केजरीवाल ,राजकारणातील राखी सावंत
In reply to हायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!! by गब्रिएल
In reply to हायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!! by गब्रिएल
इकड उमेव्दार ख्योळ कर्त्यात नी केजरीवाल बेचारा हॅ हॅ हॅ करत मापी मांगतोय, लय ताप बेच्यार्याचा डोस्क्याला !हे एक सालं आणखी एक डोकं तापवणारं नाटक.. दुसर्यांच्या चुकांसाठी सरळ त्यांना चोर, देशद्रोही ठरवणारा, त्यासाठी धरण्यावर, उपोषणावर बसणारा हा सद्गृहस्थ जेव्हा आपल्या बगलबच्चांसाठी "तो होता है ना.. हो गयी गलती उनसे. इतनी क्या बडी बात हैं?" वगैरे बोलायला लागतो, तेव्हा 'आपला तो बाब्या..' म्हणजे काय ते कळतं..
In reply to हायला !!!!!!!!!!!!!!!!!!!!! by गब्रिएल
In reply to जबरदस्त by क्लिंटन
In reply to बरं.. by पिलीयन रायडर

In reply to मला राजकारणातलं काहीही कळत by पिलीयन रायडर
In reply to मला राजकारणातलं काहीही कळत by पिलीयन रायडर
मग अशावेळी भाजपचा पाठींबा घेतला असता तर जे सरकार आले असते ते बहुतांश जनतेच्या पसंतीचे आले नसते का?पण भाजपाने 'आआपा'ला पाठिंबा देऊ केला होता असे वाचनात आले नाही. चूकभूल द्यावीघ्यावी.
In reply to पण by आजानुकर्ण
In reply to हे घ्या by क्लिंटन
In reply to हे घ्या by क्लिंटन
In reply to बातमी पुन्हा वाचा. भाजपने by संपत
In reply to बातमी पुन्हा वाचा. भाजपने by संपत
In reply to व्हॉटेवर by विकास
भाजपाचे म्हणणे होते की ताकाचे भांडे पब्लीक करा, ताक मिळेल.म्हणजे तुम्ही हे मान्य करताय कि भाजपने पाठींबा दिला नव्हता.
In reply to cooperation = सहकार्य. आणि हे by संपत
In reply to तसे नाही by विकास
In reply to तात्पर्य काय तर भाजपने आआपला by संपत
In reply to बाकी काही असो, येनकेनप्रकारेण by ऋषिकेश
In reply to बाकी काही असो, येनकेनप्रकारेण by ऋषिकेश
In reply to @पिलियन रायडर by निनाद मुक्काम …
In reply to शेरखानच्या सांगण्या वरून by विवेकपटाईत
बाकी आमच्या प. दिल्ली वरून उभे राहणारे जरनेल सिंह यांची योग्यता 'त्यांनी चिदम्बरम साहेबांच्या तोंडावर जोडा फेकला होता'. कल्पना करा संसदेत काय होईल. लई ब्येष्ट इचावंताना इचारा ना. त्येंच्या म्हनन्यापर्मानं हे "एकसोएक क्रेडेंशियल्स" (लय कटीन श्यब्द बर्का, कापी पेष्ट क्येलय) हैती बर्का. आता बगा तुम्च्या या चुकीवर १०,००० शबुदांचा लई भारी (मंग दुस्र काय म्हनन्याचि बिशाद हाय काय कोनाची :) ?) पर्तीपर्तीसाद येतोय बर्का. ढाल घेउन तयारित र्हावा +DIn reply to शेरखानच्या सांगण्या वरून by विवेकपटाईत
In reply to भाजप काँग्रेसच्या ३० % उमेदवारावर गुन्हेगारी खटले by संपत
In reply to भाजप काँग्रेसच्या ३० % उमेदवारावर गुन्हेगारी खटले by संपत
In reply to उगाचच by विकास
In reply to ही लिस्ट ६ मार्चची आहे. by संपत
In reply to भाजप काँग्रेसच्या ३० % उमेदवारावर गुन्हेगारी खटले by संपत
| Candidate | Constituency | Party | Criminal Case | Education | Total Assets | Liabilities |
| Narendra Modi | MANINAGAR | BJP | 0 | Post Graduate | Rs 1,33,42,842 | 0 |
| Arvind Kejriwal | NEW DELHI | Aam Aadmi Party | 5 | Graduate Professional | Rs 2,10,48,389 | Rs 41,23,550 |
In reply to मोदींविरूद्ध उभे राहणार्या by श्रीगुरुजी
In reply to डरना जरुरी है करून जातील by संपत
In reply to फरक by विकास
In reply to व्यक्तीमहात्म्याचा हा दोष आहेच. by अर्धवटराव
In reply to फरक by विकास
In reply to एक सांगू का.. आपाच्या by संपत
तिच्या धसक्याने इतर पक्षांनीही आपली राजकारण अधिक लोकाभिमुख, स्वच्छ केले पाहिजे इतकीच सध्याची अपेक्षा आहे.अत्यंत योग्य निरिक्षण!
