मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Once in a lifetime....!

डॉ श्रीहास ·

महासंग्राम 12/09/2020 - 13:48
डॉक्टर सलाम तुम्हांला आणि तुमच्यासारख्या असंख्य अनाम देवदूतांना जे तहान,भूक,स्थळ,काळ,जीव,वेळ यांची पर्वा न करता लोकांना बरे करण्यासाठी झटता आहात . तुम्ही जे करताय त्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमचे आयुष्य भर ऋणी असू आणि स्वतःची काळजी घ्या ! सलाम

डॉक तुम्ही व तुमच्या सर्व टीम चे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. काय परिस्थितीतुन एक एक क्षण जात असाल तुम्ही . जशा महायुद्धाच्या कथा आपण वाचतो तसे हे अनुभवकथन पूढच्या पिढ्या नक्कीच वाचतील.

डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.
शीर्षक, कथन आणि तुमचा अनुभव सगळंच कौतुकास्पद आहे.

चौथा कोनाडा 12/09/2020 - 17:02
तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं .... मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला. त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.” मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र .. ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.” ३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला. आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये. मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय. डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं ! सलाम दंडवत _/\_

चौकटराजा 12/09/2020 - 18:58
पी पी ई किट सारखाच माझा रेनकोट आहे त्यात मी जस्तीत जास्त अर्धा तास राहू शकतो . त्यावरून तुम्ही लोक किती व कोणत्या अवस्थांमधून जाउ शकता याची कल्पना मला आहे. १९१८ ते २०१९ या काळात डॉक पेशन्टला विचारीत " तुम्ही कसे आहात ?" एबोला, स्वाईन फ्लू सार्स ई साथी येउन गेल्या पण गेल्या काही वर्षात जगात अर्थिक असमतोल इतका आहे व लोकान्ची हाव इतकी वाढली आहे त्यामूळे प्रत्येक सुशिक्शित घरातला एक तरी व्यक्ती परदेशी आहे अतः कोणतीही साथ आली तरी ती पॅन्डेमिकच असणार आहे ! आता " डॉक तुम्ही कसे आहात ? " अशी विचारणा सामान्य लोक करीत आहेत. करोना हा वृद्धाना गाठून मारतो ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे.हे माझे वाक्य फारच विचित्र वाटेल पण ते वास्तवाला धरून आहे. ( मी ६७ वर्षाचा आहे ! ). विषाणू व मानव यान्च्या आर अन्ड डी ची लढाई सनातन आहे पण लहान झालेल्या जगाने तिचे स्वरूप कधी नव्हे इतके भेसूर करून टाकले आहे.

रातराणी 13/09/2020 - 04:38
_/\_ फार कठीण परिस्थितीत काम करीत आहात डॉक! थ्री चियर्स अँड अ बिग हग =))

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

एकीकडे खाजगी रुग्णालयातून व्हिटॅमिन च्या गोळ्या अन वाफ घेण्यासाठी लाखो रुपये आकारले जात असण्याच्या कथा कानावर येतात. अन् दुसरीकडे ' रुग्णांना तपासताना आपल्याला सुद्धा आज ना उद्या विषाणू ची लागण होणार आहे ' हे गृहीत धरून तपासणी चालू ठेवणारे डॉक्टर खरे आणि तुमचे अनुभव वाचनात येतात. खाजगी रुग्णालयांची माणुसकी अन विवेक जागृत होवो, अन सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या तुम्हा डॉक्टरांना आरोग्य अन दीर्घायु लाभो, ही प्रार्थना...

चामुंडराय 14/09/2020 - 00:09
तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम _/\_ हा खरंच एकमेवाद्वितीय अनुभव आहे. रच्याकने - आजकाल बाष्प शोषून घेणारे जॅकेट्स मिळतात (Thin polyester mesh liner wicks moisture to keep you comfortable) असे काही ह्या PPE किट्स बद्दल करता येणार नाही का?

निनाद 14/09/2020 - 06:10
तुमचा अनुभव आणि तुमचे विचार हे फार कौतुकास्पद आहेत.

तुमच्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य लोकांविषयी तळमळ असलेल्या डॉक्टरांची समाजाला नेहमीच गरज असते सध्याच्या काळात तर ती फारच जास्त आहे. नेहमी प्रमाणेच प्रेरणादायी आणि प्रांजळ अनुभव कथन मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,

डॉ श्रीहास 16/09/2020 - 08:02
मी जे काही अनुभवलं आहे ते कधीही शब्दात मांडू शकणार नाहीये. हे सगळं थोडं थोडं करत लिहीत गेलो होतो कारण रोजच असं काही घडतांना दिसायचं की मती गुंग होईल पण त्याचवेळेस एक माणूस म्हणून , एक डाॅक्टर म्हणून खूप काही अनुभवत होतो. तुमच्या शुभेच्छा मी त्या सर्व लढवय्यांतर्फे स्विकारतो.एक सैनिक सिमेवर जे करतो तेच आम्ही सर्व frontline workers करत आहोत हे अतिशय अभिमानानी सांगतोय. तुम्हासर्वांचा लोभ असाच राहू द्या, ही गोष्ट खूप शक्ती देऊन जाते. पुनश्च धन्यवाद.

MipaPremiYogesh 16/09/2020 - 11:58
कौतुक करावे तितके कमी आहे डॉक. पर्वा आम्ही झाड वाटप करायला गेलो होतो तेंव्हा एक मित्र म्हणाला कि आम्ही संघाचे लोकं एका स्लम वस्ती मध्ये पाहणी करण्यासाठी गेलो होतो. ppe किट घालून आणि २ तासांनी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा शरीरातला सगळं घाम निघाला अक्षरशः अंघोळ झाली. खरंच तुम्हाला सलाम डॉ . हॅट्स ऑफ

महासंग्राम 12/09/2020 - 13:48
डॉक्टर सलाम तुम्हांला आणि तुमच्यासारख्या असंख्य अनाम देवदूतांना जे तहान,भूक,स्थळ,काळ,जीव,वेळ यांची पर्वा न करता लोकांना बरे करण्यासाठी झटता आहात . तुम्ही जे करताय त्याचं कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमचे आयुष्य भर ऋणी असू आणि स्वतःची काळजी घ्या ! सलाम

डॉक तुम्ही व तुमच्या सर्व टीम चे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे. काय परिस्थितीतुन एक एक क्षण जात असाल तुम्ही . जशा महायुद्धाच्या कथा आपण वाचतो तसे हे अनुभवकथन पूढच्या पिढ्या नक्कीच वाचतील.

डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय.
शीर्षक, कथन आणि तुमचा अनुभव सगळंच कौतुकास्पद आहे.

चौथा कोनाडा 12/09/2020 - 17:02
तिथं काम करणारा नर्सिंग स्टाफ , मामा , मावश्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं असं रोज वाटलेलं .... मी त्यांना थांबवून म्हटलं “अहो मला सॅल्यूट नका हो करू.” तर तो हलकसं हसला. त्यांच्यातला एकजण अगदी सहज बोलला “डाॅक्टर बाॅडी न्यायची आहे हो.” मृत्यू हा विषय निरूत्तर करून टाकायचा.... मृत्यूला दरवळतांना पाहीलंय ... थकलेले डाॅक्टर आणि स्टाफ , हताश नातेवाईक आणि घाबरलेले पेशंट असं सतत डोळ्यासमोरचं चित्र .. ICU चं ऑक्सीजन संपलंय असं स्वप्न पडलं हो, नंतर झोपच लागली नाही.” ३५ पेक्षा जास्त पोस्टग्रॅज्यूऐशन करणारे डाॅक्टर्स कोव्हिड ची बाधा झाले आणि बरं झाल्यावर परत ड्युटीवर रुजू झाले. इतकी शक्ती ह्या पोरांमधे येते कोठून ? मला हा प्रश्न रोज पडतोय. काही जण तर सिरियस होते १० दिवस ऑक्सीजन वरही होते हे ऐकून तर मी मनोमन नमस्कार करून टाकला. आपल्या देशाला अतीउत्तम डाॅक्टर्स लाभणार ह्या मला तिळभरही शंका नाहीये. मी करोना योद्धा आहे का ? नाही मी करोना योद्ध्यांचा साक्षीदार आहे एका दिव्यत्वाची प्रचिती आलेला डाॅक्टर आहे .माझा खारीचा का होईना पण वाटा आहे हे आयुष्यभरासाठी पुरेल समाधान दोन आठवड्यात मिळवलंय. डाॅक्टर म्हणून जे शिकलो त्यापेक्षा एक माणूस म्हणून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलाय. वाचून डोळ्यात पाणी उभं राहिलं ! सलाम दंडवत _/\_

चौकटराजा 12/09/2020 - 18:58
पी पी ई किट सारखाच माझा रेनकोट आहे त्यात मी जस्तीत जास्त अर्धा तास राहू शकतो . त्यावरून तुम्ही लोक किती व कोणत्या अवस्थांमधून जाउ शकता याची कल्पना मला आहे. १९१८ ते २०१९ या काळात डॉक पेशन्टला विचारीत " तुम्ही कसे आहात ?" एबोला, स्वाईन फ्लू सार्स ई साथी येउन गेल्या पण गेल्या काही वर्षात जगात अर्थिक असमतोल इतका आहे व लोकान्ची हाव इतकी वाढली आहे त्यामूळे प्रत्येक सुशिक्शित घरातला एक तरी व्यक्ती परदेशी आहे अतः कोणतीही साथ आली तरी ती पॅन्डेमिकच असणार आहे ! आता " डॉक तुम्ही कसे आहात ? " अशी विचारणा सामान्य लोक करीत आहेत. करोना हा वृद्धाना गाठून मारतो ही त्यातल्या त्यात बरी गोष्ट आहे.हे माझे वाक्य फारच विचित्र वाटेल पण ते वास्तवाला धरून आहे. ( मी ६७ वर्षाचा आहे ! ). विषाणू व मानव यान्च्या आर अन्ड डी ची लढाई सनातन आहे पण लहान झालेल्या जगाने तिचे स्वरूप कधी नव्हे इतके भेसूर करून टाकले आहे.

रातराणी 13/09/2020 - 04:38
_/\_ फार कठीण परिस्थितीत काम करीत आहात डॉक! थ्री चियर्स अँड अ बिग हग =))

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

दण्डवत! ह्या अनुभवांना सामोरं जाताना तुमची जी मानसिकता आहे ती कमाल! तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो..

एकीकडे खाजगी रुग्णालयातून व्हिटॅमिन च्या गोळ्या अन वाफ घेण्यासाठी लाखो रुपये आकारले जात असण्याच्या कथा कानावर येतात. अन् दुसरीकडे ' रुग्णांना तपासताना आपल्याला सुद्धा आज ना उद्या विषाणू ची लागण होणार आहे ' हे गृहीत धरून तपासणी चालू ठेवणारे डॉक्टर खरे आणि तुमचे अनुभव वाचनात येतात. खाजगी रुग्णालयांची माणुसकी अन विवेक जागृत होवो, अन सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणाऱ्या तुम्हा डॉक्टरांना आरोग्य अन दीर्घायु लाभो, ही प्रार्थना...

चामुंडराय 14/09/2020 - 00:09
तुमच्या कर्तव्य तत्परतेला सलाम _/\_ हा खरंच एकमेवाद्वितीय अनुभव आहे. रच्याकने - आजकाल बाष्प शोषून घेणारे जॅकेट्स मिळतात (Thin polyester mesh liner wicks moisture to keep you comfortable) असे काही ह्या PPE किट्स बद्दल करता येणार नाही का?

निनाद 14/09/2020 - 06:10
तुमचा अनुभव आणि तुमचे विचार हे फार कौतुकास्पद आहेत.

तुमच्या सारख्या प्रामाणिक आणि सामान्य लोकांविषयी तळमळ असलेल्या डॉक्टरांची समाजाला नेहमीच गरज असते सध्याच्या काळात तर ती फारच जास्त आहे. नेहमी प्रमाणेच प्रेरणादायी आणि प्रांजळ अनुभव कथन मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,

डॉ श्रीहास 16/09/2020 - 08:02
मी जे काही अनुभवलं आहे ते कधीही शब्दात मांडू शकणार नाहीये. हे सगळं थोडं थोडं करत लिहीत गेलो होतो कारण रोजच असं काही घडतांना दिसायचं की मती गुंग होईल पण त्याचवेळेस एक माणूस म्हणून , एक डाॅक्टर म्हणून खूप काही अनुभवत होतो. तुमच्या शुभेच्छा मी त्या सर्व लढवय्यांतर्फे स्विकारतो.एक सैनिक सिमेवर जे करतो तेच आम्ही सर्व frontline workers करत आहोत हे अतिशय अभिमानानी सांगतोय. तुम्हासर्वांचा लोभ असाच राहू द्या, ही गोष्ट खूप शक्ती देऊन जाते. पुनश्च धन्यवाद.

MipaPremiYogesh 16/09/2020 - 11:58
कौतुक करावे तितके कमी आहे डॉक. पर्वा आम्ही झाड वाटप करायला गेलो होतो तेंव्हा एक मित्र म्हणाला कि आम्ही संघाचे लोकं एका स्लम वस्ती मध्ये पाहणी करण्यासाठी गेलो होतो. ppe किट घालून आणि २ तासांनी जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा शरीरातला सगळं घाम निघाला अक्षरशः अंघोळ झाली. खरंच तुम्हाला सलाम डॉ . हॅट्स ऑफ
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ? मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच. भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ...

कोविड : एक इष्टापत्ती ?? (गेल्या दोन महिन्यातील स्वानुभव)

चित्रगुप्त ·

चित्रगुप्तसेठ, लेखन खुसखुशीत आहे, जागो जागी स्मायल्या येत होत्या. आपण ठणठणीत झालात हे वाचून छान वाटलं. तरीही काही प्रश्न मनात पडले आहेत. एक) संसर्ग कशामुळे झाला असावा, तो प्रवासात काही संपर्क झाले असावे असे वाटते. दोन) उपचारासाठी आपण काय काय घेतले तेही जरा सविस्तर सांगा,म्हणजे बघा. आणि लेखनात एक चित्र पाहिजे होतं. जरासं उघडं-नागडं, पण कलात्मक. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 14/08/2020 - 18:27
सरजी, तीन-चार चित्रे देतो आहे, ही दोन-तीन वर्षांपूर्वी रंगवलली होती. खरेतर अजून अपूर्ण आहेत, यंदा त्यात आणखी काम करावे म्हणतो. . . ... नातवंडांनाही बाळकडू मिळते आहे, बघूया पूढे काय करतात. . . बाकी घरातून बाहेर पडून टॅक्सीत बसल्यापासून पुढले तीस तासात केंव्हातरी संसर्ग झाला असावा. औषधोपचार म्हणावा तर काहीच केले नाही. काढा गुळण्या वगैरे लिहीलेच आहे. आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.

In reply to by हेमंतकुमार

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:10
@ कुमार१ : तुमच्या लेखातून प्रेरणा मिळाली,आणि खूप महिन्यांनी पुन्हा लिहावेसे वाटू लागले. शतशः आभार. मी जे औषधे न घेणे आणि नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्तीबद्दल लिहीले आहे, त्याबद्दल एक डॉक्टर म्हणून काय मत आहे, हे जाणून घेऊ इच्छितो.

In reply to by चित्रगुप्त

हेमंतकुमार 14/08/2020 - 21:15
जंतुसंसर्ग आणि आजार : काही मूलभूत माहिती १. संसर्ग होतो परंतु तो जंतू शरीराच्या प्रतिकारशक्तीला भेदू शकत नाही किंवा प्रतिकारशक्ती त्याच्यावर तातडीने विजय मिळवते >> आजार होत नाही. २. घातक जंतूचा संसर्ग >> जवळपास सर्वांना आजार होतो. आता पुढे ..... a. एखाद्याची प्रतिकारशक्‍ती चांगली असल्यास जंतूचा निचरा लवकर होतो. b. तशी नसल्यास आजार लांबतो/ दीर्घकाळ होतो किंवा उलटतो. इथे b मध्ये औषधांची गरज आणि उपयुक्तता बरीच असते. ३. विषाणूंच्या बाबतीत त्यांची घातकता यावर अवलंबून असते: a. आपल्या शरीरात पसरण्याची क्षमता b. त्यांची प्रजनन क्षमता आणि c.मानवी प्रतिकारशक्तीला भेदण्याची ताकद

चौकटराजा 14/08/2020 - 13:37
अथ ध्यानम ,चित्रगुप्त उवाच ते इति बापूसुतकृतम कोविड आख्यानं संपूर्णम येथवर वाचले ! मला तशी ही इष्टापत्ती वगैरे वाटलेली नाही पण ,देऊळ,हॉटेल,शिनियर शिटीजण टोळके यात रस नसल्याने मला करमत नाही असे झाले नाही !इटाली, चीन,मध्य युरोप येथे यु ट्यूब मुळे अखंड प्रवास चालू आहे ! नजीकच्या भविष्यात आणखी काही शारीरिक समस्यांवर} झाल्यास बाल्कनीत स्वत:च एक वाटरफॉल तयार करण्याचा मानस आहे !

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:23
@ चौरा: 'सावध आशावादाची बखर' या अवघ्या तीन शब्दात आपण केलेला या लेखाचा सन्मान वाचून थक्क झालो. अनेक आभार. तुमच्या आभासी यात्रांबद्दल मिपावर अवश्य लिहा. लेखातील रविंद्रथांची रचना: "नील दिगोन्ते" अवश्य ऐका. यूट्यूबीवर ते अनेकांनी गायलेले आणि नृत्ये वगैरे आहेत, पण मला श्रीराधा बंदोपाध्याय यांचे भावविभोर करणारे गायन, त्यातील मृदुंग आणि सतार हे फार भावले. बंगाली गीताचा अर्थ समजला नाही तरी एक अनोखी जादू त्यात आहे.

विनिता००२ 14/08/2020 - 15:28
छान लिहीलेत :) ह्या लॉकडाऊन मधे मी माझी जेवढी हस्तलिखिते होते ती सॉफ्टकॉपीत रुपांतरीत केली. सर्व डाटा युनिकोडमधे असल्याने अर्धवट कथा पूर्ण करणे, एडीट करणे बरेच सोपे झालेय.

In reply to by विनिता००२

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:58
@ विनिता००२ अभिप्रायाबद्दल अनेक आभार. लॉकडाऊन मधे हस्तलिखिते सॉफ्टकॉपीत रुपांतरीत करणे हे फार मोठे चिकाटीचे काम केलेत हे भारीच. मला पण शेकडो रेखाचित्रे, रंगचित्रे फोटो काढून जालावर टाकायची आहेत. नेमकी कुठे टाकावीत, याबद्दल काही सल्ला ?

In reply to by संजय क्षीरसागर

आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.
आणि चित्रं तर बेफामच !

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:14
@संक्षि, तुमच्यासारख्या विचक्षण रसिकाकडून अशी पावती मिळाणे म्हणजे एकप्रकारे मिपावरील जीवन गौरव पुरस्कारच. शतशः आभार.

मस्त लिहिले आहे. आपल्याला झालेला रोगही इतक्या खुसखुशीतपणे वर्णन करणे याला मनाची सकारात्मकपणा लागतो. असे वर्णन कोरोनाच्या विषाणूने मि. पा. वर वाचले तर तो स्वतः होऊन निघून जाईल. :-)

In reply to by दुर्गविहारी

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:17
@ दुर्गविहारी, लेख खुसखुशीत वाटला, आणि यासाठी मन सकारात्मक हवे, हे वाचून एक आगळेच समाधान दाटले. अनेक आभार.

