपटाईत 30/12/2023 - 08:43
आज देशात ५ लाख कोटी धंधा परिवहन आणि हॉटेल्स मंदिरांचा भरोस्यावर करतात.४ लाख कोटींची स्थानिक व्यापार. देशांत हजारों शाळा कॉलेजेस मेडिकल कॉलेज मंदिरांच्या पैश्यांवर चालतात. लाखो गरीब मुलींचा विवाह मंदिरांच्या मदतीने होतात. या शिवाय अन्न छत्र कोटीहून जास्त लोकांची भूक भागवितात.

In reply to by विवेकपटाईत

बाकी इतर जोडधंदे... ह्यातील काही ठळक उदाहरणे... 1. गणपती पुळे... साल 1975-1981, कुठलीही गर्दी नाही... चिकन तर सोडाच पण बियर देखील विनासायास मिळत न्हवती... आज नुसती गर्दी आणि चिकन व दारुची दुकाने. 2. शेगाव... साल 1975 ते 1985, एक नंबरचे बाबा दुकान... हे बाबा नागडेच भटकायचे.. कुठलाही कामधंदा नाही. कुणालाही कधी खांदा दिला नाही किंवा कुठलेही सामाजिक काम केले नाही. ही वस्तुस्थिती आहे कारण माझ्या पणजीचे, त्या गावी सतत येणे जाणे असायचे. माझी पणजी सुईण होती. त्यामूळे पणजीला आसपासच्या परिसरातील सर्व माणसांची पारख होती. 3. साईबाबा... हे दुसऱ्या नंबरचे बाबा दुकान... अमर अकबर अँथनी, ह्या सिनेमा नंतर, ह्याची आथिर्क उलाढाल प्रचंड वाढली.. 4. अक्कलकोटचे स्वामी समर्थ.... गेल्या 30-40 वर्षांत ह्यांचे आर्थिक साम्राज्य वाढत आहे... पण, अद्याप देखील ह्यांनी, सोलापूर येथील पाण्याचा प्रश्न सोडवला नाही... कूठे गाढवाला पाणी पाजणारे "संत एकनाथ" आणि कुठे हे समर्थ? ५. सध्या असेच एक बाबा म्हणजे, गोंदवलेकर महाराज... ह्यांच्या भक्तांचा त्रास रोजच सहन करत आहे... हिंदू धर्मात, व्यक्ती पूजेला स्थान नाही. त्यामुळे, मी कधीच व्यक्ती पूजा करत नाही... गाडगेबाबा हे आदर्श व्यक्तिमत्व असले तरी, त्यांचा फोटो मी ठेवत नाही किंवा त्यांना कधी हार देखील घातला नाही. गुणांची पूजा करणे, हा हिंदू धर्माचा पाया आहे आणि माझ्या दृष्टीने तरी, तेच योग्य आहे... व्यक्तीपूजा आणि अती देवधर्म, हे माणसाच्या वैयक्तिक उंनातीला घातकच ठरतात. असो, वादे वादे जायते संवाद: हे तुमच्या बाबतीत घडत असल्याने, हा प्रतिसाद प्रपंच. बाकी, प्रत्येक प्रतिसादाला मी उत्तर देत बसत नाही...

