आनंददायी रहिवास अर्थात होम स्टे (परदेशी घरातील वास्तव्य)



body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}

body {
background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/x...");
background-repeat: repeat;
}
आजपर्यंत आपण मिपावर शेतकर्यांच्या आत्महत्यांबद्दल अनेक लेख, कथा, कविता आपण बघितल्या आहेत आणि त्यावर गरमागरम चर्चाही झाल्या आहेत. या आत्महत्या अत्यंत दु:खदायक आहेत आणि त्याबाबत त्वरीत व दूरगामी असे दोन्ही प्रकारचे उपाय होणे जरूरीचे आहे याबाबत दुमत नाही.
यासंबंधी दुष्काळनिवारण योजनांवर नादखुळा यांनी शेततळ्यांच्या प्रकल्पाच्या माहितीची अनेक शेतकर्यांचे अनुभव असलेली प्रबोधक लेखमाला लिहिली आहे.
मला आठवते तो ऑगस्टचा महिना होता. त्या दिवशी रविवार होता. रविवारी चांदनी चौक बंद राहत असले तरी लाल कुआँ या परिसरातील सर्व दुकाने उघडी होती. चांदनी चांदनी चौक बाजाराच्या मागच्या बाजूला एक रस्ता हौजकाजी पर्यंत जातो. त्या भागाला लाल कुआँ असे म्हणतात. ऑगस्टचा महिना हा दिल्लीत पतंगबाजीचा मौसम. लाल कुआँ हा बाजार पतंग आणि मांजा साठी संपूर्ण दिल्लीत प्रसिद्ध होता. गोटूला मांजाच्या काही चरख्या विकत घ्यायच्या होता. मांज्याच्या १०० गजाच्या एका चरखीत १२५ गज मांजा असतो. १५-२० गज सुट्टा मांजा विकून त्याला काही पैसा कमवायचा होता. गोटू चा उल्लेख मागे हि एका गोष्टीत केला होता.
आमच्या गावामंदी बगा, समदं कसा निवांत हुतं ! समदे पब्लिक गुन्या गोविंदाने नांदायचा आणि भांडायचा .
त्याच असा हाये , आमच्या गावात हये एक पार, चार गल्ल्यातले चार रस्त्ये हितेच येउन टेकत्यात.
दिवसभर कुठ कुठ काम करून माणस , बाया बापड्या यायच्या. चार घटका पारावर टेकायच्या, काय सुख दुख असेल तर सांगनार, कुनाला काय दवा पानी विचारणार , कुणाच्या घरी काय कालवणं याची बातमी काढणार आणि कुनी नवीन पाव्हना घावला तर येड्यात काडून रिकामा व्हनार !
सगळी टाळकी एकदम १२ **ची !
पण टाईम कसा जायचा कळ्ळाचा नाही आणी थोरामोठ्याकंन कायबाय कानावर पडायचा त्यात ज्ञानाचा मार्जिन पन निघायचा..
काय म्हणताय मॅडम तुम्हाला काय वाटते यात गिल्टी कोण आहे?
नवरा की बायको?
सांगणं अवघड आहे सर. प्रथमदर्शनी पाहिलं तर एकावर दुसरा अन्याय करतोय हे नक्की. खलील जीब्रानच्या प्रॉफेट पुस्तकात म्हंटल्याप्रमाणे "रॉब्ड इज ईक्वली रीस्पॉन्सिब्ल अॅज द रॉबर इज" चोरीसाठी ज्याच्याकडे चोरी झाली तोही चोरा इतकाच जबाबदार आहे. अन्याय करणारा इतकाच अन्यान सहन करणारा देखील अन्यायासाठी जबाबदार आहे.
अहो मॅडम असा विचार केला तर मग न्यायदानाची गरजच उरणार नाही. सगळी कडे अराजक माजेल.
"तू लेफ्टी आहेस?"
मी डाव्या हाताने लिहितोय हे दिसत असूनही त्याने मला विचारलं. पण ह्या प्रश्नाची मला सवय आहे.
" हो", मी उत्तरलो.
"लहानपणापासून ?"
मी दचकलो. आता हे काय नवीन ? एखाद्याला व्यक्तीला ," का हो तुम्ही चालायला लागल्यापासून दोन पायांवरच चालता का ?" असं विचारलं तर कसं वाटेल ? तरीही सयंम राखून मी उत्तर दिलं.
"हो अर्थातच"
"जरा वेगळं नाही वाटत का असं?”
" नाही... मी जर उजव्या हाताने लिहिलं तर ते जगावेगळं वाटेल !", माझा संयम आता सुटत होता.