चौकस२१२ 14/08/2020 - 19:36
"तोवर आम्ही कोविड टेस्ट करून घेतली नव्हती. ..." - पण मग नंतर केलीत कि नाही? हे कळले नाही? आणि तुम्हाला मग नक्की काय झालं होत? - आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? " कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही" हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? इथे धोरण असे आहे कि जि पी तुम्हाला तपासून सरळ कोविद ची टेस्ट करायला सांगतो..बरं त्यात त्याचा काही आर्थिक फायदा नसतो.. सगळेच फुकट असते कारण सरकार चे धोरण अतिशय काटेकोर पणे तपासणे आणि प्रादुर्भाव थांबवणे हे आहे , साधारण समाज रचना अमेरिकेसारखी आहे म्हणून विचारले गैरसमज करून घेऊ नका

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 15/08/2020 - 20:50
@ चौकस २१२: तुमच्या प्रश्नांची उत्तरे: (१) पण मग नंतर (कोविड टेस्ट) केलीत कि नाही? हे कळले नाही? उत्तरः लेखाच्या सुरुवातीला लिहील्याप्रमाणे सुमारे आठवडाभरापूर्वी केली आणि निकाल नकारात्मक आला. त्यापूर्वी मात्र केलेली नाही (२) तुम्हाला मग नक्की काय झालं होत? उत्तरः टेस्ट न केल्यामुळे कोविडबद्दल मला तरी नक्की कधीच सांगता येणार नाही, पण लक्षणांवरून तरी तसे वाटते. बाकी या बाबतीत मिपावरील सुजाण लोक/डॉक्टर मंडळी जास्त सांगू शकतील. (३) आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? उत्तरः आम्हा उभयतांना हा त्रास झाला होता, आम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपलेलो असायचो. मुले सकाळी ७ ते दुपारी ४-५ पर्यंत बाहेर असायची. ते दोघे फिजिओथेरॅपिस्ट असल्याने घरून काम करता येत नाही. संध्याकाळी जेवायला वगैरे एकत्र, पण दूर दूर बसायचो. खरेतर श्वासाचा त्रास आणि गुंगीत असल्यासारखे वाटत होते, तेंव्हाचे मला आता काहीही आठवत नाही. (त्याची नोंदच मनात झाली नाही की काय ?) (४) कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही"... हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? उत्तरः सध्याचे सरकारी धोरण साधारणपणे असेच आहे. अगदी जास्त त्रास असेल (ऑक्सिजनची पातळी खाली जाणे, ताप, खोकला , श्वसनाचा त्रास वगैरे) तरच दवाखान्यात घेतात. एरव्ही घरीच राहून काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सरकार कडून नेहमी तुमची चवकशी केली जात रहाते. थोडे अवांतर: मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. यातल्या कोविड-बाधित होऊन बरे झालेल्यांपैकी ज्यांची घरे, कुटुंबीय वगैरे आहेत त्यांना त्यांच्या घरी पाठवले गेले. काही मरण पावले. जे बेघर, सरकारी भत्त्यावरच अवलंबून आहेत, त्यांना (उर्वरित आयुष्य ) तिथेच रहावे लागते. त्यांना अगदी गरज असली तरच फिजिओथेरॅपी द्यायची असे सध्याचे कंपनीचे धोरण आहे म्हणे. सुरुवातीला सर्व कर्मचार्याची कोविड टेस्ट दार आठवड्याला कंपनीतर्फे होत असे, मात्र निकाल येईपर्यंत सुट्टी घेऊन घरीच रहायचे. निकाल यायला कधीकधी दोन-तीन आठवडेही लागायचे. टेस्ट सुद्धा आज निगेटिव्ह, पुढील आठवड्यात पॉझिटिव्ह, पुन्हा निगेटिव्ह असा घोळ, खुद्द बरेचसे कर्मचारीच कोविड पॉझेटिव्ह होणे, कंपनीवर असलेली बेघर लोकांची जबाबदारी आणि त्यासाठी आवश्यक असलेली कर्मचाऱयांची उपस्थिती, विशेषतः गोऱ्या कर्मचाऱयांची काम करण्याबद्दल भिती आणि अनिच्छा (घरबसल्या पगार मिळणार, मग काय) कोविड विषाणूचा एकदा प्रवेश झाला की तो बारा आठवडे शरीरात रहातो म्हणे, परंतु पहिल्या दहा ते चौदा दिवसांनंतर जर लक्षणे निवळली, तर तुमच्यापासून इतरांना धोका रहात नाही असे काहीतरी आहे. कदाचित त्यामुळेच आता कर्मचार्‍यांची साप्ताहिक टेस्ट बंद केली आहे. मात्र खोकला, ताप वगैरे लक्षणे दिसून आल्यास लगेच टेस्ट करवतात. आम्ही बरे होत आलो होतो त्या सुमारास आरोग्य खात्याकडून फोनवरून बरेच प्रश्न विचारण्यात आले, लक्षणे दिसून आल्यास काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले गेले, शक्यतो घरीच रहावे, ऑक्सिजन कमी झाल्यास मात्र भर्ती व्हावे, वगैरे. इकडले गोरे अमेरिकन खुशाल बीचवर, स्विमिंग पुलात, हॉटेलात जातात, पार्ट्या वगैरे काय काय करतात, त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत. हल्ली न्यूयॉर्क व अन्य काही राज्यात बाहेरच्या राज्यांमधून येणारांना दोन आठवडे स्वखर्चाने क्वॅरंटाईन करावे लागते आहे. आम्ही आलो तेंव्हा असे काही नव्हते. टीप: वरील माहिती माझ्या मगदुराप्रमाणे मला जे समजले त्यावरुन देतो आहे. मी टीव्ही वगैरे कधीच बघत नसल्याने आणि कोविड विषयी बातम्या वगैरेंचा केंव्हाचाच वैताग आल्यामुळे माझी माहिती अपुरी वा चुकीचीही असू शकते.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 26/08/2020 - 06:16
मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. काळजी घ्या ... येथे VIKTORIA राज्यात सर्व सुरळीत असताना गेला महिनाभर जो परत प्रसार झाला तो नर्सिंग होम मध्ये जास्त ( येथतील अर्थव्यवस्था साधारण जरी भांडवलशाही आणि सोशालीसम याचे मिश्रण असली तरी नर्सिंग होम हे चालवले जातात खाजगी उद्योगांकडून आणि त्याला सरकारी अनुदान मिळते त्यामुळे "उद्योग आधी कि स्वास्थ्य आधी" हा प्रश्न येथेही आहेच अमेरिके इतका कदाचित टोकाचा नसेल ! )

शशिकांत ओक 14/08/2020 - 19:44
मस्त चाललेल्या कथनात गाढव प्रकरण आल्यावर आमची गाडी गाण्याच्या रुळावरून घसरली... ती इथे थांबली....
तत्पूर्वी आमचे कडून घडलेला एक गाढवपणा इथे सांगितला पाहिजे. तिकिटांची प्रिंटौटे काढायला आम्ही बाजारात गेलो, तिथे लटकवलेल्या हल्दीरामादिंच्या माळांमध्ये खट्टामीठा वगैरेंची दहा- दहा रुपयेवाली पौचे बघून तोंडाला पाणी सुटले. गेल्या दोन तीन महिन्यात असले अरबटचरबट काही खाल्लेले नसल्याने, ‘चला प्रवासात तोंड हलवायला काहीतरी हवे’ म्हणून चार-सहा पाऊचे घेतली. त्यावरील ‘म्यान्युफ्याकटुरिंग दाते’ वगैरे बघण्याचे भानही राहिले नव्हते, असो.
... ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:32
@शशिकांत ओकः ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...
... हा छोटा तीन वर्षे वयाचा मुलगा त्या दिवशी आमच्याकडे आलेल्या परिचितांचा आहे. माझा स्टुडिओ वरच्या मजल्यावर आहे. जिना चढून तो तिकडे जात असलेला बघून मी त्याच्या मागोमाग गेलो, (कारण स्टुडिओत टरपेन्टाईन, थिनर, करवत, कटर, कात्री, ब्लेडा वगैरे उघड्यावर असते.) मी दरवाज्यातून आत शिरलो, तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता. ते गंमतशीर दृष्य त्याक्षणी मला टिपता आले नसले, तरी माझ्या कलेला मिळालेली ही अनोखी पावती आहे, असे वाटून गेले. ... मेहमूदचे हे गाढव-गाणे प्रथमच बघितले.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 18/08/2020 - 22:57
तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता.
हे कौतुकास्पद दृश्य पाहून खुष होणारे मायबाप आजकाल दिसतात!

माझा दुपारचा प्रतिसादफाटेल एर्रोरने गिळला बहुतेक. चिगुकाका, फक्त चलो दिलदार चलो ला लिंकवायचं राहिलं. बाकी लेख, लिंका उत्कृष्ट. तुम्ही सुखरूप आणि खुशाल आहात हे वाचून आनंद वाटला. आता चित्रमय धागा येऊद्या भारी. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:54
चांदणे संदीप, लेख, लिंका आवड्ल्याचे वाचून छान वाटले. 'चलो दिलदार चलो' ची लिंक देता देता लक्षात आले, की ते गाणे आधी वरती दिलेले "हम है तैयार चलो" हेच आहे, त्यामुळे पुनरोक्ती नको म्हणून लिंक काढून टाकली. बाकी श्रीगणेश लेखमालेत चित्रमय धागा येऊ घातला आहे.

In reply to by चौथा कोनाडा

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:58
@ चौथा कोनाडा, "कोरोना पॉझिटिव्ह ते आर्ट पॉझिटिव्ह" हे खूपच आवडले. कुणाला त्यातून ऊर्जा मिळाली तर सोन्याहून पिवळे. अनेक आभार.

बबन ताम्बे 16/08/2020 - 10:18
आपल्याला झालेल्या आजाराचे एव्हढे खुसखुशीत आणि सकारात्मक वर्णन खूप आवडले तसेच आनंदाने आणि धर्याने एका जगभर थैमान घातलेल्या आजाराशी कसे लढायचे याचा वस्तुपाठ मिळाला.

लई भारी 16/08/2020 - 14:22
छान लिहिलंय तुम्ही! आपला बघण्याचा दृष्टिकोन आणि लेखनशैली आवडली. अमेरिकेतपण साधारण असाच गोंधळ आहे हे बघून आमच्या खुज्या मनाला बर वाटलं! :-) संपादक मंडळाला विनंती आहे की असा काही वेगळा विभाग करता येईल की जिथे मुख्यत्वेकरून कोविड बद्दलचे अनुभव असतील. बऱ्याच लोकांना फायदा होईल असे वाटते.

आरोग्यावरच्या गंभीर संकटावर धीरोद्दातपणे मात केल्याबद्दल मनःपूर्वक तुम्हा उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन. या अनुभवकथनासाठी वापरलेली लेखनशैली एकदम झकास वाटली. हे अनुभवकथन वाचून या संकटाला गांभिर्याने न घेणारे यापुढे गंभीर होतील अशी आशा वाटते. आपण आता अमेरिकेत वास्तव्याला असल्याने यापुढेही काटेकोरपणे कोविड-१९ बाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत राहावे ही प्रेमळ सुचवणी.

शाम भागवत 17/08/2020 - 12:53
झकास लेखन.
त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत.
आपण सर्व भारतीय समंजस आहोतच मुळी. :)

सुमो 26/08/2020 - 09:11
सचित्र संगीतमय आणि प्रेरणादायी लेखन. आवडलं !

पाषाणभेद 27/08/2020 - 22:51
वा छान लिहीले आहे. तुम्हाला जे गुंगीत वाटत होते ते तुमच्या मनाला समजत होते की अजाणतेपणी घडत होते? मला असे विचारायचे आहे की समजा मी कोमात गेलो, तर मला (म्हणजे जो कोमात असेल त्याला) सगळे समजते की काय? फक्त शरीर दाखवत नाही? बाकी आपण बरे झालात ते चांगलेच आहे. आता प्रकृती अगदी ठणठणीत हवी.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 29/08/2020 - 02:45
@पाभे: कोमाबद्दल ठाऊक नाही. मला येत असलेली गुंगी म्हणजे 'कोमा' होती किंवा कसे हे ठाऊक नाही (बहुतेक नसावी) मात्र आत्ता आठवले, की लेखात अनुभवलेले जे दोन जुने अनुभव आहेत ( टायफॉईड आणि चिकनगुनिया) त्यावेळीही अगदी वेगळे, संगती न लागणारे आश्चर्यजनक अनुभव आले होते, ते असे: १. टायफॉईडच्या वेळी माझे वय सतरा होते. त्यावेळी किंबहुना आजतागायत मला ऊर्दु भाषा, शेरोशायरी वगैरे विषयी ओ की ठो कळत नाही. मात्र जोराचा ताप चढला की कितितरी वेळ (कदाचित तासन तास - वेळेचे अवधान तेंव्हा हरपलेले असायचे) माझ्या मनात अगदी अस्खलित शेरोशायरी न थांबता सतत चालू असायची..... इकडे आश्चर्यही वाटत असायचे की आपल्याला यातले काहीही माहित नसून हे कसे काय होते आहे.... २. चिकनगुनियाच्या वेळी जोराचा ताप चढला, की सर्वांगातून उत्कट आनंदाच्या उबळींवर उबळी उसळू लागायच्या. अनिवार, निखळ आनंदाच्या सरिवर सरी... तेंव्हासुद्धा वाटायचे की आपण एवढे आजारी असून हे काय घडते आहे. हे जे प्रत्यक्ष अनुभव आहेत, त्यांचे कारण/ विष्लेषण काय आहे, हे मला कधीच समजले नाही. कदाचित मानसशास्त्रांवरील पुस्तकांमधे याविषयी असेल सुद्धा. माझ्यामते शरिराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचीच ही बचाव योजना असावी, पण शेरोशायरी हे मात्र एक कोडेच आहे.

In reply to by चित्रगुप्त

पाषाणभेद 21/09/2020 - 20:35
आश्चर्य आहे. शरीर अन मन एक कोडेच आहे हे नक्की. प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर.

In reply to by चित्रगुप्त

ह्याचे एक कारण मला वाटते ते हे असावे कि ज्यांना ज्यांना चित्रकलेचे अंग असलेले पाहिले आहे त्या व्यक्तींमध्ये बाकीचेही कलागुण असतात. उदा. गुरु ठाकुर हा उत्कृष्ठ चित्रकार आहे पण त्याचप्रमाणे उत्कृष्ठ गीतकार व पटकथाकार आहे. रत्नाकर मतकरी उत्कृष्ठ लेखक + चित्रकार. सूर्यकांत मांढरे चित्रकार + उत्कृष्ठ अभिनेते. संदीप खरेही चित्रकार आहे असे वाचले आहे. तुमच्यामध्येही इतर दुसरा कलागुण असावा जो आजारपणात सुप्तावस्थेत प्रकर्षाने जाणवत असावा.

शशिकांत ओक 15/09/2020 - 20:57
करोना झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये पुष्प गुच्छ न्यायला लागत नाही. घरातून बाहेर पडला की फक्त बातमी येते ते /त्या गेले /गेल्या! अंत्यदर्शनासाठी जायची सोय नाही! एकटे मरा...

चित्रगुप्तसेठ, लेखन खुसखुशीत आहे, जागो जागी स्मायल्या येत होत्या. आपण ठणठणीत झालात हे वाचून छान वाटलं. तरीही काही प्रश्न मनात पडले आहेत. एक) संसर्ग कशामुळे झाला असावा, तो प्रवासात काही संपर्क झाले असावे असे वाटते. दोन) उपचारासाठी आपण काय काय घेतले तेही जरा सविस्तर सांगा,म्हणजे बघा. आणि लेखनात एक चित्र पाहिजे होतं. जरासं उघडं-नागडं, पण कलात्मक. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 14/08/2020 - 18:27
सरजी, तीन-चार चित्रे देतो आहे, ही दोन-तीन वर्षांपूर्वी रंगवलली होती. खरेतर अजून अपूर्ण आहेत, यंदा त्यात आणखी काम करावे म्हणतो. . . ... नातवंडांनाही बाळकडू मिळते आहे, बघूया पूढे काय करतात. . . बाकी घरातून बाहेर पडून टॅक्सीत बसल्यापासून पुढले तीस तासात केंव्हातरी संसर्ग झाला असावा. औषधोपचार म्हणावा तर काहीच केले नाही. काढा गुळण्या वगैरे लिहीलेच आहे. आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.

In reply to by हेमंतकुमार

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:10
@ कुमार१ : तुमच्या लेखातून प्रेरणा मिळाली,आणि खूप महिन्यांनी पुन्हा लिहावेसे वाटू लागले. शतशः आभार. मी जे औषधे न घेणे आणि नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्तीबद्दल लिहीले आहे, त्याबद्दल एक डॉक्टर म्हणून काय मत आहे, हे जाणून घेऊ इच्छितो.

In reply to by चित्रगुप्त

हेमंतकुमार 14/08/2020 - 21:15
जंतुसंसर्ग आणि आजार : काही मूलभूत माहिती १. संसर्ग होतो परंतु तो जंतू शरीराच्या प्रतिकारशक्तीला भेदू शकत नाही किंवा प्रतिकारशक्ती त्याच्यावर तातडीने विजय मिळवते >> आजार होत नाही. २. घातक जंतूचा संसर्ग >> जवळपास सर्वांना आजार होतो. आता पुढे ..... a. एखाद्याची प्रतिकारशक्‍ती चांगली असल्यास जंतूचा निचरा लवकर होतो. b. तशी नसल्यास आजार लांबतो/ दीर्घकाळ होतो किंवा उलटतो. इथे b मध्ये औषधांची गरज आणि उपयुक्तता बरीच असते. ३. विषाणूंच्या बाबतीत त्यांची घातकता यावर अवलंबून असते: a. आपल्या शरीरात पसरण्याची क्षमता b. त्यांची प्रजनन क्षमता आणि c.मानवी प्रतिकारशक्तीला भेदण्याची ताकद

चौकटराजा 14/08/2020 - 13:37
अथ ध्यानम ,चित्रगुप्त उवाच ते इति बापूसुतकृतम कोविड आख्यानं संपूर्णम येथवर वाचले ! मला तशी ही इष्टापत्ती वगैरे वाटलेली नाही पण ,देऊळ,हॉटेल,शिनियर शिटीजण टोळके यात रस नसल्याने मला करमत नाही असे झाले नाही !इटाली, चीन,मध्य युरोप येथे यु ट्यूब मुळे अखंड प्रवास चालू आहे ! नजीकच्या भविष्यात आणखी काही शारीरिक समस्यांवर} झाल्यास बाल्कनीत स्वत:च एक वाटरफॉल तयार करण्याचा मानस आहे !

In reply to by चौकटराजा

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:23
@ चौरा: 'सावध आशावादाची बखर' या अवघ्या तीन शब्दात आपण केलेला या लेखाचा सन्मान वाचून थक्क झालो. अनेक आभार. तुमच्या आभासी यात्रांबद्दल मिपावर अवश्य लिहा. लेखातील रविंद्रथांची रचना: "नील दिगोन्ते" अवश्य ऐका. यूट्यूबीवर ते अनेकांनी गायलेले आणि नृत्ये वगैरे आहेत, पण मला श्रीराधा बंदोपाध्याय यांचे भावविभोर करणारे गायन, त्यातील मृदुंग आणि सतार हे फार भावले. बंगाली गीताचा अर्थ समजला नाही तरी एक अनोखी जादू त्यात आहे.

विनिता००२ 14/08/2020 - 15:28
छान लिहीलेत :) ह्या लॉकडाऊन मधे मी माझी जेवढी हस्तलिखिते होते ती सॉफ्टकॉपीत रुपांतरीत केली. सर्व डाटा युनिकोडमधे असल्याने अर्धवट कथा पूर्ण करणे, एडीट करणे बरेच सोपे झालेय.

In reply to by विनिता००२

चित्रगुप्त 14/08/2020 - 19:58
@ विनिता००२ अभिप्रायाबद्दल अनेक आभार. लॉकडाऊन मधे हस्तलिखिते सॉफ्टकॉपीत रुपांतरीत करणे हे फार मोठे चिकाटीचे काम केलेत हे भारीच. मला पण शेकडो रेखाचित्रे, रंगचित्रे फोटो काढून जालावर टाकायची आहेत. नेमकी कुठे टाकावीत, याबद्दल काही सल्ला ?

In reply to by संजय क्षीरसागर

आम्हाला अगदी सुरुवातीपासून औषधे न घेताच जगण्याची सवय आहे, त्यामुळे नैसर्गिक रोग-प्रतिकारक शक्ती टिकून आहे, असे आपले मला वाटते.
आणि चित्रं तर बेफामच !

In reply to by संजय क्षीरसागर

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:14
@संक्षि, तुमच्यासारख्या विचक्षण रसिकाकडून अशी पावती मिळाणे म्हणजे एकप्रकारे मिपावरील जीवन गौरव पुरस्कारच. शतशः आभार.

मस्त लिहिले आहे. आपल्याला झालेला रोगही इतक्या खुसखुशीतपणे वर्णन करणे याला मनाची सकारात्मकपणा लागतो. असे वर्णन कोरोनाच्या विषाणूने मि. पा. वर वाचले तर तो स्वतः होऊन निघून जाईल. :-)

In reply to by दुर्गविहारी

चित्रगुप्त 15/08/2020 - 03:17
@ दुर्गविहारी, लेख खुसखुशीत वाटला, आणि यासाठी मन सकारात्मक हवे, हे वाचून एक आगळेच समाधान दाटले. अनेक आभार.