In reply to by विवेकपटाईत

सर टोबी 30/12/2023 - 15:03
अशा निबंधासाठीच्या मुद्यांची यादी वाटतीय तुमचा प्रतिसाद म्हणजे. निव्वळ ढोबळ आकडे - तेही तुमच्या कल्पनेतलेच. लाखो, कोट्यावधी वगैरे. देशातले सर्वात जास्त रोजगार शेती आणि बांधकाम व्यवसाय यातून निर्माण होतात. हे आणि असे उद्योग वेगवान आणि फायदेशीर व्हावेत म्हणून त्या जोडीला इतर उद्योग आणि संशोधन असे एक प्रगतीचे पुढे पुढे जाणारे चक्र निर्माण होते. त्यामुळे अशा उद्योगांना ग्रोथ इंजिन अशी संज्ञा मिळते. हे उद्योग समाजातल्या सर्व थरातल्या व्यक्तींना काही तरी घडविण्यासाठी उद्युक्त करतात आणि असा समाज एक सुदृढ व्यवस्था म्हणून टिकतो आणि भरभराट करतो. त्याउलट तीर्थक्षेत्राच्या उलाढालीवर अवलंबून असणाऱ्या कोणत्याही गावाची सामाजिक परिस्थिती बघा. घरातली चांगली मुलं बाहेर गावी अथवा परदेशी निघून जातात. आणि उरलेले प्रसाद, नैवेद्य, यजमान, आणि दक्षिणा अशा गोष्टींवर आपले आयुष्य काढतात. तीर्थक्षेत्राची भरभराट आणि त्यामुळे होणारे किरकोळ पुण्यकर्म हे कधीही समाजाला भूषणावह असू शकत नाही. तुम्ही कुणाला तरी कायमस्वरूपी पंगू आणि उपकृत ठेवता ज्यामुळे समाज फक्त आक्रसतो.

Bhakti 30/12/2023 - 16:09
तुर्की लोकांनी जेव्हा सुरूवातीला भारतात आक्रमण केले तेव्हा मंदिर फोडले नाही त्यांना दिसले की इथे अपार संपत्ती दान होतं आहे काही काळ मंदिरे उद्ध्वस्त केली नाही संपत्ती लुटली,नंतर खरा हेतूपायी मंदिर उद्ध्वस्त केली.पण मंदिर हा पुरातनापासून श्रद्धेचा विषय आहे....काल एक बरं वाक्य ऐकलं 'मंदिरं हे ... अस्मितेचे प्रतिक न करता राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक व्हावे' तीन वर्षांपूर्वी लिहिलेल्या भावना परत आठवल्या... https://www.misalpav.com/node/48012 अवडंबर नको हे अजूनही वाटतं.

नठ्यारा 23/01/2024 - 23:47
हिंदू देवळांवर अमाप चरून लठ्ठ झालेला पुरोहित कोणाच्या पाहण्यात आला आहे काय? देवळे ही पुजाऱ्यांची पोटे भरायची सोय आहे असं कोणतरी म्हणतंय वरती. म्हणून म्हंटलं की सहज चौकशी करावी. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

मी पाहीलाय. नोटबंदीत १० लाखाच्या जून्या नोटा घेऊन आठ लाखाच्या नव्या नोटा द्यायचा. मंदिरं सरकारने ताब्यात घेतलीत म्हणून नाहीतर सगळा पैसा हे पुजारी पचवायचे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत 05/02/2024 - 17:34
तुम्हाला एवढेही माहित नाही पुजारी कर्मचारी असतात. असत्य प्रतिसाद देण्यात अर्थ नसतो.

In reply to by विवेकपटाईत

ते कर्मचारी दानपेट्यांना फूलांनी बंदं करतात, दिसला पैसा कुणाच्या हातात की ओरबाडतात, ५०० दे जवळून दर्शन करवतो सांगतात. कर्मकांडं करायला लावून त्याची दक्षीणा घेतात. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नठ्यारा 07/02/2024 - 19:19
एक पुजारी सापडला म्हणून सगळी देवळं बंद करायची का? एक पैसे खाण्यासाठी चाचण्या करवून घेणारा एक डॉक्टर सापडला म्हणून सगळं वैद्यक बदनाम होतं का? मुळात लोकं देवळात येतात म्हणजे लोकांना कुठेतरी काहीतरी समस्या आहे, आणि जिची पाहिजे तिकडे तड लागंत नाहीये. तर मूळ कारणाची चिकित्सा व्हावी. 'प्रत्येक देवळात फक्त पोटे भरण्याचा उद्योग चालतो' अशी सरसकट विधानं असू नयेत. मी इथे थांबतो. -ना.न.

