श्रीगणेश लेखमाला - अवघे धरू सुपंथ
.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
.inwrap
{
background-color: #F7F0ED;
}
.inwrap
{
border: solid transparent;
border-width: 30px;
पहिल्यांदाच हिमालयात जाऊन आल्यावर लिहिलेल्या या ओळी.. मराठीत भाषांतर करण्याची गरज वाटत नाही. काय म्हणता ?
यार देवदार
मैंने सोचा न था की तुम
चंद मुलाक़ातों में ही
यूँ दिल में बस जाओगे
अपनी महकती हुई ख़ामोशी
मेरे ज़ेहन में यूँ रख जाओगे
अपने गूंजते हुए सन्नाटों में
यूँ बार बार बुलाओगे
तुम्हें देखा तो तुम अजनबी से लगे थे
तुम्हें छोड़ कर आया हूँ
तो किसी अपने की तरह याद आते हो तुम,
यार देवदार
मुसळधार गुंत्यातून सोडवून आणलेला
माझ्यापाशी आहे एक दोरा पावसाचा...
धुक्यातल्या दिवसाचा, आभाळाच्या नवसाचा
विणत राहीन म्हणतो, एक शेला झऱ्याचा...
घेईल जो अवतार कधी काळी नदीचा
आशय ज्याचा असेल कबीराच्या दोह्याचा...
- नलेश पाटील
कवी नलेश पाटील
कालवश झाले.
आदरांजली
तिच्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाहत होत्या. तो तिला जवळ घेऊन समजावत होता. पण ती हट्ट सोडेना. जणू तिला काहीतरी अपेक्षित होतं, ते तिला मिळेना. आणि तिला काय हवंय हे त्याला कळेना. म्हणून त्याने शब्दांच्या सुंदर जाळ्यात तिला अडकवण्याचा प्रयत्न सुरु केला, म्हणजे गोंधळून तिची तीच सावरेल. हुंदके देत ती म्हणाली,
"ठीकेय. मला मान्य आहे तुझं प्रेम मानसीवर आहे. पण म्हणून मला तुझ्यावर प्रेम करण्याचा अधिकार नाही?"
तो शांतपणे हसत होता. त्याचा हसणं तिला बोचत होतं. तो तिचे डोळे पुसत तिला उत्तर देऊ लागला,
दुर्गमदुर्गवनदुर्ग किल्ले गुमतारा
सायकल सायकल या समुहावर चर्चा करताना मोबाईल चार्जींग साठी सायकला जोडून काही उपकरण बनवता येईल का अशी चाचपणी चालली होती.विषय हा प्रकल्प कसा करता येईल यावर फिरू लागल्यावर असे वाटले की यामध्ये तर व्यावसायिक शक्यता आहेत.
हा सुचलेला प्रकल्प विचार असा आहे:
लाहौल आणि स्पिती - एक अविस्मरणीय अनुभव (भाग १)
आज चौथा दिवस.
सकाळी सकाळी हॉटेलवरून निघतानाच सुंदर दृश्य नजरेस पडले.
आज आम्ही कीलॉंग वरून काझा ला जाणार होतो. छतरु, बातल पार करून कुंझुम पास जवळ पोहोचलो. कुंझुम पास हा १५०६० फूट उंचीवर आहे. तो पार करून रस्त्यातच कुंझुम देवीचं मंदिर आहे, तिथे नमस्कार करून देवीचं दर्शन घेतलं आणि थोड्या वेळ निवांत पडून राहिलो.
"काय रे भाऊ वाजपयीनी इंदिरा गांधीना दुर्गाची उपाधी दिली होती ना?”
"अगदी बरोबर.इंदिरा गांधीने,बंगलादेश निर्माण करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते.”
“मग तू हिलरीला अमेरिकन दुर्गा असं संबोधून काय सांगयला बघतोयस रे भाऊ?”
“अरे,ज्यावेळी एखादी स्त्री आपली मर्दूमकी दाखवून देशाला आपला नैतिक आदेश आणि प्रामाणिकपणाची कृती दाखवण्याच्या प्रयत्नात असते तेव्हा तिला दुर्गा असं संबोधतात.”
“पण दुर्ग म्हणजे एखाद्या किल्ल्यासारखी जागा जी संरक्षीत असते आणि दुसरा त्या ठिकाणी पोहचूं शकत नाही.असंच ना रे भाऊ?”
===============================================================================