चौकस२१२ 14/08/2020 - 19:36
"तोवर आम्ही कोविड टेस्ट करून घेतली नव्हती. ..." - पण मग नंतर केलीत कि नाही? हे कळले नाही? आणि तुम्हाला मग नक्की काय झालं होत? - आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? " कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही" हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? इथे धोरण असे आहे कि जि पी तुम्हाला तपासून सरळ कोविद ची टेस्ट करायला सांगतो..बरं त्यात त्याचा काही आर्थिक फायदा नसतो.. सगळेच फुकट असते कारण सरकार चे धोरण अतिशय काटेकोर पणे तपासणे आणि प्रादुर्भाव थांबवणे हे आहे , साधारण समाज रचना अमेरिकेसारखी आहे म्हणून विचारले गैरसमज करून घेऊ नका

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 15/08/2020 - 20:50
@ चौकस २१२: तुमच्या प्रश्नांची उत्तरे: (१) पण मग नंतर (कोविड टेस्ट) केलीत कि नाही? हे कळले नाही? उत्तरः लेखाच्या सुरुवातीला लिहील्याप्रमाणे सुमारे आठवडाभरापूर्वी केली आणि निकाल नकारात्मक आला. त्यापूर्वी मात्र केलेली नाही (२) तुम्हाला मग नक्की काय झालं होत? उत्तरः टेस्ट न केल्यामुळे कोविडबद्दल मला तरी नक्की कधीच सांगता येणार नाही, पण लक्षणांवरून तरी तसे वाटते. बाकी या बाबतीत मिपावरील सुजाण लोक/डॉक्टर मंडळी जास्त सांगू शकतील. (३) आणि या काळात इतर कुटुंबीयांनी काय केलं? तुम्हीं घरातल्या घरात वेगळे होतात कि इतरांबरोबर वावरत होतात ? उत्तरः आम्हा उभयतांना हा त्रास झाला होता, आम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपलेलो असायचो. मुले सकाळी ७ ते दुपारी ४-५ पर्यंत बाहेर असायची. ते दोघे फिजिओथेरॅपिस्ट असल्याने घरून काम करता येत नाही. संध्याकाळी जेवायला वगैरे एकत्र, पण दूर दूर बसायचो. खरेतर श्वासाचा त्रास आणि गुंगीत असल्यासारखे वाटत होते, तेंव्हाचे मला आता काहीही आठवत नाही. (त्याची नोंदच मनात झाली नाही की काय ?) (४) कंपनीतील डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर तो म्हणाला की कोविड पॉझिटिव निघाले तरी त्यावर कोणताही उपाय नसल्याने तसा काही उपयोग नाही"... हे अमेरिकेतील तुमच्या वैद्यकीय बोर्ड / सरकार यांचे सध्याचे धोरण आहे का? उत्तरः सध्याचे सरकारी धोरण साधारणपणे असेच आहे. अगदी जास्त त्रास असेल (ऑक्सिजनची पातळी खाली जाणे, ताप, खोकला , श्वसनाचा त्रास वगैरे) तरच दवाखान्यात घेतात. एरव्ही घरीच राहून काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र सरकार कडून नेहमी तुमची चवकशी केली जात रहाते. थोडे अवांतर: मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. यातल्या कोविड-बाधित होऊन बरे झालेल्यांपैकी ज्यांची घरे, कुटुंबीय वगैरे आहेत त्यांना त्यांच्या घरी पाठवले गेले. काही मरण पावले. जे बेघर, सरकारी भत्त्यावरच अवलंबून आहेत, त्यांना (उर्वरित आयुष्य ) तिथेच रहावे लागते. त्यांना अगदी गरज असली तरच फिजिओथेरॅपी द्यायची असे सध्याचे कंपनीचे धोरण आहे म्हणे. सुरुवातीला सर्व कर्मचार्याची कोविड टेस्ट दार आठवड्याला कंपनीतर्फे होत असे, मात्र निकाल येईपर्यंत सुट्टी घेऊन घरीच रहायचे. निकाल यायला कधीकधी दोन-तीन आठवडेही लागायचे. टेस्ट सुद्धा आज निगेटिव्ह, पुढील आठवड्यात पॉझिटिव्ह, पुन्हा निगेटिव्ह असा घोळ, खुद्द बरेचसे कर्मचारीच कोविड पॉझेटिव्ह होणे, कंपनीवर असलेली बेघर लोकांची जबाबदारी आणि त्यासाठी आवश्यक असलेली कर्मचाऱयांची उपस्थिती, विशेषतः गोऱ्या कर्मचाऱयांची काम करण्याबद्दल भिती आणि अनिच्छा (घरबसल्या पगार मिळणार, मग काय) कोविड विषाणूचा एकदा प्रवेश झाला की तो बारा आठवडे शरीरात रहातो म्हणे, परंतु पहिल्या दहा ते चौदा दिवसांनंतर जर लक्षणे निवळली, तर तुमच्यापासून इतरांना धोका रहात नाही असे काहीतरी आहे. कदाचित त्यामुळेच आता कर्मचार्‍यांची साप्ताहिक टेस्ट बंद केली आहे. मात्र खोकला, ताप वगैरे लक्षणे दिसून आल्यास लगेच टेस्ट करवतात. आम्ही बरे होत आलो होतो त्या सुमारास आरोग्य खात्याकडून फोनवरून बरेच प्रश्न विचारण्यात आले, लक्षणे दिसून आल्यास काय करावे याबद्दल मार्गदर्शन केले गेले, शक्यतो घरीच रहावे, ऑक्सिजन कमी झाल्यास मात्र भर्ती व्हावे, वगैरे. इकडले गोरे अमेरिकन खुशाल बीचवर, स्विमिंग पुलात, हॉटेलात जातात, पार्ट्या वगैरे काय काय करतात, त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत. हल्ली न्यूयॉर्क व अन्य काही राज्यात बाहेरच्या राज्यांमधून येणारांना दोन आठवडे स्वखर्चाने क्वॅरंटाईन करावे लागते आहे. आम्ही आलो तेंव्हा असे काही नव्हते. टीप: वरील माहिती माझ्या मगदुराप्रमाणे मला जे समजले त्यावरुन देतो आहे. मी टीव्ही वगैरे कधीच बघत नसल्याने आणि कोविड विषयी बातम्या वगैरेंचा केंव्हाचाच वैताग आल्यामुळे माझी माहिती अपुरी वा चुकीचीही असू शकते.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 26/08/2020 - 06:16
मुलगा आणि सून वेगवेगळ्या नर्सिंग होम मध्ये कामाला जातात तिथे सर्व रुग्ण 65 + वयाचे असतात. काळजी घ्या ... येथे VIKTORIA राज्यात सर्व सुरळीत असताना गेला महिनाभर जो परत प्रसार झाला तो नर्सिंग होम मध्ये जास्त ( येथतील अर्थव्यवस्था साधारण जरी भांडवलशाही आणि सोशालीसम याचे मिश्रण असली तरी नर्सिंग होम हे चालवले जातात खाजगी उद्योगांकडून आणि त्याला सरकारी अनुदान मिळते त्यामुळे "उद्योग आधी कि स्वास्थ्य आधी" हा प्रश्न येथेही आहेच अमेरिके इतका कदाचित टोकाचा नसेल ! )

शशिकांत ओक 14/08/2020 - 19:44
मस्त चाललेल्या कथनात गाढव प्रकरण आल्यावर आमची गाडी गाण्याच्या रुळावरून घसरली... ती इथे थांबली....
तत्पूर्वी आमचे कडून घडलेला एक गाढवपणा इथे सांगितला पाहिजे. तिकिटांची प्रिंटौटे काढायला आम्ही बाजारात गेलो, तिथे लटकवलेल्या हल्दीरामादिंच्या माळांमध्ये खट्टामीठा वगैरेंची दहा- दहा रुपयेवाली पौचे बघून तोंडाला पाणी सुटले. गेल्या दोन तीन महिन्यात असले अरबटचरबट काही खाल्लेले नसल्याने, ‘चला प्रवासात तोंड हलवायला काहीतरी हवे’ म्हणून चार-सहा पाऊचे घेतली. त्यावरील ‘म्यान्युफ्याकटुरिंग दाते’ वगैरे बघण्याचे भानही राहिले नव्हते, असो.
... ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:32
@शशिकांत ओकः ओशोच्या हिंदीत म्हणायचे तर बिवस्त्र ललनांकडे छोटू ज्या कुतुहलानं पहातोय... जसे आपण करोनाकडे सुरवातीला पाहात आणि ऐकत होतो...
... हा छोटा तीन वर्षे वयाचा मुलगा त्या दिवशी आमच्याकडे आलेल्या परिचितांचा आहे. माझा स्टुडिओ वरच्या मजल्यावर आहे. जिना चढून तो तिकडे जात असलेला बघून मी त्याच्या मागोमाग गेलो, (कारण स्टुडिओत टरपेन्टाईन, थिनर, करवत, कटर, कात्री, ब्लेडा वगैरे उघड्यावर असते.) मी दरवाज्यातून आत शिरलो, तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता. ते गंमतशीर दृष्य त्याक्षणी मला टिपता आले नसले, तरी माझ्या कलेला मिळालेली ही अनोखी पावती आहे, असे वाटून गेले. ... मेहमूदचे हे गाढव-गाणे प्रथमच बघितले.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 18/08/2020 - 22:57
तेंव्हा तो त्या चित्रातल्या पाठमोर्‍या आकृतीच्या नेमक्या जागी बोट घालून बघत होता.
हे कौतुकास्पद दृश्य पाहून खुष होणारे मायबाप आजकाल दिसतात!

माझा दुपारचा प्रतिसादफाटेल एर्रोरने गिळला बहुतेक. चिगुकाका, फक्त चलो दिलदार चलो ला लिंकवायचं राहिलं. बाकी लेख, लिंका उत्कृष्ट. तुम्ही सुखरूप आणि खुशाल आहात हे वाचून आनंद वाटला. आता चित्रमय धागा येऊद्या भारी. सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:54
चांदणे संदीप, लेख, लिंका आवड्ल्याचे वाचून छान वाटले. 'चलो दिलदार चलो' ची लिंक देता देता लक्षात आले, की ते गाणे आधी वरती दिलेले "हम है तैयार चलो" हेच आहे, त्यामुळे पुनरोक्ती नको म्हणून लिंक काढून टाकली. बाकी श्रीगणेश लेखमालेत चित्रमय धागा येऊ घातला आहे.

In reply to by चौथा कोनाडा

चित्रगुप्त 18/08/2020 - 22:58
@ चौथा कोनाडा, "कोरोना पॉझिटिव्ह ते आर्ट पॉझिटिव्ह" हे खूपच आवडले. कुणाला त्यातून ऊर्जा मिळाली तर सोन्याहून पिवळे. अनेक आभार.

बबन ताम्बे 16/08/2020 - 10:18
आपल्याला झालेल्या आजाराचे एव्हढे खुसखुशीत आणि सकारात्मक वर्णन खूप आवडले तसेच आनंदाने आणि धर्याने एका जगभर थैमान घातलेल्या आजाराशी कसे लढायचे याचा वस्तुपाठ मिळाला.

लई भारी 16/08/2020 - 14:22
छान लिहिलंय तुम्ही! आपला बघण्याचा दृष्टिकोन आणि लेखनशैली आवडली. अमेरिकेतपण साधारण असाच गोंधळ आहे हे बघून आमच्या खुज्या मनाला बर वाटलं! :-) संपादक मंडळाला विनंती आहे की असा काही वेगळा विभाग करता येईल की जिथे मुख्यत्वेकरून कोविड बद्दलचे अनुभव असतील. बऱ्याच लोकांना फायदा होईल असे वाटते.

आरोग्यावरच्या गंभीर संकटावर धीरोद्दातपणे मात केल्याबद्दल मनःपूर्वक तुम्हा उभयतांचे मन:पूर्वक अभिनंदन. या अनुभवकथनासाठी वापरलेली लेखनशैली एकदम झकास वाटली. हे अनुभवकथन वाचून या संकटाला गांभिर्याने न घेणारे यापुढे गंभीर होतील अशी आशा वाटते. आपण आता अमेरिकेत वास्तव्याला असल्याने यापुढेही काटेकोरपणे कोविड-१९ बाबतच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत राहावे ही प्रेमळ सुचवणी.

शाम भागवत 17/08/2020 - 12:53
झकास लेखन.
त्यामानाने भारतीय खूपच समंजसपणे रहात आहेत.
आपण सर्व भारतीय समंजस आहोतच मुळी. :)

सुमो 26/08/2020 - 09:11
सचित्र संगीतमय आणि प्रेरणादायी लेखन. आवडलं !

पाषाणभेद 27/08/2020 - 22:51
वा छान लिहीले आहे. तुम्हाला जे गुंगीत वाटत होते ते तुमच्या मनाला समजत होते की अजाणतेपणी घडत होते? मला असे विचारायचे आहे की समजा मी कोमात गेलो, तर मला (म्हणजे जो कोमात असेल त्याला) सगळे समजते की काय? फक्त शरीर दाखवत नाही? बाकी आपण बरे झालात ते चांगलेच आहे. आता प्रकृती अगदी ठणठणीत हवी.

In reply to by पाषाणभेद

चित्रगुप्त 29/08/2020 - 02:45
@पाभे: कोमाबद्दल ठाऊक नाही. मला येत असलेली गुंगी म्हणजे 'कोमा' होती किंवा कसे हे ठाऊक नाही (बहुतेक नसावी) मात्र आत्ता आठवले, की लेखात अनुभवलेले जे दोन जुने अनुभव आहेत ( टायफॉईड आणि चिकनगुनिया) त्यावेळीही अगदी वेगळे, संगती न लागणारे आश्चर्यजनक अनुभव आले होते, ते असे: १. टायफॉईडच्या वेळी माझे वय सतरा होते. त्यावेळी किंबहुना आजतागायत मला ऊर्दु भाषा, शेरोशायरी वगैरे विषयी ओ की ठो कळत नाही. मात्र जोराचा ताप चढला की कितितरी वेळ (कदाचित तासन तास - वेळेचे अवधान तेंव्हा हरपलेले असायचे) माझ्या मनात अगदी अस्खलित शेरोशायरी न थांबता सतत चालू असायची..... इकडे आश्चर्यही वाटत असायचे की आपल्याला यातले काहीही माहित नसून हे कसे काय होते आहे.... २. चिकनगुनियाच्या वेळी जोराचा ताप चढला, की सर्वांगातून उत्कट आनंदाच्या उबळींवर उबळी उसळू लागायच्या. अनिवार, निखळ आनंदाच्या सरिवर सरी... तेंव्हासुद्धा वाटायचे की आपण एवढे आजारी असून हे काय घडते आहे. हे जे प्रत्यक्ष अनुभव आहेत, त्यांचे कारण/ विष्लेषण काय आहे, हे मला कधीच समजले नाही. कदाचित मानसशास्त्रांवरील पुस्तकांमधे याविषयी असेल सुद्धा. माझ्यामते शरिराच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचीच ही बचाव योजना असावी, पण शेरोशायरी हे मात्र एक कोडेच आहे.

In reply to by चित्रगुप्त

पाषाणभेद 21/09/2020 - 20:35
आश्चर्य आहे. शरीर अन मन एक कोडेच आहे हे नक्की. प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर.

In reply to by चित्रगुप्त

ह्याचे एक कारण मला वाटते ते हे असावे कि ज्यांना ज्यांना चित्रकलेचे अंग असलेले पाहिले आहे त्या व्यक्तींमध्ये बाकीचेही कलागुण असतात. उदा. गुरु ठाकुर हा उत्कृष्ठ चित्रकार आहे पण त्याचप्रमाणे उत्कृष्ठ गीतकार व पटकथाकार आहे. रत्नाकर मतकरी उत्कृष्ठ लेखक + चित्रकार. सूर्यकांत मांढरे चित्रकार + उत्कृष्ठ अभिनेते. संदीप खरेही चित्रकार आहे असे वाचले आहे. तुमच्यामध्येही इतर दुसरा कलागुण असावा जो आजारपणात सुप्तावस्थेत प्रकर्षाने जाणवत असावा.

शशिकांत ओक 15/09/2020 - 20:57
करोना झालेल्यांना हॉस्पिटलमध्ये पुष्प गुच्छ न्यायला लागत नाही. घरातून बाहेर पडला की फक्त बातमी येते ते /त्या गेले /गेल्या! अंत्यदर्शनासाठी जायची सोय नाही! एकटे मरा...
मित्रहो, आठवडाभरापूर्वी करवून घेतलेल्या कोविड चाचणीचा निकाल निगेटिव्ह आला, आणि हुश्श्य वाटले. १९६८ साली दहावीत असताना टायफॉईड, त्यानंतर चाळीस वर्षांनी चिकनगुनिया, आणि आताचा हा अनुभव तिन्ही अवघे जीवन ढवळून काढणारे होते. कालपर्यंत ठीकठाक असणारे शरीर आज अंथरुणावरून उठताही येऊ नये इतके क्षीण कसे काय होते, हे मला तरी समजलेले नाही (यावर कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा). प्रकरण १: पूर्वपीठिका आणि लॉकडौनातील रोम्यांटिसिझमपणा वगैरे : मार्चच्या सुरुवातीला अमेरिकेतून मुलगा, सून आणि लहानशी नात भारतात आले. त्यांचे व्हिसादिकांचे काम आटोपल्यावर आम्ही सगळे उदयपूर प्रवासाला गेलो.

माझा कोविड अनुभव

अश्विनी मेमाणे ·

श्वेता२४ 21/07/2020 - 15:23
इतरांना मार्गदर्शक ठरतील. आजारातून बाहेर आलात व धैर्यांने परिस्थितीला सामोरे गेलात याबद्दल अभिनंदन.

आपण आपला उत्तमपणे अनुभव मांडला आहे, आपण धोरोदत्तपणे परिस्थिती हाताळली. छान आणि अभिनंदन आपला अनुभव धीर देणारा आहे. आभार....फक्त डॉक्टरचं अशा परिस्थितीतही 'तुमचा इन्शुरन्स आहे का?' हे विचारणे खटकलं. बाकी लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद.. आम्हाला इन्शुरन्स वापरण्याची गरज नाही पडली. एकमेकांन सोबत होतो तर धीर देते होतो. पण बाकि घरातल्या लोकांसाठी भीति वाटत होती. त्यानी खुप खुप काळजी घेतली आमची

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 21/07/2020 - 16:48
.... 'तुमचा इन्शुरन्स आहे का?' हे विचारणे खटकलं....
त्यांनी उल्लेख केलेल्या विशीष्ट हॉस्पिटलचा अ‍ॅडमिनिस्ट्रेशनसाईडचा किमान एक कर्मचारी असे खटकण्यासारखे बोलतो असा माझ्या परिचितांचाही अनुभव आहे. बहुधा वरीष्ठ मॅनेजमेंटच तसे असेल तर खालील कर्मचारी तसे वागण्य्चाची शक्यता असते. अर्थात हॉस्पीटल मॅनेजमेंट्सनी खर्चाच्या रक्कम एवढ्यावर नेऊन ठेवल्या आहेत की इन्शुरन्स असल्याशिवाय कव्हर होणार नाही आणि नंतर पेशम्ट्सच्या मागे कुठे पळा - त्या पेक्षा स्पष्ट विचारून घ्या - असा ही होरा खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनांचा असू शकतो.

गवि 21/07/2020 - 15:43
लेख वाचून मनावर ताण आला. म्हणजे खालील ओळी वाचून.
आम्ही बरीच काळजी घेत होतो. मास्क वापरत होतो. प्रत्येक ठिकाणी पैसे दिला घेतल्यावर सानिटाइझ करत होतो. बाहेर कुठेही गरजेशिवाय गेलो नाही. माहीत नाही कुठून आम्ही इन्फेक्ट झालो
कारण अधोरेखित भाग आम्हा वाचकांपैकी बहुतांश लोकांना लागू आहे. (असावा) पण तुम्ही सुखरूप केवळ सौम्यच लक्षणांसहित बाहेर पडलात याबद्दल अभिनंदन.