झुकानेवाला चाहिये अशीच काहीशी परिस्थीती आहे. जिन्हें सुकून चाहीये था देवालयमे चले गये हमे सुकून चाहीये था हम मदिरालय मे चले गये कुठे जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तरीसुद्धा मंदिरांमुळे फक्त पुजारीच श्रीमंत झाले म्हणणे चुकीचे आहे. शेतकरी(फुले,हळद इ. उगवणारे) ,माळी,हलवाई, हाॅटेल वाले रिक्षाचालक अशा अनेक सामाजिक घटकांचा उदरनिर्वाह चालतो.

सुरिया 27/12/2023 - 14:27
यथार्थ. कालातीत. मंदीरापेक्षा सुंदर धंदा कुठलाच नाही आजकाल. . बादवे त्या कानमंत्र देणार्‍या स्वामीजींना कुठल्याश्या पीठाचे अधिपती वगैरे केले नाही का व्यापार्‍याने नंतर? की स्वतःच बनले धर्माधिपती?

In reply to by सुरिया

विवेकपटाईत 28/12/2023 - 08:36
मंदिर धंधा नाही.प्राचीन काळापासून समाजसेवेचे माध्यम आहे. दासबोध वाचा मंदिर बांधण्याची महत्व कळेल. करोना काळात आणि आज ही कोट्यवधी लोकांची भूक मंदिर भागवतात. स्वामी त्रिकालदर्शी निःस्पृह योगी आहेत. ते फक्त भक्तांचे मार्गदर्शन करतात.

In reply to by सुरिया

मध्यंतरी एक प्रसिद्ध मंदिरवाले भक्तांच्या सेवेसाठी फ्रेंचायजी उघडायचे म्हणत होते. स्थानिकांनी कडाडून विरोध केला. सिनेमागृहात जसे वेगवेगळी दराची तिकीटे तसेच मंदिरात सुद्धा. एक खुपच वाईट अनुभव. मुलीच्या लग्नाची पत्रिका ग्रामदैवतास देण्यास गेलो. पुजारी गर्भगृहास कुलूप लावत होते. आम्ही म्हणालो गुरूजी दोनच मिनीटे द्या पत्रिका पाया जवळ ठेवतो. गुरूजी म्हणाले वेळ झाली संध्याकाळी या. इतका उर्मट होता की अजीबात ऐकले नाही. दुरून हाडपसर वरून आलोयं. म्हणाला ,पायरीवर ठेवा, आम्हांला पण थोडावेळ हाडं पसरायची आहेत पहाटे पासूनचा आहे. पत्रिका पायरीवर ठेवली. देवा रे तुला रे बाबा डोळे म्हणून परत फिरलो.

सर टोबी 28/12/2023 - 09:43
आपल्याला कशा आव्हान देतात याचं उदाहरण म्हणजे हा लेख. भगवंत, मंदिर, वडिलांची इच्छापूर्ती, समर्थ असे शब्द असलेला, कुणाचाही उपमर्द नसलेला परंतु चांगुलपणाच्या कल्पनेलाच सुरुंग लावणारा लेख आणि तोसुध्दा माजी राजपत्रित अधिकाऱ्याकडून. हा लेख मिपा संपादक मंडळाची कसोटी पाहतोय हे नक्की.