तर बाजपेयी सरकारने निवडणुकीतील प्रमुख आश्वसानापैकी (राम मंदिर, समान नागरी कायदा, काश्मीरचा विशेष दर्जा रद्द) एकही पाळले तर नाहीच पण फारसे प्रयत्नही केले नाहीत.ये बात! बाकी दोन मुद्यांच सोडा पण राम मंदिर हा एकमेव बालिशच मुद्दा बिजेपीला सत्तेत घेऊन आला. त्यामुळे बिजेपीच्या सत्ताकालात देशांतर्गत जातीय तेढ कमालीची वाढली.
त्याबद्दल अनेकांना काय बाजपेयी आणि अडवाणींची मुत्सद्देगिरी कि सत्ता तर टिकवली असे कौतुक करताना पाहिले आहे. अर्थात भाजप समर्थकांनी नाही पण लोकांनी त्यांना घरी बसवलेच.काँग्रेस काय की बिजेपी काय, जातीय दुफळी माजवून सत्ता काबिज करणं हीच त्यांची `मुत्सद्देगिरी' !
In reply to एक सांगू का.. आपाच्या by संपत
आपाच्या यशाबद्दल अवास्तव अपेक्षा आआप समर्थांकापेक्षा मोदी भक्तांच्याच जास्त आहेतआआपचे ते 'समर्थक आणि मोदिंचे 'भक्त' हा दृष्टीकोनच मुळी चुकीचा आहे. मोदिंच्या मागे निदान सामान्य माणसाची सुशासनाची आशा आणि धनदांडग्यांचा अमाप पैसा मिळवायचा लोभ तरी आहे. पण केजरीसाहेबांकडे व्यक्तीगत करिश्म्याशिवाय विकायला काहिच नाहि. भक्तीचं लिंपण कुठे जास्त आहे मग? आआपचा धोका मोदिंना अजिबात नाहि असं नाहि. डॉ. हर्षवर्धन ला पोचलेली झळ ताजी आहे. पण तो एकमेव धोका नाहि; किंबहुना आणखी मोठे धोके मोदिंच्या मार्गात आहे हे ही खरं. पण म्हणुन मोदिंचं राजकारण आआप केंद्रीत होणार नाहि. तेव्हढी दक्षता मोदि नक्की घेतील. स्वतः केजरीवाल मोदिंचा प्रचार करताहेत तो मोदिंच्या पथ्यावर नक्की पडेल. वाजपेयी सरकारने अयोध्या, समान नागरी कायदा वगैरे मुद्दे का बाजुला ठेवले हे खरच तुम्हाला माहित नाहि का? नरसिंहरावांनंतर भारताच्या राजकारणाची चाललेली ससेहोलपट थांबवणं, आघाडीचं कडबोळं सांभाळत स्थिर सरकार देंणं, नव्या आर्थीक नितीची जोपासना करणं, हि कामं वाजपेयींनी प्राथमिकतेने केली. भाजपा शासनात अल्पसंख्यकांना सुरक्षीत जीवन जगता येणार नाहि हा गैरसमज वाजपेयींनी दूर केला. अपेक्षेच्या अगदी विपरीत अस सामाजीक सहोदर्याचं वातावरण निर्माण केलं. गोधरा कांड झालच, पण त्याची मिमांसा वेगळी आहे. हि केवळ मुत्सद्देगिरी नव्हती, तर ति वाजपेयी-अडवाणिंची समजुतदारी होती. २००४ ला भाजप सत्तेत का आला नाहि याची कारणं त्या निवडणुकीत एन.डी.