माहितगार 21/07/2020 - 16:38
सर्व प्रथम आपणा दोघांचेही सुखरुपपणे बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन. आणि असे अनुभव लेख येणे अत्यंत गरजेचे आहे त्याची मिसळपावच्या माध्यमातून भर घालण्यासाठी अनेक आभार सुद्धा. नाही म्हटले तरी अजून वर्षभरतरी सर्वांना या विषयावद्दल दक्ष रहावे लागेल. मला वाटते अनुभव लेख मिपा संपादकांनी निवडक लेखांच्या यादीत घ्यावयास हवे. लेखिकेने सर्व काळजी घेऊन संसर्ग कुठून झाला हे लक्षात येत नाही म्हटले आहे. वस्तुतः सर्व काळजी घेतलेल्यांना संसर्गाचा मार्ग लक्षात येणे अधिक सोपे जावयास हवे आणि त्याची चिकीत्सा इतरांना ऊपयूक्त ठरु शकते. त्यासाठी आपण एखादी वस्तु कुठे विसरलो कि स्टेप बाय स्टेप कुठे कुठे काय काय केले हे लक्षात घेतो तसे करावे लागेल. जर लक्षात आले तर नेमक्या कोणत्या स्टेप्स अधिक साशंकतेच्या होत्या हे लक्षात येऊ शकेल. कोविड - १९ चा संसर्ग लक्षण प्रथमतः २ जुलैला लक्षात आले म्हणजे संसर्ग वस्तुतः त्याच्या आधी दोन आठवड्यापासून सुद्धा म्हणजे १५ जुनच्या आसपासपासून झालेला असू शकतो. एका व्यक्तिचा संसर्ग लक्षणे दृगोच्चर होण्यापुर्वीच दुसर्‍या व्यक्तिस होऊ शकतो पण इतर फॅमिली मेंबर्सना झाल्याचे किमान उपरोक्त लेखातून तरी दिसत नाही. इतर केसेस मध्ये फॅमिली मेंबर्सना होऊन गेला पण त्यांना काहीच लक्षणे न दिसल्याने पण कळलेच नाही असेही होऊ शकते घरात दम्याचा विकार असणारी व्यक्ती सर्वसाधारणपणे सुरक्षीत राहीली म्हणजे लेखिकेच्या पतींना लक्षणे कमी कालावधीत दृगोच्चर झाली आणि त्यांनीही घरात अधिक पसरु नये याची व्यवस्थित काळजी घेतली आणि अशी काळजी घेणे अभिनंदनास नक्कीच पात्र म्हटले पाहीजे. म्हणजे २ जुलैच्या आधी तीनेक दिवसांपासूनचा संसर्ग असण्याची शक्यता अधिक असेल का? खालील प्रश्न विचारण्याचा उद्देश्य ब्लेम करणे नाही पण तुमच्या स्टेप्स रिकलेल्ट करण्यात आणि शक्य त्रुटीतून इतरांना शिकण्यास मदत होईल. १) घरात घरकामासाठी कुणि मदतनीस स्त्री/व्यक्ती आहे/होती का? असेल तर त्यांच्याशी तुमचे किमान अंतर आणि मास्क आवर्जून होते का? त्यांनी स्पर्श केलेले प्रत्येक बटन वस्तु तुम्ही व्यक्ती गेल्या नंतर सॅनिटाईज केली का? - संसर्गाची हि शक्यता उपरोक्त कुटूंबा बाबत कमी वाटते, मदतनीस व्यक्तीस संसर्ग असेल तर तो पूर्ण कुटूंबात पोहोचला असता. २) किराणा भाजी दुकान पारंपारीक आणि वेल व्हेंटीलिएटेड होते की स्वतः वस्तु निवडण्याचे सुपरमार्ट होते ? ३) किराणा सामान आणि भाजीच्या दुकानात दुकानदार आवर्जून मास्क बांधत होता का ? ४) किराणा सामान आणि भाजीच्या दुकानात तुम्ही दोघेही आवर्जून किमान अंतर पाळत होता का ? -की मास्क बांधला आहे म्हणून किमान अंतराची आवश्यकता वाटली नाही असे काही झाले, हात सॅनिटाईज करत होता का? (तुमच्या लेखावरून तरी असणार असे दिसते) ५) किराणा सामान आणि भाजी सॅनिटाईज केली का ? ६) वॉकींग सर्वसाधारणपणे किती वाजता आणि कुठे म्हणजे कित्पत लोक असलेल्या ठिकाणी केले. ७) तुमच्या दोघांपैकी कूणास चेहर्‍यास हात लावण्याची अधिक सवय आहे का? मास्क खाली सरकला तर हाताने चेहर्‍या समोरून वर करता की मास्क पूर्ण सोडवून पुन्हा बांधता? किराणा आणि भाजी मार्फत वीषाणू संसर्गाची शक्यता कमी असेल तर वॉकींग दरम्यान झाला असण्याची शक्यता वाढत असावी. जसे की मॉर्नींग वॉक महापालीकेचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छता काम करताना केला असेल तर संसर्ग त्यांच्या मार्फत झाला असण्याची शक्यता कित्पत आहे. (अशा स्वरूपाचे डिटेल काँटेक्ट ट्रेसिंग व्हावयास हवे तसे काँटॅक्ट ट्रेसिंग करण्यात आरोग्य यंत्रणेकडून नाही म्हटले तरी हयगय होत असण्याची शक्य्ता वाटते. एकजरी पेशंट आढळला कि संबंधीत किराणा आणि भाजी पाला दुकानचाराचे टेस्टींग आणि दुकानापाशी सुचना फलक लावला कि जागरूकता वाढण्यास मदत होईल पण ते होताना दिसत नाही.) किराणा आणि भाजी दुकानातून आलेला नसेल तर करोना सं म्हणजे मॉर्नींग वॉक असेल तर महापालिकेचे सफाई कर्मचारी क्रॉस होत होते का? ( या शक्यतेने मी स्वतः आताशा मॉर्नींग वॉक टाळतोय)

का? असेल तर त्यांच्याशी तुमचे किमान अंतर आणि मास्क आवर्जून होते का? त्यांनी स्पर्श केलेले प्रत्येक बटन वस्तु तुम्ही व्यक्ती गेल्या नंतर सॅनिटाईज केली का? - संसर्गाची हि शक्यता उपरोक्त कुटूंबा बाबत कमी वाटते, मदतनीस व्यक्तीस संसर्ग असेल तर तो पूर्ण कुटूंबात पोहोचला असता. ----मार्च पासून कुणीच येत नाही घरी २) किराणा भाजी दुकान पारंपारीक आणि वेल व्हेंटीलिएटेड होते की स्वतः वस्तु निवडण्याचे सुपरमार्ट होते ? -- दोन्ही ठिकाणी जाने झाले होते ३) किराणा सामान आणि भाजीच्या दुकानात दुकानदार आवर्जून मास्क बांधत होता का ? --हो मास्क है नेहमीच होता ४) किराणा सामान आणि भाजीच्या दुकानात तुम्ही दोघेही आवर्जून किमान अंतर पाळत होता का ? -की मास्क बांधला आहे म्हणून किमान अंतराची आवश्यकता वाटली नाही असे काही झाले, हात सॅनिटाईज करत होता का? (तुमच्या लेखावरून तरी असणार असे दिसते) -- आम्ही दोघे वेगवेगळी बाटली सोबत ठेवायचे. ५) किराणा सामान आणि भाजी सॅनिटाईज केली का ? - हो किराना नेहमी करत होतो पण पालेभाजी नाही केली ६) वॉकींग सर्वसाधारणपणे किती वाजता आणि कुठे म्हणजे कित्पत लोक असलेल्या ठिकाणी केले. - वाकिंग ७-८ च्या मधे. ज्या मधे ३० मिन मधे ५-६ गाड्या जात असाव्यात अणि ३-४ लोक ७) तुमच्या दोघांपैकी कूणास चेहर्‍यास हात लावण्याची अधिक सवय आहे का? मास्क खाली सरकला तर हाताने चेहर्‍या समोरून वर करता की मास्क पूर्ण सोडवून पुन्हा बांधता? मास्क है पूर्ण वेळ वापरला. -- मास्क हा पूर्ण वेळ होता

In reply to by अश्विनी मेमाणे

माहितगार 21/07/2020 - 22:07
आपल्या सविस्तर ऊत्तरांबद्दल अनेक आभार. मार्चपासून कुणिच आले नाही म्हणजे कुणि शेजारी कडमडले असण्याची शक्यताही जवळपास निकालात निघते. आपण नमुद केल्या इतकी तुरळक ट्रॅफीक असेल (आणि वाटेत महापालिका स्वच्छता कर्मचारी कडमडून गेला नसेल) तर वॉकींगच्या मार्गाने संसर्गाची शक्यता अत्यंत कमी वाटते. अजून एक रेअर शक्यता घरात सकाली कचरा पेटी वापस कोण घेते त्यांनी नंतर हात वॉश न करणे आणि कचरा पेटी हाताळणारा कामगार इनफेक्टेड असणे पण (तुर्तास अत्यंत रेअर धरून चालू ) संसर्ग झाला असण्याच्या दोन मुख्य जागा शिल्लक रहातात त्यात माझ्या व्यक्तिगत मते वस्तु स्वतःहून निवडण्याची सुपर मार्केट सर्वाधिक रिस्की ठरली असण्याची शक्यता वाटते कारण आत कमीत कमी लोकांना सोडणे टेंपरेचर नाही ऑक्सीजन हे सगळे बघितले आणि मास्कची अट पाळली तरी एवढ्या सगळ्यातून एखादी इनफेक्शनच्या सुरवातीच्या स्टेज मधील व्यक्ती टेंपरेचर ऑक्सीजन पॅरामीटर पूर्ण करत मास्क बांधून आत पोहोचू शकते. आत गेल्या नंतर शिंकून किंवा खोकलून गेली तरी कॉटन मास्क केवळ ६०% पर्यंतच शाश्वती देतात, आणि बाहेरची खेळती हवा नसल्याने वीषाणू अधिक काळ मॉल सुपरमार्केटच्या वातावरणात असू शकतो. आणि २ जुलै च्या आधी तीन दिवसात सुपर मार्केट मध्ये गेला नसाल तर पारंपारीक किराणा स्टोअर आणि भाजी दुकानापाशी किमान अंतर पाळले गेले नाही तुमच्या आसपास कुणि शिंकले आणि मास्क असल्याच्या भावनेत त्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष झाले. केवळ मास्क आणि हँड सॅनिटायझर पुरेसे नाही किमान शारीरीक अंतर पाळणे आणि सुपर मार्केटसारख्या बंदीस्त वातावरणाच्या जागा टाळणे या गोष्टींचे महत्व अधिकच अधोरेखीत होते असे वाटते. पाला भाजी कच्ची न खाता शिजवून खाल्ली असेल तर त्या मार्गे संसर्गाची शक्यता सहसा नसावी. आपण सविस्तर उत्तर दिलेत, आम्हा वाचकांच्या माहितीज्ञानात भर घालण्यात आपण हातभार लावलात त्याबद्दल अनेक आभार.

In reply to by माहितगार

मराठी_माणूस 22/07/2020 - 10:11
मार्चपासून कुणिच आले नाही म्हणजे कुणि शेजारी कडमडले असण्याची शक्यताही जवळपास निकालात निघते.
म्हणजे काय ?

चौथा कोनाडा 21/07/2020 - 17:31
प्रत्येकाने वाचावे अन बोध घ्यावा असे कोविड अनुभव. मिसळपाव वरील महत्वाचा लेख. कोणताही अभिनिवेष ना आणता लिहिलेला अनुभव. आपण फार डगमगून न जाता कोविडशी सामना केला हे खुप कौतुकास्पद आहे. माहितगार यांना सविस्तर दिलेले उत्तर हे देखिल समर्पक ! आपणा दोघांचेही सुखरुपपणे बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन !

In reply to by चौथा कोनाडा

धन्यवाद!!! हा पहिलाच प्रयन्त होता लिखनाचा. माहिती सगळ्यांन पर्यन्त पोहचावी है उद्देश्य होता. मी अणि माझा नवरा नेहमी हे बोलायचो की आपल्या माहितीत अस फर्स्ट हैंड अनुभव असलेल अस कुणी नाही. तेह्वा वाटल न्हवत की स्वता: अनुभव लिहवा लागेल

In reply to by चौथा कोनाडा

@
प्रत्येकाने वाचावे अन बोध घ्यावा असे कोविड अनुभव. मिसळपाव वरील महत्वाचा लेख. कोणताही अभिनिवेष ना आणता लिहिलेला अनुभव. आपण फार डगमगून न जाता कोविडशी सामना केला हे खुप कौतुकास्पद आहे. माहितगार यांना सविस्तर दिलेले उत्तर हे देखिल समर्पक ! आपणा दोघांचेही सुखरुपपणे बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन !
+++++१११११११

In reply to by अनन्त्_यात्री

आम्हाला तर दीनानाथ मधून गरज नाही म्हणून सांगितला होता. आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले. १७ दिवस quarantine मधे रहा एवढच सांगितला होता त्यांनी. आणि आज आरोग्य सेतु वर पण स्टेटस चेंज झाल आहे

In reply to by अश्विनी मेमाणे

आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले
श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तरच टेस्ट करा > असा सोपा ट्रेंड हल्ली चालू आहे आणि तो योग्य आहे. यामुळे तुम्ही ९९% बिनधास्त होता आणि ते प्रतिकारशक्ती खाली येऊ देत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 24/07/2020 - 10:26
श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तरच टेस्ट करा > असा सोपा ट्रेंड हल्ली चालू आहे आणि तो योग्य आहे. हा सल्ला आपण कोणत्या आधारावर दिला आहे? Silent hypoxia' may be killing COVID-19 patients. https://www.firstpost.com/health/happy-hypoxia-in-covid-19-new-study-may-have-found-possible-causes-behind-this-biology-defying-complication-8578751.html Silent hypoxia emerges as new killer A condition in which a person’s oxygen level in blood cells and tissues drop without any warning signs, silent hypoxia has already claimed the lives of many Covid-19 patients in the country. https://www.newindianexpress.com/states/kerala/2020/jun/07/covid-19-complications-silent-hypoxia-emerges-as-new-killer-in-kerala-2153232.html

In reply to by सुबोध खरे

गवि 24/07/2020 - 10:39
कोणत्या स्टेजला किंवा निकषावर टेस्ट करण्याचा निर्णय घ्यावा / डॉक्टर घेत असावेत हे सांगितलं तर उपयोगी ठरेल काळजी घेण्याच्या (आणि काळजी न करण्याच्या) दृष्टीने.

In reply to by सुबोध खरे

हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनीच लेखिकेला तसं सांगितलं आहे. प्रतिसाद नीट वाचला तर लक्षात आलं असतं :
आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 24/07/2020 - 11:01
हा सल्ला त्याच्या डॉक्टरनि त्यांना दिला होता. आपण सर्वाना हा सल्ला कोणत्या अधिकारात देता आहात ?

In reply to by सुबोध खरे

मी सल्ला दिलेला नाही > डॉक्टरनी त्यांना दिलेला सल्ला एन्डोर्स केला आहे कारण माझाही अनुभव आणि विचार तसाच आहे. तुम्ही प्रतिसाद नीट वाचत नाही का अर्थ कळत नाही ? सल्ला कशाला म्हणतात ते पाहा :
भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.....लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम डी असे लिहिले तरी चालेल.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 26/07/2020 - 14:09
उगाच या बोटाची थुंकी त्या बोटावर करू नका. आम्हाला तर दीनानाथ मधून गरज नाही म्हणून सांगितला होता. त्यांच्या कडे दीनानाथ मधून पल्स ऑक्सिमीटर दिलेला होता. त्यावर जर ऑक्सिजनची मात्रा ९५ च्या वर असेल तर त्यांना हॅपी हायपॉक्सिया नाही हे स्पष्ट समजते. हा पल्स ऑक्सिमीटर नसताना तुम्ही सामान्य माणसांना थंड घरी बसा हे कसे सांगू शकता? एखादा माणूस आपल्यासारख्याच दीड शहाणपणाचा सल्ला घेऊन घरी बसला तर प्राणावर बेतू शकते तेंव्हा असे काही लिहिण्याच्या अगोदर चार वेळेस विचार करा. हि काही बॅलन्स शीट नाही. आपल्याला सर्वच विषयात सर्वच कळतं हा दंभ काढून टाका. उगाच इगो प्रॉब्लेम म्हणून मी मार्च मध्ये लिहिलेल्या लेखाचा आपल्याला पाहिजे तेवढाच भाग इथे देऊन मानभावीपणा करु नका. त्याचा इथे संबंध नाही

In reply to by सुबोध खरे

आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले
हा पल्स ऑक्सिमीटर नसताना तुम्ही सामान्य माणसांना थंड घरी बसा हे कसे सांगू शकता ? तुम्ही (नेहेमीप्रमाणे) विपर्यास चालवला आहे > `लक्षणं आली तर टेस्ट करा ' याचा अर्थ `घरी थंड बसा असा होत नाही '. किमान इतका निर्बुद्ध अर्थ तरी कुणीही काढणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 09:51
लक्षणं आली तर टेस्ट करा ' याचा अर्थ `घरी थंड बसा असा होत नाही '. किमान इतका निर्बुद्ध अर्थ तरी कुणीही काढणार नाही. हैप्पी हायपॉक्सिया आपण वाचलेलाच नाही कारण अशा रुग्णांना लक्षणेच नसतात आपण "गौतम बुद्धा" चे अवतार असताना आपल्याला हॅपी हायपॉक्सिया कळलाच नाही? आश्चर्य आहे

In reply to by सुबोध खरे

बुद्धत्व म्हणजे `शरीर आहे, पण आपल्याला शरीर नाही हा उलगडा होणं !' हे रोज शरीराशीच डील करणार्‍याला कळणं असंभव, तस्मात, त्या भानगडीत न पडणं श्रेयस ! _____________________________________________________ शिवाय तुमचा निष्कर्श नेमका हॉस्पिटलच्या डॉक्टर्स विरुद्ध आहे :
कारण अशा रुग्णांना लक्षणेच नसतात
वाचा : `आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले ' थोडक्यात, तुमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीच्या फेकाफेकीचा काहीएक उपयोग नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 19:38
उगाच या बोटाची थुंकी त्या बोटावर करू नका. मी म्हणजे मी म्हणजे मीच असतो असू द्या चालू द्या

In reply to by सुबोध खरे

याचं तारतम्य रहात नाही. _______________________________ असो, तरी सर्वांना उपयोग होईल म्हणून लिहितो. कुणी कुणाचा अवतार नसतो. बुद्धत्व हे आपल्या स्वरुपाचं दुसरं नांव आहे. रोगांची नांव आणि लक्षणं पाठ असण्याशी त्याचा काहीएक संबंध नाही. ते डॉक्टरचं काम आहे. ____________________________________________________ आता वाफेचं तापमान, तुमच्या म्हणण्यानुसार `ज्या तापमानात विषाणु तग धरु शकत नाही' त्यापेक्षा अधिक असतांना; `विषाणु वाफेनं मरणार नाही ' अशी छातीठोक विसंगती तुमच्याकडून का होते आहे ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 12:01
आता वाफेचं तापमान, तुमच्या म्हणण्यानुसार `ज्या तापमानात विषाणु तग धरु शकत नाही' त्यापेक्षा अधिक असतांना; `विषाणु वाफेनं मरणार नाही ' तुम्ही विचार करायचंच नाही असे ठरवल्यावर कोण काय करणार? शरीराच्या बाहेर म्हणजे निर्जीव वस्तूंवर विषाणू असेल तर तो वाफेने निष्प्रभ होईल. विषाणू शरीराच्या पेशीत आत शिरल्यावर त्यावर वाफेचा परिणाम होणार नाही हे दोन ठिकाणी लिहूनही तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये मुळात विषाणू पेशीत शिरला कि तो आपले कवच बाहेर ठेवून आर एन ए (किंवा डी एन ए ) पेशीत/ केंद्रात सोडतो आणि पेशींचा ताबा मिळवतो अशा परिस्थितीत वाफेने त्यावर काय आणि कसा परिणाम होईल. मुळात विषाणू हा जिवंत आणि मृत याच्या सीमारेषेवर असतो. इथपासून समजावून घ्या मग अशी भंपक विधाने करा. मलाच सगळ्या विषयात सगळं समजत मला सगळ्याच विषयात सगळं समजत मला सगळ्या विषयात सगळंच समजत मला सगळ्या विषयात सगळं समजतच किंवा मी बुद्ध आहे हा दंभ अगोदर काढून टाका

In reply to by सुबोध खरे

विषाणू शरीराच्या पेशीत आत शिरल्यावर त्यावर वाफेचा परिणाम होणार नाही
हे सांगायला तुम्ही कशाला हवे ? ते सगळ्या जगाला माहिती आहे ! नाही तर लस कशाला शोधायला हवी ? आणि विषाणु पेशीत शिरल्यावर लक्षणं दिसायला लागतील हे तुम्हाला कळत नसण्याची शक्यता नाही. त्यामुळे तो मुद्दाच नाही. जर तो विषाणु (तुम्ही सांगितलेल्या) तापमानाला तग धरु शकत नाही तर वाफेचं तापमान त्यापेक्षा जास्त आहे असा मुद्दा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 19:16
विषाणू शरीराच्या पेशीत आत शिरल्यावर त्यावर वाफेचा परिणाम होणार नाही हे सांगायला तुम्ही कशाला हवे ? ते सगळ्या जगाला माहिती आहे ! नाही तर लस कशाला शोधायला हवी ? १) आपण म्हणजे सर्व जग नव्हे २) Ig A नावाची प्रतिपिंडे असतात. हि वजनाने शरीरात सर्वात जास्त असतात. आणि हि प्रतिपिंडे जिवाणू आणि विषाणूंना आपल्या शरीराच्या पेशींमध्ये शिरकाव करण्याच्या अगोदर निष्प्रभ करतात. उगाच आपल्यालाच वैद्यकीय ज्ञान किती आहे याचे जगाला प्रदर्शन कशाला करताय. हास्यास्पद होते आहे

In reply to by सुबोध खरे

साधा मुद्दा होता आणि तुमच्याकडे (डॉक्टर असून त्याचं नक्की उत्तर नाही !)
आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले
आता सांगा : व्यक्तीनी टेस्ट नेमकी केंव्हा करायला हवी ?