In reply to by सर टोबी

स्वधर्म 28/12/2023 - 16:19
>> चांगल्या वाईटाच्या कल्पना आपल्याला कशा आव्हान देतात याचं उदाहरण म्हणजे हा लेख. >> मंदीरापेक्षा सुंदर धंदा कुठलाच नाही आजकाल. या वाक्यांशी १००% सहमत. पुरावा? मागे एका धडपडणार्या उद्योजकाल माहिती तंत्रज्ञानाबाबत काही मदत हवी होती. भारतातल्या एका फार मोठ्या आयटी कंपनीला त्याने संपर्क केला. व्यवसाय कल्पना अत्यंत अभिनव होती, लोकोपयोगी होती, पण काम त्यांच्या मानाने खूप छोटे असल्याने कंपनीने त्याला अजिबात प्रतिसाद दिला नाही. या कंपनीचा तिरूपती हा एक क्लायंट आहे. online दर्शन बारी, प्रसाद, निवास व्यवस्था यासाठी हीच कंपनी तिरुपतीबरोबर मोठ्ठा धंदा करते. सबब, मंदीर हा एक (फसवणूकीचा असला तरी) एक मोठ्ठा धंदा आहेच मुळी. फसवणुकीचा, कारण देव मंदीरात असतो असे कुठेही सिध्द झालेले नाही.

लेखाला सुचवायचंय की मंदिरासारखा दुसरा धंदाच नाही. लाखो लोक येऊन दान देऊन जातात नी पुजारी बक्कळ कमावतात. लोक दान देतात गरीबांसाठी पण त्यावर पुजारी डल्ला मारतात. पेरियार ह्यांनी ते इरोड मधल्या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असताना हे ओळखले नी मंदिरात पगारी पुजारी ठेवणे सुरू केले. मंदिरांचे सरकारीकरण करायला लावले. आज भारतात प्रमूख मंदिरे सरकराच्या कह्येत आहेत. - पेरियारवादी बाहुबली (फाॅरेन रिटर्न)

वामन देशमुख 29/12/2023 - 07:41
जगातील अतिशय प्राचीन काळापासून सुरु असलेल्या, अगणित मानवांचे कल्याण करत आलेल्या, समाज संघटनांच्या दृष्टीने त्रिकालात अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या अश्या "हिंदू मंदिर" या संस्थेचा अवमान करण्याच्या हेतूने लिहिलेला हा लेख तात्काळ अप्रकाशित करण्यात यावा ही संपादक मंडळास विनंती.

In reply to by वामन देशमुख

आजिबात नाही. मंदीर माध्यमाचा झालेला व्यवसाय व त्यावर पोसले जाणारे निरूपयोगी लोक ह्यावर ह्याशिवाय दुसरा चांगला लेख नाही. हा लेख असू द्यावा. जे जे चांगलं त्याला विरोध करावाच असं काही नसतं वामन साहेब. मुळात अगणीत मानवांचं कल्याण कसं झालं काही विदा?? काही समाजातील मुठभर लोक दक्षीणा खाऊन पोसले गेले ते अगणीत होतात का?? काही लोकांना तर मंदीर प्रवेशही नव्हता. त्यांचं काय कल्याण केलं?? अनेकांना सामाजीक अवहेलना, दलीतांना त्रास , आमची जात वर इतर खाली, चातुर्वर्ण व्यवस्थ्तेत पिचलेले लोक ह्यांचं काय कल्याण केलं कळेल का?? पेरियार, शाहु, फुले, आंबेडकर नसते तर ह्या जातीवाद्यांनी मंदिराच्या साक्षीने किती बळी घेतले असते अजून??? मंदिरात देव नसतो तर पुजार्याचे पोट असते- संत गाडगेबाबा. - लेख आवडलेला बाहुबली (फाॅरेन रिटर्न)

ह्या संकल्पनेत, बरीचशी प्रार्थना स्थळे येतात... देवाचे नाव घेतले की आपण समाजातील इतर घटकांना फाट्यावर मारण्यास मोकळे... मग तो अजमेर शरीफ दर्गा असो किंवा इतर काही... मी डोंबिवलीत ज्या इमारतीत राहतो तिथेच तळमजल्यावर एक बाबा मंदिर आहे... दररोज फक्त ध्वनी प्रदुषण करण्या व्यतिरिक्त इतर कुठलेही भरीव कामगिरी करत नाही... पण, जर तुम्हाला तुमच्या जागेवर अतिक्रमण नको असेल तर, कुठलेही बाबा मंदिर बांधा. जागा अतिशय सुरक्षित राहील.