ए च्या नंबर गेममधे आहे. शिवाय कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या आघाडीचा प्रयोग म्हटल्यावर त्यानंतरचं भाजपाचं भविष्य सांगायला ज्योतिष नको. आआपचा एक संभाव्य धोका भाजपला नाहि तर भारताच्या राजकारणाला आहे. आआपचं राजकारण शिवसेनेच्या मराठी माणसाच्या राजकारणाच्या रुळावर जायचे चान्सेस आहेत. दोन्हिकडे जनसामान्यांचा दबल्यागेल्याचा आक्रोष आहे. भावनीक, प्रामाणिक वाटावं असं पण आक्रास्ताळलेलं, समर्थकांना विवेकाधिष्टीत मार्ग दाखवण्याऐवजी ठोकशाही वापरणारं नेतृत्व आहे. जर शिवसेनेने खरच मराठी माणसाचं भलं केलं असेल तर आप कडुन देखील आशा आहे.
In reply to उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलय. by अर्धवटराव
जर शिवसेनेने खरच मराठी माणसाचं भलं केलं असेल तर आप कडुन देखील आशा आहे.ही वाक्यरचना आवडली.
In reply to उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलय. by अर्धवटराव
In reply to अर्ध्या लेका शिकला असतास तर by प्यारे१
In reply to उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलय. by अर्धवटराव
वाजपेयी सरकारने अयोध्या, समान नागरी कायदा वगैरे मुद्दे का बाजुला ठेवले हे खरच तुम्हाला माहित नाहि का?मग आश्वासने का दिली? खरी गोष्ट ही आहे कि भाजप बहुमतात असता तरी हि आश्वासने पाळली गेली नसती. ह्या निर्णयांमुळे निर्माण होणारे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्याची त्यांच्यात धमकच नव्हती. त्यांचा भ्याडपणा बाबरी मस्जिद पडल्यावर जे 'तो मी नव्हेच' चे प्रयोग झाले तेव्हाच सिद्ध झाला होता. थोडक्यात भाजपने ती आश्वासने दिली होती जी पाळण्याचा त्यांचा कधीही विचार नव्हता. माझा विरोध त्यांनी ह्या गोष्टी केल्या नाहीत ह्याला नसून त्यांच्या खोटेपणाला आहे. वाजपेयीन्बद्दल मला आदर असला तरी ह्या खोटेपणात तेही मूकपणे सामील होते.
आआपचं राजकारण शिवसेनेच्या मराठी माणसाच्या राजकारणाच्या रुळावर जायचे चान्सेस आहेत.चान्सेस आहेत म्हणजे अजून गेलेले नाही. जर जाईल तर दाखवेल कि जनता त्यांची जागा त्यांना.
आप कडुन देखील आशा आहेउम्मीदपे दुनिया कायम है..
In reply to वाजपेयी सरकारने अयोध्या, समान by संपत
थोडक्यात भाजपने ती आश्वासने दिली होती जी पाळण्याचा त्यांचा कधीही विचार नव्हता."योग्य" वेळ येताच भाजपा (काँग्रेस, जनता दल, आप... सर्वच पक्ष) हि आश्वासने पाळतील.)भाजप म्हणाल, तर ते एका पायावर आजही या गोष्टी करायला तत्पर असेल. इथे भ्याडपणा वा शुरपणाचा मुद्दाच नाहि. इट्स अबौट टाईम.