In reply to by सुबोध खरे

त्याच्या संदर्भात तुमच्याकडे नक्की माहिती नाही ! आता मला सुरुवातीला विचारलेला प्रश्न स्वतःला विचारा : कोणत्या अधिकारात तुम्ही इथे निराधार लेख लिहिता ? आणि प्रश्न विचारले की हाताशी येतील त्या लिंक्स फेकता, किंवा काही तरी मेडीकल टर्मिनॉलॉजी वापरुन वेळ मारुन नेता !

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 30/07/2020 - 09:44
मला नक्की माहिती आहे पण आपल्या सारख्या दांभिक माणसाला समजावून देण्यात मला अजिबात रस नाही कि आपल्याशी वितंडवाद घालण्यातहि मला रस नाही आणि त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही. मी माझे ज्ञान आपल्याला सिद्ध करून दाखवावे अशी आपली काय लायकी आहे?

In reply to by सुबोध खरे

१. तुम्हाला टेस्ट केंव्हा करायची याची माहिती नसल्यानं, पेशंट आला की सरसकट टेस्टचा सल्ला तुम्ही दिला. २. आता लक्षण दिसली तरच टेस्ट करा हा मुद्दा समोर आल्यावर तुम्हाला (अज्ञानामुळे), पेशंटसना हाकनाक टेस्ट कराव्या लागल्या याचा अपराध भाव दाटून आला. ३. कुणाही प्रामाणिक व्यक्तीनं लेखिकेकडून तिला तसा सल्ला देणार्‍या डॉक्टर्सचा नंबर/ नांव मिळवून त्यांचा अनुभव विचारुन आपली कार्यप्रणाली सुधारली असती. याला प्रोफेशनॅलिजम म्हणतात. ४. त्याऐवजी तुम्ही मलाच `कोणत्या अधिकारात सल्ला देता?' असं विचारलं (आणि मानवी मनाचा सांगोपांग अभ्यास असणार्‍याशी नाहक पंगा घेतला !) ५. मग स्वतःची पुरेपूर शोभा झाल्यावर तुम्ही 'मी माझे ज्ञान आपल्याला सिद्ध करून दाखवावे अशी आपली काय लायकी आहे?' या पातळीवर उतरलात ! ६. थोडक्यात, तुम्हाला पेशंटला टेस्ट केंव्हा करायला हवी याची काहीएक माहिती नाही आणि आपलं अज्ञान तुम्ही व्यक्तिगत पातळीवर उतरुन झाकण्याचा प्रयत्न करतायं ! _____________________________________ हा इगो सोडा, आणि आता तरी दोन गोष्टी करा : १. लक्षण दिसली तरच टेस्ट करायचा सल्ला पेशंटसना द्या, ते तुम्हाला दुवा देतील, आणि २. वाफेच्या तापमानाचा आणि तुमच्या अज्ञानाचा झोल न घालता, सर्वांना वाफारा घ्यायला सांगा.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 31/07/2020 - 19:55
भंपक प्रतिसाद उत्तर देण्याच्या लायकीचा नाही तेंव्हा तुम्हीच हुशार म्हणून सोडून देऊ या

In reply to by सुबोध खरे

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, संकेतस्थळावर सगळे सदस्य एकसमान आहेत. तस्मात, कुणाचीही लायकी वगैरे काढायचा उद्दामपणा करु नका. सदस्याची क्रेडिबिलीटी त्याच्या लेखनावर ठरते, डिग्रीवर नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 01/08/2020 - 12:51
तुम्हाला साधं मराठी कळत नाही का? प्रतिसाद उत्तर देण्याच्या लायकीचा नाही असं स्पष्ट असताना तुम्ही आपली लायकी काढण्यावर घसरलात? इतकी चिडचिड बरी नव्हे. ( आपल्याला अध्यात्म समजले असेल तर इतकी चिडचिड का होते आहे हा बाळबोध प्रश्न माझ्या बालबुद्धीला पडला आहे पण ते जाऊ द्या ) आपण महान सर्वज्ञच आहात. संतांना अध्यात्म अजिबात समजलेले नाही ते पटकन समजावून देणारे आहात. "आपली लायकी काढावी" अशी माझी "काय लायकी" आहे?

In reply to by सुबोध खरे

वाचा :
मी माझे ज्ञान आपल्याला सिद्ध करून दाखवावे अशी आपली काय लायकी आहे?
30 Jul 2020 - 9:44 am | सुबोध खरे ही हातशी येतील त्या लिंक्स फेकण्यापेक्षा जरा चिंताजनक परिस्थिती आहे. तस्मात, माझ्या प्रतिसादांना उत्तर देतांना नीट अभ्यास करत जा आणि व्यक्तिगत होणं टाळा म्हणजे असा तोल सुटणार नाही.

झेन 21/07/2020 - 18:52
या त्रासातून बाहेर आलात अभिनंदन. आपला अनुभव इथे शेअर केसात धन्यवाद. आजच्या घडीला कोणीही सांगू शकत नाही कुणाचा नंबर कधी लागेल.

कोहंसोहं१० 21/07/2020 - 21:52
इन्फेक्ट होण्याआधी मी सकाळी संध्याकाळी ३० मिन वॉक करत होते. माझा नवरा वॉक शिवाय बाकि व्यायाम अजुन करायचा. जमेल तस गरम पानी प्यायचो. कधी कधी हळद दूध पण घेत होतो. लॉकडाउनचे सुरवातीचे काही दिवस सोडता आम्ही खुप चांगला आहार घेतला. तेलकट बेकरी पूर्ण बंद होते. पावभाजी पण चपाती सोबत खात होतो. सगळी फळे प्लेट भरून रोज एकदा खात होतो >>>>>>>>>>>> अश्विनीजी, वर नमूद केल्याव्यतिरिक्त काही अजून खाण्यापिण्याविषयी पथ्ये पाळली होती का किंवा डॉक्टरांनी काही विशिष्ट आहार नमूद केला होता का? हल्ली व्हाट्सएप्प मुळे अगदी मसाल्यापासून काढ्यापर्यंत बरेच काही वाचनात येत असते त्यामुळे गोंधळायला होते.

In reply to by कोहंसोहं१०

डॉक्टरनी अस कही खा किंवा नका खाऊ हे सांगितला न्हवत. अणि आम्ही मी जे काही आहार बद्दल लिहल आहे. ते आम्ही नेहमीच करायचा प्रयन्त करतो. भरपूर पालेभाज्या अणि फ्रूट्स नेहमीच खातो. जे काढ़ा मी म्हटल आहे ते इम्युनिटी बूस्टर म्हणून घेत होतो. आता आम्ही फ़क्त तो आर्युर्वेदिक डॉक्टर कडून आणलेला वापरत आहोत

Gk 22/07/2020 - 07:09
इन्शुरन्स असेल तर तुम्हाला आयडी वगैरे आणा , असे सांगता येते , पोलिसीत विशिष्ट बोर्ड , स्पेशळ रूम द्यावी ऐसे असू शकते, इन्शुरन्स असताना नको त्या टेस्ट केल्या की क्लेम अडकतो नसेल आणि टेस्ट जास्त केल्या तर तुम्हाला समजनार कसे ?

अत्यन्त काळजी घेऊनही, हा कसा पसरतो, हे समजणं कठीण होत चाललंय. आपण सुखरुप ह्यातुन पार पडल्या, हेच बरं. अन्यथा सोशल मीडीयावर गोष्टी अतिरंजीत स्वरुप्पात वाचुन, फार टेंशन येत राहते. आपल्याला आलेला पॉझिटिव्ह + पॉझिटिव्ह अनुभव, हा हुरुप देणारा ठरतोय :)

स्वच्छंद 23/07/2020 - 00:54
आजच्या घडीला याची गरज होती. अनावश्यक भिती होती मनात, पण लेख वाचून थोडीफार कमी झाली असे म्हणायला हरकत नाही.

गामा पैलवान 23/07/2020 - 22:59

रातराणी 24/07/2020 - 11:08
भीतीदायक आहे अनुभव. इतके दिवस स्वतःला एका खोलीत कोंडून घ्यायची कल्पना करूनही कसेतरी झाले. तुम्ही या सगळ्यातुन संयमाने बाहेर आलात त्याबद्दल तुमचं कौतुक वाटतंय.

या काळात ताप आला की पहिलं कोविड डोक्यात यायला पाहिजे. तुम्हाला डेन्ग्यु मलेरिया वगैरे सांगून गंडवलं. लक्षणांचे प्रमाण खूप ठिकाणी असं दिलं आहे - Fever (83-99 percent लोकांना जाणवतो). Cough (59-82 percent). Fatigue (44-70 percent). Anorexia: loss of appetite (40-84 percent). Shortness of breath (31-40 percent). Sputum production (28-33 percent). Muscle aches (11-35 percent). सह्याद्री आणि दीनानाथ ह्या भिकार** हॉस्पीटल्स मध्ये गेला नाहीत हे तुमचे भाग्य.
पावभाजी पण चपाती सोबत खात होतो.
हा हा हा!! तुम्ही एरव्ही आठवड्यातून कितीवेळा पावभाजी खाता???

In reply to by हणमंतअण्णा शंक…

ताप आल्यावर कोविताप आल्यावर कोविड डोक्यात आलाच होता म्हणून तर माझ्या नवऱ्याने जसा ताप आला तस वेगळ करुण घेतला स्वता:ला. हे मी वर लिहल आहे. आणि बाकि काही क्लासिक कोविडची लक्षण न्हवती म्हणून मग वाटत होता नसेल ही. आणि त्याला मागच्या महिन्यात पण ताप आला होता तेव्हा कोविड न्हवता. म्हणून मग प्रत्येक वेळी ताप म्हणजे कोविड असतो अस नाही. पण दोन्ही वेळेस आम्ही विलगीकरण केलच आणि राहिला पावभाजी तर लॉकडाउन पासून आठवड्यातून एकदा तर होतिये

माहितगार 26/07/2020 - 19:53
रोगांसाथींचा मुकाबला करण्यासाठी सर्वसाधारणपणे Test. Treat. Track (३T) हे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे धोरण असते. त्यामुळे संसर्ग ग्रस्त व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींना Track करून टेस्ट करणे आणि टेस्ट पॉझीटीव्ह आल्यास लक्षणे दृगोच्चर होण्या आधीच रुग्णाचे आरोग्य व्यवस्थापनाची दक्षता घेणे हा एक महत्वपूर्ण भाग असतो. उपरोक्त धागा लेखिकेच्या घरातील सदस्यांपैकी विशेषतः एक सदस्या अस्थमाप्रवण असताना लक्षण येईपर्यंत टेस्ट न करण्याचा डॉक्टरांनी खरेच सल्ला दिला का हे जरासे अचंबित करणारे आहे. दोन शक्यता असू शकतात कुटूंबातील दोनेक व्यक्तिंना संसर्ग असल्यास इतरांना तसा तो आहे असे समजून आवश्य्क प्रतिबंधक उपाययोजना सुचवून मोकळे होणे -आणि खासगी टेस्टींगचा अनावश्यक आर्थिक बोजा टाळणे, दुसरे वर डॉ. सुबोध खरेंनी शंका व्यक्त केली तसे ऑक्झीमीटर च्या वापरावर भर देणे, तिसरी एक शक्यता टेस्टींग पद्धतीतच गलथानपणा अथवा संभाव्य त्रुटीमुळे संसर्ग न झालेल्या व्यक्तीस टेस्टींगला जाऊन संसर्ग न झाला म्हणजे मिळवले अशी परिस्थीती मुळे टेस्टींग न सुचवणे अशा प्रकारच्या शक्यता असू शकतात. पण तरीही सल्ला अंशतः प्रस्थापित Test. Treat. Track (३T) हे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे धोरण बाह्य ठरत असण्याची शक्यता असावी. अर्थात प्रत्यक्षात दिलेला सल्ला , आणि समजून घेणे व त्याबद्दल पुर्नवाच्यता यातही अंशतः अंतर असू शकावे.

आमच्या सौ. आईला पण हा आजार झाला होता. जवळ्पास १५-२० दिवस तिने पण खूप त्रास सहन केला होता. इंग्रजी मध्ये एक म्हण आहे की.... common sense is not so common .... तसेच ह्या आजाराबद्दल एक समजले की, covid-19 is the most unpredictable disease .... अर्थात, हे मत माझ्या तुटपुंज्या माहितीवर आधारित असल्याने, मला ह्या विषयावर जास्त वाद घालायची इच्छा नाही.

In reply to by मुक्त विहारि

माहितगार 27/07/2020 - 20:28
वादा वादातून सत्याची माहिती होते अशा अर्थाचे संस्कृत सुभाषित आहे
covid-19 is the most unpredictable disease ....
१) कोणती बाह्य ल़क्षणे कुणात दृगोच्चर होतील किंवा बाह्य लक्षणे दिसून येणारच नाहीत या अर्थाने वाक्य बरोबर आहे. २) कुणाला होईल या अर्थाने पुर्णतः बरोबर नाही, संसर्गजन्य आजारांचे होण्याची अनिश्चिती रस्त्यावरील अपघाताच्या अनिश्चिती सारखी असते, आपण स्वतः वाहन चालवण्याच्या सर्व दक्षता घेतो तशाच पद्धतीने स्वतःबाबतीत सर्व दक्षता घ्यावयास हव्यात आणि सर्वांनाही तसेच सांगून सर्वजण आदर्श वागले तर अपघात होण्याची शक्यता त्या प्रमाणात कमी होते. ३) झाल्या नंतर किती यशस्वीपणे बरा होईल ते मात्र अनेक उपजत शारीरीक क्षमता, शारीरीक स्वास्थ्याची काळजी किती घेतलेली आहे, सुयोग्य औषधोपचारांची सुप्रशिक्षीत अनुभवी डॉक्टरांकडून वेळेत ऊपलब्धता यावर अवलंबून असावे किंवा कसे

In reply to by माहितगार

करोना बाबत कुणालाच काहीही ठाम पणे सांगता येत नाही....कावीळ, विषमज्वर, हिवताप ह्या अशा आजाराबाबत ठोस लक्षणे असल्याने, आजार ओळखणे आणि औषधोपचार करणे सोपे जाते.पण करोना बाबत ठाम अशी कुठलीच लक्षणे नाहीत. (सध्या तरी डोंबिवली सारख्या जागतीक केंद्रात, हा रोग पचवून फिरत असलेल्या व्यक्ती पण कमी नसतीलही... आमच्या सौ.ने ३ दिवसात ह्या रोगावर मात केली तर आमच्या पिताश्रींनी हा रोग व्यवस्थित पचवला..... सौ. आईला करोना झाल्यामुळे वडीलांची आणि बायकोची, दोघांची पण टेस्ट घेतली.वडीलांची टेस्ट नकारार्थी आली तर बायकोची होकारार्थी... बायकोने ३ दिवसांनी परत टेस्ट केली तर ती नकारार्थी आली.... डोंबिवली फिव्हरच्या बाबतीत पण असेच घडले होते.)

Rajesh188 27/07/2020 - 21:17
हे सरकारी निर्देश च आहेत असे वाटते. कारण मुंबई,ठाणे मध्ये सुद्धा घरात covid19 positive निघाला तरी बाकी फॅमिली member madhye lakshan नसतील तर टेस्ट करू नका असाच सल्ला दिला जातो. पण विलागीकरान चा सल्ला मात्र दिला जातो. लक्षण च नसतील तर उपचार काय करणार. फक्त संसर्ग वाढू नये म्हणून विलग होणे हे योग्य वाटत.

In reply to by Rajesh188

माहितगार 27/07/2020 - 21:45
आकडेवारी कमी दाखवणे आणि सरकारी यंत्रणेवरील ताण कमी ठेवणे यासाठी खायचे आणि दाखवायचे दात मंत्रालय+ सचिवालय मिळून करू शकते. कारण आजार वाढण्यात जनतेची चूक होत असली तरी जनता कबूल करत नाही आणि अपयशाचे खापर राजकारणी आणि अधिकार्‍यांवर येण्याची शक्यता असते त्यासाठी आकडेवारी कमी ठेवण्यासाठी केलेला जुगाड असू शकेल पण टेस्टींग्स कमी करणे शास्त्रीय आणि वैद्यकीय दृष्ट्या योग्य मार्ग नसावा.

माहितगार 28/07/2020 - 20:00
....आणि विषाणु पेशीत शिरल्यावर लक्षणं दिसायला लागतील........
वरील एका प्रतिसादातील वाक्यांश वैद्यकीय दृष्ट्या कितपत नेमका आणि बरोबर आहे हे वैद्यकीय जाणकारांकडून समजून मिळू शकेल ?

प्रचेतस 30/07/2020 - 11:54
लेखिकेचा अनुभव रोचक आणि माहितीपूर्ण पण तरीही.. ह्या धाग्यावर मिपाचे दोन धुरंदर आयडी फालतू वितंडवाद घालत असल्याचे बघून मनोरंजन झाले.

श्वेता२४ 21/07/2020 - 15:23
इतरांना मार्गदर्शक ठरतील. आजारातून बाहेर आलात व धैर्यांने परिस्थितीला सामोरे गेलात याबद्दल अभिनंदन.

आपण आपला उत्तमपणे अनुभव मांडला आहे, आपण धोरोदत्तपणे परिस्थिती हाताळली. छान आणि अभिनंदन आपला अनुभव धीर देणारा आहे. आभार....फक्त डॉक्टरचं अशा परिस्थितीतही 'तुमचा इन्शुरन्स आहे का?' हे विचारणे खटकलं. बाकी लिहिते राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद.. आम्हाला इन्शुरन्स वापरण्याची गरज नाही पडली. एकमेकांन सोबत होतो तर धीर देते होतो. पण बाकि घरातल्या लोकांसाठी भीति वाटत होती. त्यानी खुप खुप काळजी घेतली आमची

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 21/07/2020 - 16:48
.... 'तुमचा इन्शुरन्स आहे का?' हे विचारणे खटकलं....
त्यांनी उल्लेख केलेल्या विशीष्ट हॉस्पिटलचा अ‍ॅडमिनिस्ट्रेशनसाईडचा किमान एक कर्मचारी असे खटकण्यासारखे बोलतो असा माझ्या परिचितांचाही अनुभव आहे. बहुधा वरीष्ठ मॅनेजमेंटच तसे असेल तर खालील कर्मचारी तसे वागण्य्चाची शक्यता असते. अर्थात हॉस्पीटल मॅनेजमेंट्सनी खर्चाच्या रक्कम एवढ्यावर नेऊन ठेवल्या आहेत की इन्शुरन्स असल्याशिवाय कव्हर होणार नाही आणि नंतर पेशम्ट्सच्या मागे कुठे पळा - त्या पेक्षा स्पष्ट विचारून घ्या - असा ही होरा खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनांचा असू शकतो.

गवि 21/07/2020 - 15:43
लेख वाचून मनावर ताण आला. म्हणजे खालील ओळी वाचून.
आम्ही बरीच काळजी घेत होतो. मास्क वापरत होतो. प्रत्येक ठिकाणी पैसे दिला घेतल्यावर सानिटाइझ करत होतो. बाहेर कुठेही गरजेशिवाय गेलो नाही. माहीत नाही कुठून आम्ही इन्फेक्ट झालो
कारण अधोरेखित भाग आम्हा वाचकांपैकी बहुतांश लोकांना लागू आहे. (असावा) पण तुम्ही सुखरूप केवळ सौम्यच लक्षणांसहित बाहेर पडलात याबद्दल अभिनंदन.