In reply to by मुक्त विहारि

विवेकपटाईत 30/12/2023 - 08:43
आज देशात ५ लाख कोटी धंधा परिवहन आणि हॉटेल्स मंदिरांचा भरोस्यावर करतात.४ लाख कोटींची स्थानिक व्यापार. देशांत हजारों शाळा कॉलेजेस मेडिकल कॉलेज मंदिरांच्या पैश्यांवर चालतात. लाखो गरीब मुलींचा विवाह मंदिरांच्या मदतीने होतात. या शिवाय अन्न छत्र कोटीहून जास्त लोकांची भूक भागवितात.

In reply to by विवेकपटाईत

बाकी इतर जोडधंदे... ह्यातील काही ठळक उदाहरणे... 1. गणपती पुळे... साल 1975-1981, कुठलीही गर्दी नाही... चिकन तर सोडाच पण बियर देखील विनासायास मिळत न्हवती... आज नुसती गर्दी आणि चिकन व दारुची दुकाने. 2. शेगाव... साल 1975 ते 1985, एक नंबरचे बाबा दुकान... हे बाबा नागडेच भटकायचे.. कुठलाही कामधंदा नाही. कुणालाही कधी खांदा दिला नाही किंवा कुठलेही सामाजिक काम केले नाही. ही वस्तुस्थिती आहे कारण माझ्या पणजीचे, त्या गावी सतत येणे जाणे असायचे. माझी पणजी सुईण होती. त्यामूळे पणजीला आसपासच्या परिसरातील सर्व माणसांची पारख होती. 3. साईबाबा... हे दुसऱ्या नंबरचे बाबा दुकान... अमर अकबर अँथनी, ह्या सिनेमा नंतर, ह्याची आथिर्क उलाढाल प्रचंड वाढली.. 4. अक्कलकोटचे स्वामी समर्थ.... गेल्या 30-40 वर्षांत ह्यांचे आर्थिक साम्राज्य वाढत आहे... पण, अद्याप देखील ह्यांनी, सोलापूर येथील पाण्याचा प्रश्न सोडवला नाही... कूठे गाढवाला पाणी पाजणारे "संत एकनाथ" आणि कुठे हे समर्थ? ५. सध्या असेच एक बाबा म्हणजे, गोंदवलेकर महाराज... ह्यांच्या भक्तांचा त्रास रोजच सहन करत आहे... हिंदू धर्मात, व्यक्ती पूजेला स्थान नाही. त्यामुळे, मी कधीच व्यक्ती पूजा करत नाही... गाडगेबाबा हे आदर्श व्यक्तिमत्व असले तरी, त्यांचा फोटो मी ठेवत नाही किंवा त्यांना कधी हार देखील घातला नाही. गुणांची पूजा करणे, हा हिंदू धर्माचा पाया आहे आणि माझ्या दृष्टीने तरी, तेच योग्य आहे... व्यक्तीपूजा आणि अती देवधर्म, हे माणसाच्या वैयक्तिक उंनातीला घातकच ठरतात. असो, वादे वादे जायते संवाद: हे तुमच्या बाबतीत घडत असल्याने, हा प्रतिसाद प्रपंच. बाकी, प्रत्येक प्रतिसादाला मी उत्तर देत बसत नाही...

