पळसाला पाने तीन...
In reply to भ्रष्टाचार आजिबात नाही असे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to भ्रष्टाचार आजिबात नाही असे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to बोलणच खुंटलं by विकास
In reply to पब्लिक स्वतः पैसे देउन काम by मारकुटे
In reply to अहो नाना चेंगट....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to नाना चेंगट????????? by प्यारे१
In reply to अहो नाना चेंगट....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अगदी नेमके!!!!! by बॅटमॅन
In reply to अगदी नेमके!!!!! by बॅटमॅन
In reply to मी मांडलेल्या प्रश्नांचा रोख by मारकुटे
In reply to ही मांडणी तत्त्वतः ठीक असली by बॅटमॅन
In reply to टाळी एका हाताने वाजत नसते. by मारकुटे
In reply to टाळी एका हाताने वाजत नसते. by मारकुटे
In reply to टाळी एका हाताने वाजत नसते. by मारकुटे
In reply to मी मांडलेल्या प्रश्नांचा रोख by मारकुटे
In reply to बस का नानासेठ.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बस का नानासेठ.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अगदी नेमके!!!!! by बॅटमॅन
In reply to ब्याट्या श्रावणी म्हणून by विजुभाऊ
In reply to चांगला विषय घेतला! by आयुर्हित
In reply to सर्वसामान्यांना त्रास होणार by मारकुटे
In reply to तीर्थ विठ्ठल , क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तुमचे काय मत आहे यावर? by मारकुटे
In reply to चांगला विषय घेतला! by आयुर्हित
इतर देशांमध्ये जरी भ्रष्टाचार असला तरी तो फक्त कॉर्पोरेट लेवेल व शासनच्या उच्च लेवल लाच होतो. साधारण लोकांना मुळीच त्रास होणार नाही ह्याची पुरेपूर काळजी शासन दरबारी व शासकीय अधिकारी/नोकरदार वर्गाकडून घेतली जातेबरोबर. पण ती कशी घेतली जाते? तर वर गोळा होणारा मलिदा शासकीय नोकरदार वर्गाच्या खालच्या थरापर्यंत झिरपण्याची काळजी घेतली जाते. जेणेकरून निम्नस्तरीय सरकारी कर्मचार्यांना स्वतःची नवी सप्लाय्-चेन सुरू करण्याची आवश्यकताच भासू नये. आपल्याकडे तेच नेमके होत नाही. वरचा मलिदा वरतीच राहतो. त्यामुळे रस्त्यावरील चौकात वा कचेरीतील खिडकीपाशी सुरू होऊन वर जाणारी एक दुसरी मालिका सुरू होते!
In reply to पळसाला पाने तीनच! by पैसा
माणसाचा स्वभाव काय बदलायचा नाय कधी...!!!
मला तरी मान्य नाही बॉ. आपण मागे वळून आपल्याकडेच बघीतले तर लक्षात येईल की आपण बदललो आहोत. आपण अधिक बदललेलो असतो. विचार, काळ,आजूबाजूची परिस्थिती, विविध जाणीवा आणि आपल्यावर परिणाम करणारे घटक यामुळे आपला स्वभाग बदलतो असे माझे मत आहे.वैयक्तिक भ्रष्टाचारातून निर्माण होणारा काळा पैसा नगण्य असावा.
असं काही नाही. विविध खात्यातील पदाधिकारी आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचल्यावर लक्षात येते की यांनी थेंबे थेंबे तळे साचे प्रमाणे पैसे कमावले आहेत. कॉर्पोरेट अन पुढार्यांनी केलेला भ्रष्टाचार हा अशाच व्यक्तिगत भ्रष्टाचारातून पुढे येतो असे मला वाटते, आणि मग त्याचे स्वरुप मोठे होऊन जाते. बाकी, पैसे किती देऊ केले तरी तो उपाय मला तोकडा वाटतो. समाधानी राहण्याची मानण्याची वृत्ती राहीली नाही, सर्व जगाच्या असतील नसतील तितक्या गोष्टी माझ्या दारात उभ्या पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. हे हवे, ते हवे, आणि गरजा पूर्ण होत नाहीत असे वाटले की माणसं मग अन्य सोर्स शोधायला लागतात. -दिलीप बिरुटेIn reply to ना ना.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पळसाला पाने तीनच! by पैसा
पुढार्यांना कॉर्पोरेटमधल्यासारखा पगार द्या म्हणजे ते पैसे कमी खातील पण हा भाबडा आशावाद वाटला.खर आहे रोमानीया (यांच्या अध्यक्षाचे नाव आता आठवत नाही) आणि फिलीपाईन्सचे मार्कोस पगार काय कमी असतील पण घरातील पाण्याची प्रत्येक तोटी सोन्याची लावण्यापर्यंत मजलही जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीने दहा रूपायांचे हवे असलेले अधिकचे उत्पन्न भ्रष्टाचार करून घेण्यापेक्षा अधिकृत मार्गाने घेतले तर अधिक चांगले नाही उपयोग त्यावर टॅक्स मिळतो हा नाही. काळा पैसा किती आहे ह्याचा एक्झॅक्ट अदमास काढणे कठीण असल्याने हा काळा पैसा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हेलपमेंट एवजी कंझुमरीझम वर खर्च होत असल्याने एकतर चलनवाढीवर सेंट्रल बँकेला नियंत्रणात चलनवाढ नियंत्रणात अडथळा असतो. जपान मध्ये भ्रष्टाचार आहे मग आपल्याकडे असल्यास काय बिघडले अशी एक सारवा सारव बर्याचदा ऐकण्यात येते पण सगळ्यात महत्वाचे भ्रष्टाचाराने विकास प्रकल्पांच्या प्रिऑरिटीज बदलणे प्रकल्प वेळेत पूर्ण न होऊन कॉस्ट एस्कलेशन आणि अगदीच बिहार किंवा आपल्याकडील जि.प. मधील विकास प्रकल्प असतील एकाच प्रकल्पावर चार चारदाही खर्च दाखवला गेल्यास आश्चर्य नको. हे या अर्ग्युमेंट्स मध्ये कंसीडर केलेले नसते. आपल्याकडील राजकीय भ्रष्टाचारा मागे निवडणूकीचा खर्च आणि घोडेबाजाराचा खर्च हे ही महत्वपुर्ण आहेत हे खर्च पुढार्यांचे वेतन वाढून भागवले जाणे शक्य नाही.त्यावर मार्ग काढला जाणे गरजेचे आहे. विचीत्र प्रकार म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमे सर्वांना सारखी स्वस्तात आणि मुबलक उपलब्ध करून निवडणूणक खर्च डिव्हाईड करण्या एवजी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचाच गळा दाबण्याची भाषाही केली जाते.
In reply to हाक by विनायक प्रभू
In reply to तुमने पुकारा और हम चले आये... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to उघड्या पुन्हा जहाल्या... असं by मारकुटे
In reply to अहाहा काय मस्त गाणं आहे Thanks :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आम्ही केलेले रसग्रहण :) by माहितगार
In reply to अरे वाह झकास by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पळसाला पाने तीनच - अनुभवांती सहमत पण ... by माहितगार
In reply to अहो मारकुटे कुठे गेलात ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to तुम्हाला वेळ असला म्हणजे by मारकुटे
In reply to तुम्हाला वेळ असला म्हणजे by मारकुटे
मिपावरच्या