माहितगार 21/07/2020 - 16:38
सर्व प्रथम आपणा दोघांचेही सुखरुपपणे बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन. आणि असे अनुभव लेख येणे अत्यंत गरजेचे आहे त्याची मिसळपावच्या माध्यमातून भर घालण्यासाठी अनेक आभार सुद्धा. नाही म्हटले तरी अजून वर्षभरतरी सर्वांना या विषयावद्दल दक्ष रहावे लागेल. मला वाटते अनुभव लेख मिपा संपादकांनी निवडक लेखांच्या यादीत घ्यावयास हवे. लेखिकेने सर्व काळजी घेऊन संसर्ग कुठून झाला हे लक्षात येत नाही म्हटले आहे. वस्तुतः सर्व काळजी घेतलेल्यांना संसर्गाचा मार्ग लक्षात येणे अधिक सोपे जावयास हवे आणि त्याची चिकीत्सा इतरांना ऊपयूक्त ठरु शकते. त्यासाठी आपण एखादी वस्तु कुठे विसरलो कि स्टेप बाय स्टेप कुठे कुठे काय काय केले हे लक्षात घेतो तसे करावे लागेल. जर लक्षात आले तर नेमक्या कोणत्या स्टेप्स अधिक साशंकतेच्या होत्या हे लक्षात येऊ शकेल. कोविड - १९ चा संसर्ग लक्षण प्रथमतः २ जुलैला लक्षात आले म्हणजे संसर्ग वस्तुतः त्याच्या आधी दोन आठवड्यापासून सुद्धा म्हणजे १५ जुनच्या आसपासपासून झालेला असू शकतो. एका व्यक्तिचा संसर्ग लक्षणे दृगोच्चर होण्यापुर्वीच दुसर्‍या व्यक्तिस होऊ शकतो पण इतर फॅमिली मेंबर्सना झाल्याचे किमान उपरोक्त लेखातून तरी दिसत नाही. इतर केसेस मध्ये फॅमिली मेंबर्सना होऊन गेला पण त्यांना काहीच लक्षणे न दिसल्याने पण कळलेच नाही असेही होऊ शकते घरात दम्याचा विकार असणारी व्यक्ती सर्वसाधारणपणे सुरक्षीत राहीली म्हणजे लेखिकेच्या पतींना लक्षणे कमी कालावधीत दृगोच्चर झाली आणि त्यांनीही घरात अधिक पसरु नये याची व्यवस्थित काळजी घेतली आणि अशी काळजी घेणे अभिनंदनास नक्कीच पात्र म्हटले पाहीजे. म्हणजे २ जुलैच्या आधी तीनेक दिवसांपासूनचा संसर्ग असण्याची शक्यता अधिक असेल का? खालील प्रश्न विचारण्याचा उद्देश्य ब्लेम करणे नाही पण तुमच्या स्टेप्स रिकलेल्ट करण्यात आणि शक्य त्रुटीतून इतरांना शिकण्यास मदत होईल. १) घरात घरकामासाठी कुणि मदतनीस स्त्री/व्यक्ती आहे/होती का? असेल तर त्यांच्याशी तुमचे किमान अंतर आणि मास्क आवर्जून होते का? त्यांनी स्पर्श केलेले प्रत्येक बटन वस्तु तुम्ही व्यक्ती गेल्या नंतर सॅनिटाईज केली का? - संसर्गाची हि शक्यता उपरोक्त कुटूंबा बाबत कमी वाटते, मदतनीस व्यक्तीस संसर्ग असेल तर तो पूर्ण कुटूंबात पोहोचला असता. २) किराणा भाजी दुकान पारंपारीक आणि वेल व्हेंटीलिएटेड होते की स्वतः वस्तु निवडण्याचे सुपरमार्ट होते ? ३) किराणा सामान आणि भाजीच्या दुकानात दुकानदार आवर्जून मास्क बांधत होता का ? ४) किराणा सामान आणि भाजीच्या दुकानात तुम्ही दोघेही आवर्जून किमान अंतर पाळत होता का ? -की मास्क बांधला आहे म्हणून किमान अंतराची आवश्यकता वाटली नाही असे काही झाले, हात सॅनिटाईज करत होता का? (तुमच्या लेखावरून तरी असणार असे दिसते) ५) किराणा सामान आणि भाजी सॅनिटाईज केली का ? ६) वॉकींग सर्वसाधारणपणे किती वाजता आणि कुठे म्हणजे कित्पत लोक असलेल्या ठिकाणी केले. ७) तुमच्या दोघांपैकी कूणास चेहर्‍यास हात लावण्याची अधिक सवय आहे का? मास्क खाली सरकला तर हाताने चेहर्‍या समोरून वर करता की मास्क पूर्ण सोडवून पुन्हा बांधता? किराणा आणि भाजी मार्फत वीषाणू संसर्गाची शक्यता कमी असेल तर वॉकींग दरम्यान झाला असण्याची शक्यता वाढत असावी. जसे की मॉर्नींग वॉक महापालीकेचे स्वच्छता कर्मचारी स्वच्छता काम करताना केला असेल तर संसर्ग त्यांच्या मार्फत झाला असण्याची शक्यता कित्पत आहे. (अशा स्वरूपाचे डिटेल काँटेक्ट ट्रेसिंग व्हावयास हवे तसे काँटॅक्ट ट्रेसिंग करण्यात आरोग्य यंत्रणेकडून नाही म्हटले तरी हयगय होत असण्याची शक्य्ता वाटते. एकजरी पेशंट आढळला कि संबंधीत किराणा आणि भाजी पाला दुकानचाराचे टेस्टींग आणि दुकानापाशी सुचना फलक लावला कि जागरूकता वाढण्यास मदत होईल पण ते होताना दिसत नाही.) किराणा आणि भाजी दुकानातून आलेला नसेल तर करोना सं म्हणजे मॉर्नींग वॉक असेल तर महापालिकेचे सफाई कर्मचारी क्रॉस होत होते का? ( या शक्यतेने मी स्वतः आताशा मॉर्नींग वॉक टाळतोय)

का? असेल तर त्यांच्याशी तुमचे किमान अंतर आणि मास्क आवर्जून होते का? त्यांनी स्पर्श केलेले प्रत्येक बटन वस्तु तुम्ही व्यक्ती गेल्या नंतर सॅनिटाईज केली का? - संसर्गाची हि शक्यता उपरोक्त कुटूंबा बाबत कमी वाटते, मदतनीस व्यक्तीस संसर्ग असेल तर तो पूर्ण कुटूंबात पोहोचला असता. ----मार्च पासून कुणीच येत नाही घरी २) किराणा भाजी दुकान पारंपारीक आणि वेल व्हेंटीलिएटेड होते की स्वतः वस्तु निवडण्याचे सुपरमार्ट होते ? -- दोन्ही ठिकाणी जाने झाले होते ३) किराणा सामान आणि भाजीच्या दुकानात दुकानदार आवर्जून मास्क बांधत होता का ? --हो मास्क है नेहमीच होता ४) किराणा सामान आणि भाजीच्या दुकानात तुम्ही दोघेही आवर्जून किमान अंतर पाळत होता का ? -की मास्क बांधला आहे म्हणून किमान अंतराची आवश्यकता वाटली नाही असे काही झाले, हात सॅनिटाईज करत होता का? (तुमच्या लेखावरून तरी असणार असे दिसते) -- आम्ही दोघे वेगवेगळी बाटली सोबत ठेवायचे. ५) किराणा सामान आणि भाजी सॅनिटाईज केली का ? - हो किराना नेहमी करत होतो पण पालेभाजी नाही केली ६) वॉकींग सर्वसाधारणपणे किती वाजता आणि कुठे म्हणजे कित्पत लोक असलेल्या ठिकाणी केले. - वाकिंग ७-८ च्या मधे. ज्या मधे ३० मिन मधे ५-६ गाड्या जात असाव्यात अणि ३-४ लोक ७) तुमच्या दोघांपैकी कूणास चेहर्‍यास हात लावण्याची अधिक सवय आहे का? मास्क खाली सरकला तर हाताने चेहर्‍या समोरून वर करता की मास्क पूर्ण सोडवून पुन्हा बांधता? मास्क है पूर्ण वेळ वापरला. -- मास्क हा पूर्ण वेळ होता

In reply to by अश्विनी मेमाणे

माहितगार 21/07/2020 - 22:07
आपल्या सविस्तर ऊत्तरांबद्दल अनेक आभार. मार्चपासून कुणिच आले नाही म्हणजे कुणि शेजारी कडमडले असण्याची शक्यताही जवळपास निकालात निघते. आपण नमुद केल्या इतकी तुरळक ट्रॅफीक असेल (आणि वाटेत महापालिका स्वच्छता कर्मचारी कडमडून गेला नसेल) तर वॉकींगच्या मार्गाने संसर्गाची शक्यता अत्यंत कमी वाटते. अजून एक रेअर शक्यता घरात सकाली कचरा पेटी वापस कोण घेते त्यांनी नंतर हात वॉश न करणे आणि कचरा पेटी हाताळणारा कामगार इनफेक्टेड असणे पण (तुर्तास अत्यंत रेअर धरून चालू ) संसर्ग झाला असण्याच्या दोन मुख्य जागा शिल्लक रहातात त्यात माझ्या व्यक्तिगत मते वस्तु स्वतःहून निवडण्याची सुपर मार्केट सर्वाधिक रिस्की ठरली असण्याची शक्यता वाटते कारण आत कमीत कमी लोकांना सोडणे टेंपरेचर नाही ऑक्सीजन हे सगळे बघितले आणि मास्कची अट पाळली तरी एवढ्या सगळ्यातून एखादी इनफेक्शनच्या सुरवातीच्या स्टेज मधील व्यक्ती टेंपरेचर ऑक्सीजन पॅरामीटर पूर्ण करत मास्क बांधून आत पोहोचू शकते. आत गेल्या नंतर शिंकून किंवा खोकलून गेली तरी कॉटन मास्क केवळ ६०% पर्यंतच शाश्वती देतात, आणि बाहेरची खेळती हवा नसल्याने वीषाणू अधिक काळ मॉल सुपरमार्केटच्या वातावरणात असू शकतो. आणि २ जुलै च्या आधी तीन दिवसात सुपर मार्केट मध्ये गेला नसाल तर पारंपारीक किराणा स्टोअर आणि भाजी दुकानापाशी किमान अंतर पाळले गेले नाही तुमच्या आसपास कुणि शिंकले आणि मास्क असल्याच्या भावनेत त्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष झाले. केवळ मास्क आणि हँड सॅनिटायझर पुरेसे नाही किमान शारीरीक अंतर पाळणे आणि सुपर मार्केटसारख्या बंदीस्त वातावरणाच्या जागा टाळणे या गोष्टींचे महत्व अधिकच अधोरेखीत होते असे वाटते. पाला भाजी कच्ची न खाता शिजवून खाल्ली असेल तर त्या मार्गे संसर्गाची शक्यता सहसा नसावी. आपण सविस्तर उत्तर दिलेत, आम्हा वाचकांच्या माहितीज्ञानात भर घालण्यात आपण हातभार लावलात त्याबद्दल अनेक आभार.

In reply to by माहितगार

मराठी_माणूस 22/07/2020 - 10:11
मार्चपासून कुणिच आले नाही म्हणजे कुणि शेजारी कडमडले असण्याची शक्यताही जवळपास निकालात निघते.
म्हणजे काय ?

चौथा कोनाडा 21/07/2020 - 17:31
प्रत्येकाने वाचावे अन बोध घ्यावा असे कोविड अनुभव. मिसळपाव वरील महत्वाचा लेख. कोणताही अभिनिवेष ना आणता लिहिलेला अनुभव. आपण फार डगमगून न जाता कोविडशी सामना केला हे खुप कौतुकास्पद आहे. माहितगार यांना सविस्तर दिलेले उत्तर हे देखिल समर्पक ! आपणा दोघांचेही सुखरुपपणे बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन !

In reply to by चौथा कोनाडा

धन्यवाद!!! हा पहिलाच प्रयन्त होता लिखनाचा. माहिती सगळ्यांन पर्यन्त पोहचावी है उद्देश्य होता. मी अणि माझा नवरा नेहमी हे बोलायचो की आपल्या माहितीत अस फर्स्ट हैंड अनुभव असलेल अस कुणी नाही. तेह्वा वाटल न्हवत की स्वता: अनुभव लिहवा लागेल

In reply to by चौथा कोनाडा

@
प्रत्येकाने वाचावे अन बोध घ्यावा असे कोविड अनुभव. मिसळपाव वरील महत्वाचा लेख. कोणताही अभिनिवेष ना आणता लिहिलेला अनुभव. आपण फार डगमगून न जाता कोविडशी सामना केला हे खुप कौतुकास्पद आहे. माहितगार यांना सविस्तर दिलेले उत्तर हे देखिल समर्पक ! आपणा दोघांचेही सुखरुपपणे बाहेर पडल्याबद्दल अभिनंदन !
+++++१११११११

In reply to by अनन्त्_यात्री

आम्हाला तर दीनानाथ मधून गरज नाही म्हणून सांगितला होता. आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले. १७ दिवस quarantine मधे रहा एवढच सांगितला होता त्यांनी. आणि आज आरोग्य सेतु वर पण स्टेटस चेंज झाल आहे

In reply to by अश्विनी मेमाणे

आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले
श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तरच टेस्ट करा > असा सोपा ट्रेंड हल्ली चालू आहे आणि तो योग्य आहे. यामुळे तुम्ही ९९% बिनधास्त होता आणि ते प्रतिकारशक्ती खाली येऊ देत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 24/07/2020 - 10:26
श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला तरच टेस्ट करा > असा सोपा ट्रेंड हल्ली चालू आहे आणि तो योग्य आहे. हा सल्ला आपण कोणत्या आधारावर दिला आहे? Silent hypoxia' may be killing COVID-19 patients. https://www.firstpost.com/health/happy-hypoxia-in-covid-19-new-study-may-have-found-possible-causes-behind-this-biology-defying-complication-8578751.html Silent hypoxia emerges as new killer A condition in which a person’s oxygen level in blood cells and tissues drop without any warning signs, silent hypoxia has already claimed the lives of many Covid-19 patients in the country. https://www.newindianexpress.com/states/kerala/2020/jun/07/covid-19-complications-silent-hypoxia-emerges-as-new-killer-in-kerala-2153232.html

In reply to by सुबोध खरे

गवि 24/07/2020 - 10:39
कोणत्या स्टेजला किंवा निकषावर टेस्ट करण्याचा निर्णय घ्यावा / डॉक्टर घेत असावेत हे सांगितलं तर उपयोगी ठरेल काळजी घेण्याच्या (आणि काळजी न करण्याच्या) दृष्टीने.

In reply to by सुबोध खरे

हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनीच लेखिकेला तसं सांगितलं आहे. प्रतिसाद नीट वाचला तर लक्षात आलं असतं :
आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 24/07/2020 - 11:01
हा सल्ला त्याच्या डॉक्टरनि त्यांना दिला होता. आपण सर्वाना हा सल्ला कोणत्या अधिकारात देता आहात ?

In reply to by सुबोध खरे

मी सल्ला दिलेला नाही > डॉक्टरनी त्यांना दिलेला सल्ला एन्डोर्स केला आहे कारण माझाही अनुभव आणि विचार तसाच आहे. तुम्ही प्रतिसाद नीट वाचत नाही का अर्थ कळत नाही ? सल्ला कशाला म्हणतात ते पाहा :
भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे.....लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम डी असे लिहिले तरी चालेल.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 26/07/2020 - 14:09
उगाच या बोटाची थुंकी त्या बोटावर करू नका. आम्हाला तर दीनानाथ मधून गरज नाही म्हणून सांगितला होता. त्यांच्या कडे दीनानाथ मधून पल्स ऑक्सिमीटर दिलेला होता. त्यावर जर ऑक्सिजनची मात्रा ९५ च्या वर असेल तर त्यांना हॅपी हायपॉक्सिया नाही हे स्पष्ट समजते. हा पल्स ऑक्सिमीटर नसताना तुम्ही सामान्य माणसांना थंड घरी बसा हे कसे सांगू शकता? एखादा माणूस आपल्यासारख्याच दीड शहाणपणाचा सल्ला घेऊन घरी बसला तर प्राणावर बेतू शकते तेंव्हा असे काही लिहिण्याच्या अगोदर चार वेळेस विचार करा. हि काही बॅलन्स शीट नाही. आपल्याला सर्वच विषयात सर्वच कळतं हा दंभ काढून टाका. उगाच इगो प्रॉब्लेम म्हणून मी मार्च मध्ये लिहिलेल्या लेखाचा आपल्याला पाहिजे तेवढाच भाग इथे देऊन मानभावीपणा करु नका. त्याचा इथे संबंध नाही

In reply to by सुबोध खरे

आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले
हा पल्स ऑक्सिमीटर नसताना तुम्ही सामान्य माणसांना थंड घरी बसा हे कसे सांगू शकता ? तुम्ही (नेहेमीप्रमाणे) विपर्यास चालवला आहे > `लक्षणं आली तर टेस्ट करा ' याचा अर्थ `घरी थंड बसा असा होत नाही '. किमान इतका निर्बुद्ध अर्थ तरी कुणीही काढणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 09:51
लक्षणं आली तर टेस्ट करा ' याचा अर्थ `घरी थंड बसा असा होत नाही '. किमान इतका निर्बुद्ध अर्थ तरी कुणीही काढणार नाही. हैप्पी हायपॉक्सिया आपण वाचलेलाच नाही कारण अशा रुग्णांना लक्षणेच नसतात आपण "गौतम बुद्धा" चे अवतार असताना आपल्याला हॅपी हायपॉक्सिया कळलाच नाही? आश्चर्य आहे

In reply to by सुबोध खरे

बुद्धत्व म्हणजे `शरीर आहे, पण आपल्याला शरीर नाही हा उलगडा होणं !' हे रोज शरीराशीच डील करणार्‍याला कळणं असंभव, तस्मात, त्या भानगडीत न पडणं श्रेयस ! _____________________________________________________ शिवाय तुमचा निष्कर्श नेमका हॉस्पिटलच्या डॉक्टर्स विरुद्ध आहे :
कारण अशा रुग्णांना लक्षणेच नसतात
वाचा : `आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले ' थोडक्यात, तुमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीच्या फेकाफेकीचा काहीएक उपयोग नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 27/07/2020 - 19:38
उगाच या बोटाची थुंकी त्या बोटावर करू नका. मी म्हणजे मी म्हणजे मीच असतो असू द्या चालू द्या

In reply to by सुबोध खरे

याचं तारतम्य रहात नाही. _______________________________ असो, तरी सर्वांना उपयोग होईल म्हणून लिहितो. कुणी कुणाचा अवतार नसतो. बुद्धत्व हे आपल्या स्वरुपाचं दुसरं नांव आहे. रोगांची नांव आणि लक्षणं पाठ असण्याशी त्याचा काहीएक संबंध नाही. ते डॉक्टरचं काम आहे. ____________________________________________________ आता वाफेचं तापमान, तुमच्या म्हणण्यानुसार `ज्या तापमानात विषाणु तग धरु शकत नाही' त्यापेक्षा अधिक असतांना; `विषाणु वाफेनं मरणार नाही ' अशी छातीठोक विसंगती तुमच्याकडून का होते आहे ?

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 12:01
आता वाफेचं तापमान, तुमच्या म्हणण्यानुसार `ज्या तापमानात विषाणु तग धरु शकत नाही' त्यापेक्षा अधिक असतांना; `विषाणु वाफेनं मरणार नाही ' तुम्ही विचार करायचंच नाही असे ठरवल्यावर कोण काय करणार? शरीराच्या बाहेर म्हणजे निर्जीव वस्तूंवर विषाणू असेल तर तो वाफेने निष्प्रभ होईल. विषाणू शरीराच्या पेशीत आत शिरल्यावर त्यावर वाफेचा परिणाम होणार नाही हे दोन ठिकाणी लिहूनही तुमच्या डोक्यात प्रकाश पडत नाहीये मुळात विषाणू पेशीत शिरला कि तो आपले कवच बाहेर ठेवून आर एन ए (किंवा डी एन ए ) पेशीत/ केंद्रात सोडतो आणि पेशींचा ताबा मिळवतो अशा परिस्थितीत वाफेने त्यावर काय आणि कसा परिणाम होईल. मुळात विषाणू हा जिवंत आणि मृत याच्या सीमारेषेवर असतो. इथपासून समजावून घ्या मग अशी भंपक विधाने करा. मलाच सगळ्या विषयात सगळं समजत मला सगळ्याच विषयात सगळं समजत मला सगळ्या विषयात सगळंच समजत मला सगळ्या विषयात सगळं समजतच किंवा मी बुद्ध आहे हा दंभ अगोदर काढून टाका

In reply to by सुबोध खरे

विषाणू शरीराच्या पेशीत आत शिरल्यावर त्यावर वाफेचा परिणाम होणार नाही
हे सांगायला तुम्ही कशाला हवे ? ते सगळ्या जगाला माहिती आहे ! नाही तर लस कशाला शोधायला हवी ? आणि विषाणु पेशीत शिरल्यावर लक्षणं दिसायला लागतील हे तुम्हाला कळत नसण्याची शक्यता नाही. त्यामुळे तो मुद्दाच नाही. जर तो विषाणु (तुम्ही सांगितलेल्या) तापमानाला तग धरु शकत नाही तर वाफेचं तापमान त्यापेक्षा जास्त आहे असा मुद्दा आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 28/07/2020 - 19:16
विषाणू शरीराच्या पेशीत आत शिरल्यावर त्यावर वाफेचा परिणाम होणार नाही हे सांगायला तुम्ही कशाला हवे ? ते सगळ्या जगाला माहिती आहे ! नाही तर लस कशाला शोधायला हवी ? १) आपण म्हणजे सर्व जग नव्हे २) Ig A नावाची प्रतिपिंडे असतात. हि वजनाने शरीरात सर्वात जास्त असतात. आणि हि प्रतिपिंडे जिवाणू आणि विषाणूंना आपल्या शरीराच्या पेशींमध्ये शिरकाव करण्याच्या अगोदर निष्प्रभ करतात. उगाच आपल्यालाच वैद्यकीय ज्ञान किती आहे याचे जगाला प्रदर्शन कशाला करताय. हास्यास्पद होते आहे

In reply to by सुबोध खरे

साधा मुद्दा होता आणि तुमच्याकडे (डॉक्टर असून त्याचं नक्की उत्तर नाही !)
आम्ही पॉजिटिव असताना घरातील लोकांची टेस्ट पण नको म्हटले होते ते. लक्षण आली तर करा म्हणाले
आता सांगा : व्यक्तीनी टेस्ट नेमकी केंव्हा करायला हवी ?