In reply to by विवेकपटाईत

सर टोबी 30/12/2023 - 15:03
अशा निबंधासाठीच्या मुद्यांची यादी वाटतीय तुमचा प्रतिसाद म्हणजे. निव्वळ ढोबळ आकडे - तेही तुमच्या कल्पनेतलेच. लाखो, कोट्यावधी वगैरे. देशातले सर्वात जास्त रोजगार शेती आणि बांधकाम व्यवसाय यातून निर्माण होतात. हे आणि असे उद्योग वेगवान आणि फायदेशीर व्हावेत म्हणून त्या जोडीला इतर उद्योग आणि संशोधन असे एक प्रगतीचे पुढे पुढे जाणारे चक्र निर्माण होते. त्यामुळे अशा उद्योगांना ग्रोथ इंजिन अशी संज्ञा मिळते. हे उद्योग समाजातल्या सर्व थरातल्या व्यक्तींना काही तरी घडविण्यासाठी उद्युक्त करतात आणि असा समाज एक सुदृढ व्यवस्था म्हणून टिकतो आणि भरभराट करतो. त्याउलट तीर्थक्षेत्राच्या उलाढालीवर अवलंबून असणाऱ्या कोणत्याही गावाची सामाजिक परिस्थिती बघा. घरातली चांगली मुलं बाहेर गावी अथवा परदेशी निघून जातात. आणि उरलेले प्रसाद, नैवेद्य, यजमान, आणि दक्षिणा अशा गोष्टींवर आपले आयुष्य काढतात. तीर्थक्षेत्राची भरभराट आणि त्यामुळे होणारे किरकोळ पुण्यकर्म हे कधीही समाजाला भूषणावह असू शकत नाही. तुम्ही कुणाला तरी कायमस्वरूपी पंगू आणि उपकृत ठेवता ज्यामुळे समाज फक्त आक्रसतो.

Bhakti 30/12/2023 - 16:09
तुर्की लोकांनी जेव्हा सुरूवातीला भारतात आक्रमण केले तेव्हा मंदिर फोडले नाही त्यांना दिसले की इथे अपार संपत्ती दान होतं आहे काही काळ मंदिरे उद्ध्वस्त केली नाही संपत्ती लुटली,नंतर खरा हेतूपायी मंदिर उद्ध्वस्त केली.पण मंदिर हा पुरातनापासून श्रद्धेचा विषय आहे....काल एक बरं वाक्य ऐकलं 'मंदिरं हे ... अस्मितेचे प्रतिक न करता राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक व्हावे' तीन वर्षांपूर्वी लिहिलेल्या भावना परत आठवल्या... https://www.misalpav.com/node/48012 अवडंबर नको हे अजूनही वाटतं.

नठ्यारा 23/01/2024 - 23:47
हिंदू देवळांवर अमाप चरून लठ्ठ झालेला पुरोहित कोणाच्या पाहण्यात आला आहे काय? देवळे ही पुजाऱ्यांची पोटे भरायची सोय आहे असं कोणतरी म्हणतंय वरती. म्हणून म्हंटलं की सहज चौकशी करावी. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

मी पाहीलाय. नोटबंदीत १० लाखाच्या जून्या नोटा घेऊन आठ लाखाच्या नव्या नोटा द्यायचा. मंदिरं सरकारने ताब्यात घेतलीत म्हणून नाहीतर सगळा पैसा हे पुजारी पचवायचे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत 05/02/2024 - 17:34
तुम्हाला एवढेही माहित नाही पुजारी कर्मचारी असतात. असत्य प्रतिसाद देण्यात अर्थ नसतो.

In reply to by विवेकपटाईत

ते कर्मचारी दानपेट्यांना फूलांनी बंदं करतात, दिसला पैसा कुणाच्या हातात की ओरबाडतात, ५०० दे जवळून दर्शन करवतो सांगतात. कर्मकांडं करायला लावून त्याची दक्षीणा घेतात. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

नठ्यारा 07/02/2024 - 19:19
एक पुजारी सापडला म्हणून सगळी देवळं बंद करायची का? एक पैसे खाण्यासाठी चाचण्या करवून घेणारा एक डॉक्टर सापडला म्हणून सगळं वैद्यक बदनाम होतं का? मुळात लोकं देवळात येतात म्हणजे लोकांना कुठेतरी काहीतरी समस्या आहे, आणि जिची पाहिजे तिकडे तड लागंत नाहीये. तर मूळ कारणाची चिकित्सा व्हावी. 'प्रत्येक देवळात फक्त पोटे भरण्याचा उद्योग चालतो' अशी सरसकट विधानं असू नयेत. मी इथे थांबतो. -ना.न.