In reply to एक सांगू का.. आपाच्या by संपत
In reply to असहमत by विकास
नंतर आपचे रेकॉर्ड दाखवल्यावर हळूच, "आम्ही कधी म्हटले कि आम आदमी पार्टीत गुन्हेगार नाहीत म्हणून?" असे म्हणायचे अणि शक्य तितकी दिशाभूल करत रहायचेधरणे, आंदोलन आणि खून, बलात्कार सारखेच? तुमच्यावर उपहास व्यर्थ आहे.
In reply to " नंतर आपचे रेकॉर्ड by संपत
In reply to एक सांगू का.. आपाच्या by संपत
आआप पार्टी म्हणून जगली पाहिजे, वाढली पाहिजे आणि तिच्या धसक्याने इतर पक्षांनीही आपली राजकारण अधिक लोकाभिमुख, स्वच्छ केले पाहिजे इतकीच सध्याची अपेक्षा आहे. टाळ्या !! नेमकं आणि चपखल! आणि केवळ याच कारणाने भाजपा आणि काँग्रेस आआप ला इतका विरोध करताहेत- कारण आआपमुळे त्यांचे राजकारण स्वच्छ करावे लागेल त्यांना. तसे झाले तर संघ वगैरेंची दुकाने बंद होतील ना!In reply to मोदींविरूद्ध उभे राहणार्या by श्रीगुरुजी
In reply to मोदींविरूद्ध उभे राहणार्या by श्रीगुरुजी
कदाचित ते निवडून सुद्धा येतील कारण वाराणशी भाजपसाठी अवघड मतदारसंघ आहे आणि जर इतर सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला तर मोदी पडतील.तांत्रिकदृष्ट्या जर इतर सर्व पक्षांनी पाठिंबा दिला तर मोदींना निवडणूक जड जाईल असे दिसते. तरीही त्यांचा पराभव होईल असे तरी मला वाटत नाही.तरी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे इतर सगळे पक्ष केजरीवालला पाठिंबा देतील का. तसे करणे इतर पक्षांना परवडेल का? काँग्रेसने केजरीवालला पाठिंबा देणे म्हणजे मोदींपुढे पक्षाने शरणागती पत्करली आहे असा त्याचा सरळसरळ अर्थ होईल.काँग्रेसकडे मोदींना लढत देऊ शकेल असा उमेदवार नाही म्हणून केजरीवालला समर्थन दिले असा त्याचा अर्थ होईल.हे काँग्रेसला देशातील इतर भागांमध्ये परवडेल का?त्यातूनही केजरीवालने चांगली लढत दिली (किंवा अगदी तो जिंकला) तर भाव कोण खाणार तर केजरीवाल. काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला नाही म्हणून त्याला फायदा झाला ही गोष्ट नजरेआडच होणार.मुळात काँग्रेसची स्थिती उत्तर प्रदेशात फार चांगली आहे असे नाही.आणि असे करून काँग्रेस आपण होऊन स्वतःची स्पेस आआपला मोकळी करून स्वतःच्या पायावर कुर्हाड मारायला तयार होईल का हा प्रश्नच आहे. तीच गोष्ट कमी-अधिक प्रमाणात बसपची. गेल्या निवडणुकीत बसपने मुरली मनोहर जोशींना बर्यापैकी चांगली लढत दिली होती.बसपला आपली हक्काची मते सोडून तिसर्या पक्षाला देणे कितपत परवडेल? सपची या मतदारसंघात तितकी ताकद नाही त्यामुळे त्या पक्षाला केजरीवालला पाठिंबा देणे परवडेल.पण काँग्रेस आणि बसपला ते परवडेलच का याविषयी मी साशंक आहे.
In reply to इतर पक्षांना ते परवडेल का? by क्लिंटन
देशद्रोही लोकांमध्ये दम असतोच.