In reply to by सुबोध खरे

त्याच्या संदर्भात तुमच्याकडे नक्की माहिती नाही ! आता मला सुरुवातीला विचारलेला प्रश्न स्वतःला विचारा : कोणत्या अधिकारात तुम्ही इथे निराधार लेख लिहिता ? आणि प्रश्न विचारले की हाताशी येतील त्या लिंक्स फेकता, किंवा काही तरी मेडीकल टर्मिनॉलॉजी वापरुन वेळ मारुन नेता !

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 30/07/2020 - 09:44
मला नक्की माहिती आहे पण आपल्या सारख्या दांभिक माणसाला समजावून देण्यात मला अजिबात रस नाही कि आपल्याशी वितंडवाद घालण्यातहि मला रस नाही आणि त्यातून निष्पन्न काहीही होणार नाही. मी माझे ज्ञान आपल्याला सिद्ध करून दाखवावे अशी आपली काय लायकी आहे?

In reply to by सुबोध खरे

१. तुम्हाला टेस्ट केंव्हा करायची याची माहिती नसल्यानं, पेशंट आला की सरसकट टेस्टचा सल्ला तुम्ही दिला. २. आता लक्षण दिसली तरच टेस्ट करा हा मुद्दा समोर आल्यावर तुम्हाला (अज्ञानामुळे), पेशंटसना हाकनाक टेस्ट कराव्या लागल्या याचा अपराध भाव दाटून आला. ३. कुणाही प्रामाणिक व्यक्तीनं लेखिकेकडून तिला तसा सल्ला देणार्‍या डॉक्टर्सचा नंबर/ नांव मिळवून त्यांचा अनुभव विचारुन आपली कार्यप्रणाली सुधारली असती. याला प्रोफेशनॅलिजम म्हणतात. ४. त्याऐवजी तुम्ही मलाच `कोणत्या अधिकारात सल्ला देता?' असं विचारलं (आणि मानवी मनाचा सांगोपांग अभ्यास असणार्‍याशी नाहक पंगा घेतला !) ५. मग स्वतःची पुरेपूर शोभा झाल्यावर तुम्ही 'मी माझे ज्ञान आपल्याला सिद्ध करून दाखवावे अशी आपली काय लायकी आहे?' या पातळीवर उतरलात ! ६. थोडक्यात, तुम्हाला पेशंटला टेस्ट केंव्हा करायला हवी याची काहीएक माहिती नाही आणि आपलं अज्ञान तुम्ही व्यक्तिगत पातळीवर उतरुन झाकण्याचा प्रयत्न करतायं ! _____________________________________ हा इगो सोडा, आणि आता तरी दोन गोष्टी करा : १. लक्षण दिसली तरच टेस्ट करायचा सल्ला पेशंटसना द्या, ते तुम्हाला दुवा देतील, आणि २. वाफेच्या तापमानाचा आणि तुमच्या अज्ञानाचा झोल न घालता, सर्वांना वाफारा घ्यायला सांगा.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 31/07/2020 - 19:55
भंपक प्रतिसाद उत्तर देण्याच्या लायकीचा नाही तेंव्हा तुम्हीच हुशार म्हणून सोडून देऊ या

In reply to by सुबोध खरे

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, संकेतस्थळावर सगळे सदस्य एकसमान आहेत. तस्मात, कुणाचीही लायकी वगैरे काढायचा उद्दामपणा करु नका. सदस्याची क्रेडिबिलीटी त्याच्या लेखनावर ठरते, डिग्रीवर नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 01/08/2020 - 12:51
तुम्हाला साधं मराठी कळत नाही का? प्रतिसाद उत्तर देण्याच्या लायकीचा नाही असं स्पष्ट असताना तुम्ही आपली लायकी काढण्यावर घसरलात? इतकी चिडचिड बरी नव्हे. ( आपल्याला अध्यात्म समजले असेल तर इतकी चिडचिड का होते आहे हा बाळबोध प्रश्न माझ्या बालबुद्धीला पडला आहे पण ते जाऊ द्या ) आपण महान सर्वज्ञच आहात. संतांना अध्यात्म अजिबात समजलेले नाही ते पटकन समजावून देणारे आहात. "आपली लायकी काढावी" अशी माझी "काय लायकी" आहे?

In reply to by सुबोध खरे

वाचा :
मी माझे ज्ञान आपल्याला सिद्ध करून दाखवावे अशी आपली काय लायकी आहे?
30 Jul 2020 - 9:44 am | सुबोध खरे ही हातशी येतील त्या लिंक्स फेकण्यापेक्षा जरा चिंताजनक परिस्थिती आहे. तस्मात, माझ्या प्रतिसादांना उत्तर देतांना नीट अभ्यास करत जा आणि व्यक्तिगत होणं टाळा म्हणजे असा तोल सुटणार नाही.

झेन 21/07/2020 - 18:52
या त्रासातून बाहेर आलात अभिनंदन. आपला अनुभव इथे शेअर केसात धन्यवाद. आजच्या घडीला कोणीही सांगू शकत नाही कुणाचा नंबर कधी लागेल.

कोहंसोहं१० 21/07/2020 - 21:52
इन्फेक्ट होण्याआधी मी सकाळी संध्याकाळी ३० मिन वॉक करत होते. माझा नवरा वॉक शिवाय बाकि व्यायाम अजुन करायचा. जमेल तस गरम पानी प्यायचो. कधी कधी हळद दूध पण घेत होतो. लॉकडाउनचे सुरवातीचे काही दिवस सोडता आम्ही खुप चांगला आहार घेतला. तेलकट बेकरी पूर्ण बंद होते. पावभाजी पण चपाती सोबत खात होतो. सगळी फळे प्लेट भरून रोज एकदा खात होतो >>>>>>>>>>>> अश्विनीजी, वर नमूद केल्याव्यतिरिक्त काही अजून खाण्यापिण्याविषयी पथ्ये पाळली होती का किंवा डॉक्टरांनी काही विशिष्ट आहार नमूद केला होता का? हल्ली व्हाट्सएप्प मुळे अगदी मसाल्यापासून काढ्यापर्यंत बरेच काही वाचनात येत असते त्यामुळे गोंधळायला होते.

In reply to by कोहंसोहं१०

डॉक्टरनी अस कही खा किंवा नका खाऊ हे सांगितला न्हवत. अणि आम्ही मी जे काही आहार बद्दल लिहल आहे. ते आम्ही नेहमीच करायचा प्रयन्त करतो. भरपूर पालेभाज्या अणि फ्रूट्स नेहमीच खातो. जे काढ़ा मी म्हटल आहे ते इम्युनिटी बूस्टर म्हणून घेत होतो. आता आम्ही फ़क्त तो आर्युर्वेदिक डॉक्टर कडून आणलेला वापरत आहोत

Gk 22/07/2020 - 07:09
इन्शुरन्स असेल तर तुम्हाला आयडी वगैरे आणा , असे सांगता येते , पोलिसीत विशिष्ट बोर्ड , स्पेशळ रूम द्यावी ऐसे असू शकते, इन्शुरन्स असताना नको त्या टेस्ट केल्या की क्लेम अडकतो नसेल आणि टेस्ट जास्त केल्या तर तुम्हाला समजनार कसे ?

अत्यन्त काळजी घेऊनही, हा कसा पसरतो, हे समजणं कठीण होत चाललंय. आपण सुखरुप ह्यातुन पार पडल्या, हेच बरं. अन्यथा सोशल मीडीयावर गोष्टी अतिरंजीत स्वरुप्पात वाचुन, फार टेंशन येत राहते. आपल्याला आलेला पॉझिटिव्ह + पॉझिटिव्ह अनुभव, हा हुरुप देणारा ठरतोय :)

स्वच्छंद 23/07/2020 - 00:54
आजच्या घडीला याची गरज होती. अनावश्यक भिती होती मनात, पण लेख वाचून थोडीफार कमी झाली असे म्हणायला हरकत नाही.

गामा पैलवान 23/07/2020 - 22:59

रातराणी 24/07/2020 - 11:08
भीतीदायक आहे अनुभव. इतके दिवस स्वतःला एका खोलीत कोंडून घ्यायची कल्पना करूनही कसेतरी झाले. तुम्ही या सगळ्यातुन संयमाने बाहेर आलात त्याबद्दल तुमचं कौतुक वाटतंय.

या काळात ताप आला की पहिलं कोविड डोक्यात यायला पाहिजे. तुम्हाला डेन्ग्यु मलेरिया वगैरे सांगून गंडवलं. लक्षणांचे प्रमाण खूप ठिकाणी असं दिलं आहे - Fever (83-99 percent लोकांना जाणवतो). Cough (59-82 percent). Fatigue (44-70 percent). Anorexia: loss of appetite (40-84 percent). Shortness of breath (31-40 percent). Sputum production (28-33 percent). Muscle aches (11-35 percent). सह्याद्री आणि दीनानाथ ह्या भिकार** हॉस्पीटल्स मध्ये गेला नाहीत हे तुमचे भाग्य.
पावभाजी पण चपाती सोबत खात होतो.
हा हा हा!! तुम्ही एरव्ही आठवड्यातून कितीवेळा पावभाजी खाता???

In reply to by हणमंतअण्णा शंक…

ताप आल्यावर कोविताप आल्यावर कोविड डोक्यात आलाच होता म्हणून तर माझ्या नवऱ्याने जसा ताप आला तस वेगळ करुण घेतला स्वता:ला. हे मी वर लिहल आहे. आणि बाकि काही क्लासिक कोविडची लक्षण न्हवती म्हणून मग वाटत होता नसेल ही. आणि त्याला मागच्या महिन्यात पण ताप आला होता तेव्हा कोविड न्हवता. म्हणून मग प्रत्येक वेळी ताप म्हणजे कोविड असतो अस नाही. पण दोन्ही वेळेस आम्ही विलगीकरण केलच आणि राहिला पावभाजी तर लॉकडाउन पासून आठवड्यातून एकदा तर होतिये

माहितगार 26/07/2020 - 19:53
रोगांसाथींचा मुकाबला करण्यासाठी सर्वसाधारणपणे Test. Treat. Track (३T) हे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे धोरण असते. त्यामुळे संसर्ग ग्रस्त व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींना Track करून टेस्ट करणे आणि टेस्ट पॉझीटीव्ह आल्यास लक्षणे दृगोच्चर होण्या आधीच रुग्णाचे आरोग्य व्यवस्थापनाची दक्षता घेणे हा एक महत्वपूर्ण भाग असतो. उपरोक्त धागा लेखिकेच्या घरातील सदस्यांपैकी विशेषतः एक सदस्या अस्थमाप्रवण असताना लक्षण येईपर्यंत टेस्ट न करण्याचा डॉक्टरांनी खरेच सल्ला दिला का हे जरासे अचंबित करणारे आहे. दोन शक्यता असू शकतात कुटूंबातील दोनेक व्यक्तिंना संसर्ग असल्यास इतरांना तसा तो आहे असे समजून आवश्य्क प्रतिबंधक उपाययोजना सुचवून मोकळे होणे -आणि खासगी टेस्टींगचा अनावश्यक आर्थिक बोजा टाळणे, दुसरे वर डॉ. सुबोध खरेंनी शंका व्यक्त केली तसे ऑक्झीमीटर च्या वापरावर भर देणे, तिसरी एक शक्यता टेस्टींग पद्धतीतच गलथानपणा अथवा संभाव्य त्रुटीमुळे संसर्ग न झालेल्या व्यक्तीस टेस्टींगला जाऊन संसर्ग न झाला म्हणजे मिळवले अशी परिस्थीती मुळे टेस्टींग न सुचवणे अशा प्रकारच्या शक्यता असू शकतात. पण तरीही सल्ला अंशतः प्रस्थापित Test. Treat. Track (३T) हे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचे धोरण बाह्य ठरत असण्याची शक्यता असावी. अर्थात प्रत्यक्षात दिलेला सल्ला , आणि समजून घेणे व त्याबद्दल पुर्नवाच्यता यातही अंशतः अंतर असू शकावे.

आमच्या सौ. आईला पण हा आजार झाला होता. जवळ्पास १५-२० दिवस तिने पण खूप त्रास सहन केला होता. इंग्रजी मध्ये एक म्हण आहे की.... common sense is not so common .... तसेच ह्या आजाराबद्दल एक समजले की, covid-19 is the most unpredictable disease .... अर्थात, हे मत माझ्या तुटपुंज्या माहितीवर आधारित असल्याने, मला ह्या विषयावर जास्त वाद घालायची इच्छा नाही.

In reply to by मुक्त विहारि

माहितगार 27/07/2020 - 20:28
वादा वादातून सत्याची माहिती होते अशा अर्थाचे संस्कृत सुभाषित आहे
covid-19 is the most unpredictable disease ....
१) कोणती बाह्य ल़क्षणे कुणात दृगोच्चर होतील किंवा बाह्य लक्षणे दिसून येणारच नाहीत या अर्थाने वाक्य बरोबर आहे. २) कुणाला होईल या अर्थाने पुर्णतः बरोबर नाही, संसर्गजन्य आजारांचे होण्याची अनिश्चिती रस्त्यावरील अपघाताच्या अनिश्चिती सारखी असते, आपण स्वतः वाहन चालवण्याच्या सर्व दक्षता घेतो तशाच पद्धतीने स्वतःबाबतीत सर्व दक्षता घ्यावयास हव्यात आणि सर्वांनाही तसेच सांगून सर्वजण आदर्श वागले तर अपघात होण्याची शक्यता त्या प्रमाणात कमी होते. ३) झाल्या नंतर किती यशस्वीपणे बरा होईल ते मात्र अनेक उपजत शारीरीक क्षमता, शारीरीक स्वास्थ्याची काळजी किती घेतलेली आहे, सुयोग्य औषधोपचारांची सुप्रशिक्षीत अनुभवी डॉक्टरांकडून वेळेत ऊपलब्धता यावर अवलंबून असावे किंवा कसे

In reply to by माहितगार

करोना बाबत कुणालाच काहीही ठाम पणे सांगता येत नाही....कावीळ, विषमज्वर, हिवताप ह्या अशा आजाराबाबत ठोस लक्षणे असल्याने, आजार ओळखणे आणि औषधोपचार करणे सोपे जाते.पण करोना बाबत ठाम अशी कुठलीच लक्षणे नाहीत. (सध्या तरी डोंबिवली सारख्या जागतीक केंद्रात, हा रोग पचवून फिरत असलेल्या व्यक्ती पण कमी नसतीलही... आमच्या सौ.ने ३ दिवसात ह्या रोगावर मात केली तर आमच्या पिताश्रींनी हा रोग व्यवस्थित पचवला..... सौ. आईला करोना झाल्यामुळे वडीलांची आणि बायकोची, दोघांची पण टेस्ट घेतली.वडीलांची टेस्ट नकारार्थी आली तर बायकोची होकारार्थी... बायकोने ३ दिवसांनी परत टेस्ट केली तर ती नकारार्थी आली.... डोंबिवली फिव्हरच्या बाबतीत पण असेच घडले होते.)

Rajesh188 27/07/2020 - 21:17
हे सरकारी निर्देश च आहेत असे वाटते. कारण मुंबई,ठाणे मध्ये सुद्धा घरात covid19 positive निघाला तरी बाकी फॅमिली member madhye lakshan नसतील तर टेस्ट करू नका असाच सल्ला दिला जातो. पण विलागीकरान चा सल्ला मात्र दिला जातो. लक्षण च नसतील तर उपचार काय करणार. फक्त संसर्ग वाढू नये म्हणून विलग होणे हे योग्य वाटत.

In reply to by Rajesh188

माहितगार 27/07/2020 - 21:45
आकडेवारी कमी दाखवणे आणि सरकारी यंत्रणेवरील ताण कमी ठेवणे यासाठी खायचे आणि दाखवायचे दात मंत्रालय+ सचिवालय मिळून करू शकते. कारण आजार वाढण्यात जनतेची चूक होत असली तरी जनता कबूल करत नाही आणि अपयशाचे खापर राजकारणी आणि अधिकार्‍यांवर येण्याची शक्यता असते त्यासाठी आकडेवारी कमी ठेवण्यासाठी केलेला जुगाड असू शकेल पण टेस्टींग्स कमी करणे शास्त्रीय आणि वैद्यकीय दृष्ट्या योग्य मार्ग नसावा.

माहितगार 28/07/2020 - 20:00
....आणि विषाणु पेशीत शिरल्यावर लक्षणं दिसायला लागतील........
वरील एका प्रतिसादातील वाक्यांश वैद्यकीय दृष्ट्या कितपत नेमका आणि बरोबर आहे हे वैद्यकीय जाणकारांकडून समजून मिळू शकेल ?

प्रचेतस 30/07/2020 - 11:54
लेखिकेचा अनुभव रोचक आणि माहितीपूर्ण पण तरीही.. ह्या धाग्यावर मिपाचे दोन धुरंदर आयडी फालतू वितंडवाद घालत असल्याचे बघून मनोरंजन झाले.
गुरुवार २ जुलै ला नवरा दुपार नंतर डोके दुखिची तक्रार करायला लागला. या वर्क फ्रॉम होम पासून त्याच्या मीटिंग्सचे प्रमाण एकंदरीच वाढले आहे. तो बऱ्याच वेळेस पूर्ण पूर्ण दिवस कॉलवर असतो. मला वाटल कदाचित या कॉल्समुळे त्रास होत असावा. क्रोसिन घेतल्यावर वाटेल ठीक. संध्याकाळी पण त्रास जाणवत होता त्याला अणि ताप बघितला तर ९९ च्या वर होता. अस वाटल की स्ट्रेस मुळे होतय मागच्या महिन्यामधे पण एकदा झाल होत. शुक्रवारी दिवसभर ताप चढत उतरत होता. प्रत्येक ४ तासाला परसटॉमल घेत होता. शेवटी संध्याकाळी एक लोकल डॉक्टरकड़े गेलो. आम्ही या एरियामधे एक वर्षा आधीच शिफ्ट झालोय. फॅमिली डॉक्टर अस काही अजुन झाल न्हवत.