झुकानेवाला चाहिये अशीच काहीशी परिस्थीती आहे. जिन्हें सुकून चाहीये था देवालयमे चले गये हमे सुकून चाहीये था हम मदिरालय मे चले गये कुठे जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तरीसुद्धा मंदिरांमुळे फक्त पुजारीच श्रीमंत झाले म्हणणे चुकीचे आहे. शेतकरी(फुले,हळद इ. उगवणारे) ,माळी,हलवाई, हाॅटेल वाले रिक्षाचालक अशा अनेक सामाजिक घटकांचा उदरनिर्वाह चालतो.
स्वामी त्रिकालदर्शी आपल्या गुहेत ध्यानस्थ बसले होते. २५ वर्षाचे युवा व्यापारी धर्मदेव स्वामींच्या दर्शनार्थ आले. आपली समस्या स्वामींच्या पुढे मांडत धर्मदेव म्हणाले, माझ्या वडिलांचा मृत्यू असमय झाला. त्यांची इच्छा व्यापारातून मिळालेल्या फायद्याचा अधिकांश भाग समाजसेवेसाठी खर्च करायची होती. पण गेल्या काही वर्षांपासून व्यापारात सतत तोटा होत असल्याने, इच्छा असूनही ते समाजसेवा करू शकले नाही. वडिलांच्या मृत्यू समयी त्यांच्या समस्त इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे. त्यांच्या एवढ्या इच्छा कश्या पूर्ण करू हेच मला कळत नाही.

रॉबी डिसिल्वा-एका मनस्वी कलाकाराचा प्रवास(ऐसी अक्षरे....मेळवीन-१३)

Bhakti ·

नठ्यारा 15/12/2023 - 00:18
Bhakti, वीणा गव्हाणकर व्यक्तिचित्रण करण्यांत सिद्धहस्त लेखिका आहेत. प्रेरणादायी हे अगदी चपखल विशेषण तुम्ही वापरलं आहे. पुस्तक परिचय आवडला. -नाठाळ नठ्या

नठ्यारा 15/12/2023 - 00:18
Bhakti, वीणा गव्हाणकर व्यक्तिचित्रण करण्यांत सिद्धहस्त लेखिका आहेत. प्रेरणादायी हे अगदी चपखल विशेषण तुम्ही वापरलं आहे. पुस्तक परिचय आवडला. -नाठाळ नठ्या

अ‍ॅनिमल...नी अंमळ मळ मळ

निओ ·

चौथा कोनाडा 10/12/2023 - 15:31
लै भारी निरिक्षण, परिक्षण, रसग्रहण ! PADHAHIWARI
तसंच आपले उपेंद्र भाऊ लिमये. tense वातावरणात भारी विनोद निर्मिती करून जातात. त्यांच्या तोंडून आयच्या गावात, चांगभलं व दोन चार मराठी शिव्या ऐकून या हैदराबादच्या थेटरात जय महाराष्ट्र जोरात ओरडावे वाटले. action ला background मधे 'डॉबीवाल्या बोलव माझ्या डीजे ला' मराठी गाणं ऐकायला मजा वाटली
याची लैच चर्चा सुरू आहे ! मराठी ऑडियन्स सुद्धा मिळावा म्हनून खटपट सुरु आहे की काय शंका येतेय ! अगदी योग्य शब्दात घेतली आहे !

In reply to by चौथा कोनाडा

शशिकांत ओक 24/12/2023 - 12:26
सीेेेेेेेेेेेेेेए करताना ती बाळगावी लागते याची आठवण झाली. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देमार मार धार करून आपले खिसे भरायला सोईचे होते.

परीक्षण आवडले असे सुपरस्टार बेस पिक्चर धो धो पैसे कमावतात .... कबीर सिंग , अर्जुन रेड्डी , KGF काय पठाण , जवान लिस्ट लंबी आहे ... सगळे one time watch पठडीतले ....

In reply to by विअर्ड विक्स

चौथा कोनाडा 11/12/2023 - 12:54
पण आपण जसजसे चोखंदळ आणि बहूश्रुत होत जातो तसे ही असले सिनेमे फोल वाटायला सुरुवात होते असे माझे निरिक्षण आहे

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा 11/12/2023 - 12:56
.. म्हणजे सगळे one time watch पठडीतले पण रहात नाहीत, असे मला म्हणायचे आहे. आधीच प्रचंड चर्चा झालेली असते, औत्सुक्य लोप पावते.

चौथा कोनाडा 10/12/2023 - 15:31
लै भारी निरिक्षण, परिक्षण, रसग्रहण ! PADHAHIWARI
तसंच आपले उपेंद्र भाऊ लिमये. tense वातावरणात भारी विनोद निर्मिती करून जातात. त्यांच्या तोंडून आयच्या गावात, चांगभलं व दोन चार मराठी शिव्या ऐकून या हैदराबादच्या थेटरात जय महाराष्ट्र जोरात ओरडावे वाटले. action ला background मधे 'डॉबीवाल्या बोलव माझ्या डीजे ला' मराठी गाणं ऐकायला मजा वाटली
याची लैच चर्चा सुरू आहे ! मराठी ऑडियन्स सुद्धा मिळावा म्हनून खटपट सुरु आहे की काय शंका येतेय ! अगदी योग्य शब्दात घेतली आहे !

In reply to by चौथा कोनाडा

शशिकांत ओक 24/12/2023 - 12:26
सीेेेेेेेेेेेेेेए करताना ती बाळगावी लागते याची आठवण झाली. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देमार मार धार करून आपले खिसे भरायला सोईचे होते.

परीक्षण आवडले असे सुपरस्टार बेस पिक्चर धो धो पैसे कमावतात .... कबीर सिंग , अर्जुन रेड्डी , KGF काय पठाण , जवान लिस्ट लंबी आहे ... सगळे one time watch पठडीतले ....

In reply to by विअर्ड विक्स

चौथा कोनाडा 11/12/2023 - 12:54
पण आपण जसजसे चोखंदळ आणि बहूश्रुत होत जातो तसे ही असले सिनेमे फोल वाटायला सुरुवात होते असे माझे निरिक्षण आहे

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा 11/12/2023 - 12:56
.. म्हणजे सगळे one time watch पठडीतले पण रहात नाहीत, असे मला म्हणायचे आहे. आधीच प्रचंड चर्चा झालेली असते, औत्सुक्य लोप पावते.
अ‍ॅनिमल पाहिला आणि लेखणी हाती घेतली. अ‍ॅनि मल की मळ, जे काही असेल ते आणि त्यामुळे झालेली मळमळ उलटी करून टाकावी म्हटले, म्हणजे मन शांत होईल म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच वाईट जोक. कोणी आगाऊ म्हणेल कि मळ बाहेर काढायची दुसरी क्रिया पण असते ती इथे नाही केली याबद्दल धन्यवाद. असो कोटीचा मोह आवरला नाही. मूळ मुद्दा चित्रपटाबद्दल. Violence presented in entertaining way (काही दृश्य सोडली तर ) हे दिग्दर्शक व कलाकार या जोडीने दाखवून दिलं. आणि खरंच, चित्रपटात जेव्हा हाणामारी चालते तेव्हाच बरं वाटतं. फॅमिली ड्रामा येतो तेव्हा बोअरच होतं. तरीपण सध्याचा अति हिंसाचार नाही झेपत आपल्याला .