कोविड-१९, थांबा आणि गांभीर्‍याने घ्याच अजून जरासे

माहितगार ·

मदनबाण 14/07/2020 - 16:12
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने आत्ता पर्यंत इतकी परस्पर विरोधी वक्तव्य केली आहेत की ती संघटना आता विश्वासास पात्र आहे का ? हाच प्रश्न आत्ता उद्भवावा ! करोनाच्या आजारा संबधी जालावर ज्या बातम्या येत आहेत त्या सत्य मानायचे असे क्षणभर धरल्यास करोना या रोगाने शरीराचे पार वाटोळे होते असे वाटते. बाधीत होउन परत घरी पाठवलेले रुग्ण काही काळाने परत बाधीत होणे तसेच या आजाराने मेंदू,हृदय, फुफ्फुस आणि किडणी याची पार वाट लागणे तसेच शरीराची प्रतिकार क्षमता कमी होण्या पासुन ते पुढील आयुष्यात या आजाराने रुग्णास शारीरिक कष्ट उद्भवणे असे बरेच काही घडु शकते ! संदर्भ :- Almost 90% of Covid-19 survivors still have symptoms such as fatigue TWO MONTHS after their illness, 'extremely worrying' study reveals Coronavirus: What does Covid-19 do to the brain? Severe brain damage possible even with mild coronavirus symptoms New evidence shows Covid-19 could cause brain damage in patients Delirium, rare brain inflammation and stroke linked to Covid-19 How the novel coronavirus attacks our entire body Covid-19 symptoms outside lungs decoded, virus can lead to high blood sugar levels, blood clots & delirium Large Number of Coronavirus Patients Suffer Kidney, Heart and Brain Damage, Studies Find Researchers decode symptoms of COVID-19 outside lungs, call it a 'multisystem disease' Coronavirus: Heart scans of more than half of COVID-19 patients abnormal, scientists find Coronavirus may have ‘devastating impact’ on the heart आता खरचं हा व्हायरस इतका रानटी आहे का ? याचे उत्तर आपल्याला बहुतेक पुढील ६ ते १० महिन्यात मिळावे असे वाटते, यमलोकी किती लोक जातील त्याचाही आकडा या कालावधीत कळेलच ! याच बरोबर मोठ्या संख्येने लोक उपासमारीने मरतील याची भिती आणि दु:ख वाटत आहे ! :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

जागतिक आरोग्यसंघटनेचं आता काही खरं राहीलेलं नाही, ते आणि आपले ते काय, त्यांचं नाव विसरलो. निव्वळ गप्पांवर भरवसा. प्रत्यक्षात काहीच नाही त्यामुळे दरदोन दिवसाला आरोग्यसंघटनाच्या नवनवीन बातांवर माझा आता विश्वास उरला नाही. लशीचं म्हणाल तर, जरा पेप्रात अशी बातमी आली, टीव्हीवर असे काही दावे आले की काही तरी हालचालीने निपचित पडलेलं कुत्र जसं कान टवकारतं तसं आपलं सर्वांचं झालंय. ज्या दिवशी प्रत्यक्षात अशी लस येईल, आणि पोलियोचा डोस देणारे कर्मचारी जसे घरोघर विचारत फिरतात तसे कोरोनाची लस घ्यायची कोणी बाकी आहे का असे विचारणारे येतील त्या दिवशी तो डोस टोचून घेऊ. तो पर्यंत अशा बातम्या वाचायच्या आणि सोडून द्यायच्या. रामदेवबाबांच्या अशाच घोषणेने प्रचंड आनंद झालेले लोक पाहिले. आता आपण पूर्वीसारखं कसं जगत होतो हे आता आठवेनासं झालंय. भविष्यात तसे जगू असेही सध्या काही वाटत नै. च्यायला, कसल्या मजेचं आयुष्य होतं पण काय माज होता तेव्हा आपल्याला असे वाटले. सालं, कोरोनाने वाट लावली. बाकी, जिथे दुकानदार मास्क न लावलेला असेल अशा ठिकाणी फटकायचं नाही. रिस्क फॅक्टर जास्त आहे, असे वाटते. तसंही करोना कशाने होईल काही सांगता येईना. लैच अंदाजपंचे आयुष्य झालं. भेंडी किती दिवस त्या दाळी खायच्या म्हणून आज चिकन आणायला गेलो होतो. चिकनवाल्याचा मास्क हनुवटीला आलेला. चिकन घ्यायचा विचार बदलला त्याच्या दुकानातून अंडी घेतली आणि मास्क लावलेल्या दुसर्‍या दुकानदाराकडून चिकन घेतलं, म्हणजे जेवढ्या वेळात पाहिलं तोवर मास्क ग्लोव्ज दिसले. पूर्वीचं आणि नंतरचं माहिती नाही. अंडी साबण पाण्याने धुवून घेतली. चिकन हळदमिठाने धुवून घेतली मनाचं समाधान. मास्क कितीवेळ ठेवायचा, रुमाल किती वेळा तोंडावर बांधून ठेवायचा. जीव गुदमरतो तरीही न कंटाळता मास्क लावणे,फिझीकल डिस्टेन्स पाळणे, सॅनीटायजरचा वापर करणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धुत राहणे, आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यायची. रुग्णालयात गेल्यावर माणूस बरा होतो, पण त्या कटकटीच ना..! तेव्हा मास्क नसेल लावला कोणी तर त्याला हटकायचं, समजून सांगायचं. पटलं तर ठीक नै तर सोडून द्यायचं. भांडन करुन तान वाढवून घ्यायचा नाही. इतक्या तितक्याशा कारणावरुन भांडन वाढवायचं नाही. सध्या समजूतदारपणे घ्यायचं. एकदा लस आली आणि त्याचे दुष्परिणाम नसतील असे समजू आणि गॅरंटेड लस असली की पुन्हा आपण आपल्या स्वभावावर परत येऊच...! -दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 16:57
-दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ) बिरुटे सर ते करोना हाय बरं का लष्कराच्या भाकऱ्या...... पाहिल्या नाहीत का ? आता तिसर्‍यांदा स्वतःचाच प्रतिसाद एडिट करा बरं ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

माहितगार 14/07/2020 - 17:29
कोविड -१९ अजूनही शत्रु नंबर १ आहे. पण अनेक व्यक्ती, नेतृत्व आणि सरकारांचे वागणे त्याचा मुकाबला करण्याच्या अनुषंगाने पुरेसे नाही. हा पहिला मुद्दा सोडला तर इतर मुद्दे जागतिक आरोग्य संघटनेचे नाहीत. कोविड-१९ एकदा होऊन गेल्यानंतरही इतर अवयवांना भोवतो आहे हे स्पष्ट करणारे डॉ. रणदीप गुलेरीया भारतीय AIIMS च्या क्लिनीकल रिसर्च विभागाचे प्रमूख आहेत. आणि बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात असा सावधानतेचा इशारा देणार्‍या प्रा. वेंडी बार्कले या इंग्लंडातील जागतिक स्तरावर या विषयावरील नामांकीत जुन्या जाणत्या संशोधक समजल्या जातात. त्याही आधी मागच्या आठवड्यात ३२ देशातील २३९ संशोधकांनी जागतिक आरोग्त संघटनेला पत्र देऊन 'बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात' याची जाणीव दिली त्यास प्रा. वेंडी बार्कलेयांनी त्यांच्या संशोधनातून पुष्टी दिली. तज्ञ डॉक्टर सर्वसामान्य पेशंट्स समोर आपापसातील वैद्यकीय मतभेदांची चर्चा करत नाहीत म्हणजे त्यांच्यात वैद्यकीय मतभेद नसतात असे नसावे. सर्वसामान्य माणसाची तार्कीक बाजू लंगडीपडते धरसोड होते तसे जागतिक आरोग्य संघटनेचेही होते. ती यावेळी अधिक प्रकाशात आली एवढेच. जागतिकस्तरावर आरोग्य विषयक समन्वय साधणारी दुसरी संस्था नाही तो पर्यंत तिच्या मर्यादांसहीत सल्ले लक्षात घेण्या शिवाय तुर्तास पर्याय नाही. आपण आपल्या पेशंटला दोन वेगवेगळे डॉक्टर सल्ला देतात तेव्हा काय करतो ? अधिक सुरक्षीत सेफ साईडला असणारा सल्ला निवडतो.

"एकही मृत्यू कोरोनामुळे नाही.. आणखी एक मास्टरस्ट्रोक !" कोरोना हे WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून रचलेले एक षडयंत्र असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. अनेक तज्ञांनी, अभ्यासकांनी, शोध पत्रकारांनी ही गोष्ट जाहिर केली आहे.. सिद्ध केली आहे. त्यात कोरोना फेक असल्याचा आणखी एक मास्टरस्ट्रोक युरोपियन शास्त्रज्ञांनी नुकताच दिला. डब्ल्यूूूएचओच्या निर्देशानुसार कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नाही. मात्र एका उच्च दर्जाचे युरोपियन पॅथॉलॉजिस्ट डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी त्यांच्या टिममधील रोझमेरी फ्रे आणि मोरी डेव्हरेक्स इत्यादी सहकाऱ्यांसह युरोप खंडातील कोरोनाने मृत्यू झालेल्या काही रुग्णांचे पोस्टमार्टम केले आणि संशोधनांती असे नोंदविले आहे की, *संपूर्ण युरोप खंडातून कुणाचाही मृत्यू नोवल कोरोनाव्हायरसमुळे झाल्याचा कोणताही पुरावा त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना मिळालेला नाही.* त्यांनी हे देखील उघड केले की, *युरोपियन पॅथॉलॉजीस्ट्स यांना SARS-CoV-2 म्हणजे Covid-19 साठी विशिष्ट अशी कोणतीही अँटीबॉडीज आढळली नाही.* त्यामुळे सर्व जगभरात महामारीची भीती आणि अराजक निर्माण करण्यासाठी *कोणत्याही आधाराशिवाय महामारीची धोकादायक घोषणा करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूूूएचओला) डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी एक "क्रिमिनल मेडिकल ऑर्गनायझेशन" अर्थात “गुन्हेगारी वैद्यकीय संस्था” असे संबोधले.* अशी माहिती डॉ.अलेक्सोव यांची टिम सदस्य रोझमेरी फ्रे यांनी दिली. Corbett Report वर आपण 15 जूनची त्यांची मुलाखत पाहू शकता. तसेच Off-Guardian वरील 2 जुलैचा लेख वाचू शकता. डॉ.अलेक्सोव हे एक निर्विवाद आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असून, ते 30 वर्षांपासून डॉक्टर आहेत. शिवाय ते बल्गेरियन पॅथॉलॉजी असोसिएशनचे (बीपीए) अध्यक्ष आहेत, तसेच ईएसपीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आणि बल्गेरियन राजधानी सोफियातील ऑन्कोलॉजी हॉस्पिटलमधील हिस्टोपाथोलॉजी विभागाचे प्रमुखही आहेत. तसेच रोझमेरी फ्रे या कॅलगरी विद्यापीठातील मेडिकल फॅकल्टीतून आण्विक जीवशास्त्रात एमएससी असून सद्या स्वतंत्र मेडिकल रिसर्च जर्नालिस्ट आहेत. डॉ.अलेक्सोव जे सांगत आहेत त्यास समर्थन देताना जर्मनीतील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर हॅम्बर्ग-एपेनडॉर्फ येथील फॉरेन्सिक मेडिसिन इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. क्लाऊस पेशेल यांनी वेेेबिनार मुलाखतीत सांगितले की, *"कोविड-19 च्या प्राणघातकतेबद्दल खात्रीशीर पुरावा नसल्याचे दिसून येते."* तसेच *“कोविड-19 हा केवळ एखाद्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये घातक आजार आहे, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे एक अत्यंत निरुपद्रवी व्हायरल इन्फेक्शन आहे,”* असेेेही डॉ.पेशेल यांनी एप्रिलमध्ये एका जर्मन पेपरला मुलाखतीत सांगितले. याशिवाय आणखी एका मुलाखतीत डॉ.पेशेल सांगतात की, "बर्‍याच प्रकरणांमध्ये आम्हाला असेही आढळले आहे की, घातक आजारांमधील मृत्यूंशी वर्तमान कोरोना संसर्गाचा काहीही संबंध नाही. कारण त्यात मृत्यूची इतर कारणे आढळली आहेत, जसे मेंदू रक्तस्राव किंवा हृदयविकाराचा झटका. कोविड-19 विशेषतः धोकादायक व्हायरल रोग नाही, मात्र प्रत्येक मृत्यूच्या सर्व अनुमानांची कुशलतेने तपासणी केली गेली नाही हे चिंताजनक आहे." रोझमेरी सांगतात की, त्या आणि त्यांच्या टीममधील एक पत्रकार मोरी डेव्हरेक्स यांनी 9 जूनच्या ऑफ-गार्डियन लेखात असे प्रमाणित केले आहे की, कोरोनाव्हायरस कोचच्या तत्त्वांची पूर्तता करीत नाही. ही तत्वं एक वैज्ञानिक पद्धती आहे, जी व्हायरस अस्तित्त्वात आहे का आणि विशिष्ट रोगांशी त्याचे परस्पर संबंध आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी वापरले जाते. तसेच पुढे त्या म्हणतात आम्ही संशोधन अहवालात नोंदविले की, "आजपर्यंत कोणालाही सिद्ध करता आले नाही की, SARS-CoV-2 हे आजाराचे एक वेगळे कारण आहे, जे त्या सर्व लोकांच्या लक्षणांशी जुळते, ज्यांचा स्पष्टपणे COVID-19 मुळे मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले होते. शिवाय तपासणीत या वायरसला ना वेगळे ठेवले गेले ना पुनरुत्पादित केले. मात्र पुढे तो आजाराला कारणीभूत असल्याचे दर्शविले गेले." याव्यतिरिक्त, 27 जूनच्या ऑफ-गार्डियनच्या लेखात, टोर्स्टन एंगेलब्रेक्ट आणि कॉन्स्टँटिन डीमीटर या दोन पत्रकारांनी *“SARS-CoV-2 RNAचे अस्तित्व विश्वासावर आधारित आहे, वास्तविकतेवर आधारित नाही,”* याचा आणखी एक पुरावा जोडला. अर्थात, वेगवेगळ्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचा आणि कोरोनाचा एकमेकांशी काही संबंध नाही. मात्र त्या रुग्णांच्या मृत्यूंची गणना कोरोनाच्याच नावाखाली केली गेलीय आणि केली जातेय हे स्पष्ट आहे. म्हणजेच एकही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही हे डॉ.अलेक्सोव यांच्या सर्वेक्षणातून त्यांनी सिद्ध केले आहे. युरोपियन पॅथॉलॉजिस्ट्स यांनी कोरोना फेक असल्याचे निष्कर्ष मांडल्यानंतर त्यांच्यावर सरकारी यंत्रणेचा दबाव आणला जात आहे. तसेच डॉ.अलेक्सोव यांचे सर्वेक्षण आणि त्या सर्वेक्षणाचे विश्लेषण केलेले रोझमेरी यांचे आर्टिकल चुकीचे ठरविण्यासाठी हॉक्स साईट्सचा वापर करुन बेबनाव केला जात असल्याचे दिसून आले आहे. अनेक पॅथॉलॉजिस्ट्सवर कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट बनवून देण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचा दबाव आहे. तसेच WHO च्या प्रोटोकॉलमुळे तोंड उघडता येत नसल्याचे काही पॅथॉलॉजिस्ट्स सांगत आहेत. तर काही पॅथॉलॉजिस्ट्स अशा दबावात चुकीचे काम करण्यास तयार नाहीत. यावरून ही गोष्ट लक्षात येते की, WHO ने कोरोनामुळे झालेल्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नसल्याचे निर्देश का दिले असावेत. याशिवाय अमेरिकन सरकारच्या CDC आरोग्य संस्थेने अन्य काही आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचे कारण हे कोरोना नोंदवा अशा सुचना डॉक्टरांना आधीच दिलेल्या आहेत. WHO आणि CDC च्या अगदी याच गोष्टी भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने लागू केल्या आहेत. आतापर्यंत (9 जूलै) जगभरातून साधारण 1 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट आणि 5 लाख 52 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. तसेच यु.के मधून 2 लाख 87 हजार टेस्ट व 44 हजार मृत्यू तर भारतातून 7 लाख 71 हजार कोरोना टेस्ट आणि 21 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. कोरोना म्हणजे साधारण सर्दीचा आजार आहे. आणि केवळ एक साधारण सर्दीचा आजार इतक्या मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण करतोय ही कुणाही सुज्ञांच्या बुद्धीला न पटणारी बाब आहे. सबंध कारोनाची आकडेवारी म्हणजे प्रचंड दिशाभूल आहे. *कोरोना एक जागतिक अंधश्रद्धा आहे.* *कोरोना एक जागतिक षडयंत्र आहे.* ✍️लेखन- जर्नालिस्ट *हर्षद रुपवते* Article published on: 9 July 2020 Source- https://off-guardian.org/2020/07/02/no-one-has-died-from-the-coronavirus-president-of-the-bulgarian-pathology-association/ https://www.globalresearch.ca/no-one-has-died-coronavirus/5717668

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 18:10
हे दोन्ही लेख व्हॉट्अ‍ॅप वर काही दिवसापुर्वी फिरत होते, आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? चीन मध्ये लाखो लोक मेले ते कुठल्या व्हायरस ने मेले ? अश्या व्हिडियोंचे तू-नळीवरील चॅनल असताना त्या युजरला ते सगळे व्हिडियो का डिलिट करावे लागले ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

In reply to by मदनबाण

मदनबाण 16/07/2020 - 10:02
आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? आतापर्यंत 99 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू तर 1302 संक्रमित; IMA कडून रेड अलर्ट जारी

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aaja Re Pardesi Main... :- Madhumati

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 19:40
सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक या माझ्या जुन्या मिपा धाग्याची या निमीत्ताने आठवण झाली. मला उपरोक्त कॉन्स्पिरसी थेअरी वाचताना विनोदी सार्कॅझम वाटली म्हणून Dr Stoian Alexov या नावाचा गूगल न्यूजवर शोध घेतला तर मेन स्ट्रीम मिडीयाने या वल्लीची अजिबात दखल घेतलेली दिसत नाही. फक्त फॅक्ट चेक करणार्‍या healthfeedback.org पोर्टलवरील या लेखातून the European Society of Pathology (ESP). चा दाखला देत Dr Stoian Alexov चा प्रत्येक दावा खोडलेला दिसतो. माझ्या अल्प ज्ञानाचा तर्क जिथपर्यंत पोहोचतो त्यानुसार, वीषाणूंचा प्रभाव प्रत्यक्ष नसून परिस्थिती जन्य असावा त्यामुळे केवळ कोविड १९च काय बहुतेक वीषाणूंच्या वीरोधात प्रत्यक्ष प्रभावाचा पुरावा नसल्याचा दिशाभूल करणारे दावा करता येत असावा. बेसिकली वीषाणू हे वीष नाही की एखादा अवयव बंद पाडून मृत्यूस डायरेक्ट कारणीभूत होईल -तसे असते तर वीषाणू संसर्ग झालेले सर्वच मृत झाले असते कुणिच वाचले नसते. वीषाणू हे वेगवेगळ्या शारीरीक परिस्थिती निर्माण करतात ज्यामुळे आजार ओढावतात, बहुतेक किंवा बरेच बरे होतात, काहींचे बळावतात आणि त्यातील काही मृत्यूस कारणीभूत होतात. वेगवेगळ्या वीषाणूंच्या प्रभावानुसार किती आजारी पडणार किती बळावणार किती मृत्यूच्या तोंड जाणार ते व्यक्ती परत्वे घडत जाते. वीषाणू शास्त्रच खोटे असते लसी खोट्या असत्या तर लसींच्या शोधाने जगाची जेवढी लोकसंख्या वाढली आहे तेवढी वाढली नसती. असे काही नाहीच म्हणून कोविड -१९ पार्ट्या अटेंड करणारे बाधीत होऊन मेले नसते ना पेशंट्सना अटेंडकरणारे अनेक डॉक्टर आणि आरोग्य सेवक मेले असते. नाही म्हटले तरी ब्रिटन आणि आमेरीका जागतिक महासत्ता आहेत ज्यांना आपल्या प्रमुख नेत्याच्या आरोग्याची बारकाईने काळजी घ्यावी लागते, मास्क बांधण्यास नकार देणारा ब्रीटनचा पंतप्रधान आजारी पडला नसता, मास्क बांधण्यास नकार देणारा डोनाल्ड ट्रम्प मास्क बांधण्यास सुरवात करता झाला नसता. विलगीकरण कक्षातले बेड कमी पडणे वेगळे , अती दक्षता विभागाचे बेड कमी पडून शेकडोंनी लोक मरत असतील,, एकुण मृत्यूदर ४९ टक्क्या पर्यंत वाढला असेल, प्रेत पुरण्यासाठी अधिक जागा खोदल्या जात असतील स्मशानभूमीतील नोंदी मागच्या वर्षापेक्षा वाढल्या असतील आणि हे सर्व मिथ्या आहे असे कुणि म्हणत असेल तर ते दर्शनशास्त्र म्हणून भारतीय तत्वज्ञानास नवीन नाही पण आपला हात भाजल्यावर होणारी वेदना वास्तवच असते किंवा कसे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत त्या खाली हे वीषाणू (आणि इतर सुक्ष्म जीव दिसतात) प्राणी शरीरात पोहोचल्यानंतर ते स्वतःचा गुणाकार करत कसे वाढतात, त्यामुळे प्राणी आणि मानवी शरीर कसे प्रतिकार करते आणि केव्हा कमी पडते यास आधुनिक जागतिक संशोधनाचा शंभरेक वर्षांचा तरी पाया आहे. एक्सरे पासून ते विवीध स्कॅनिंग मशिनचे तंत्रज्ञान वाढले आहे. व्हायरॉलॉजीस्ट आणि इम्युनॉलॉजीस्ट काही दोनचार देशात नाही तर अनेक देशात आहेत जाया सर्वांना जेनेटीक कोड तपासता येतात प्रत्येक देशाकडे स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत सर्व देशातल्या सर्व प्रयोगशाळा आणि शेकडोंनी वैज्ञानिक एकजात खोटे बोलत असल्याचे दावे अतिशयोक्त ठरत असावेत. जनतेची दिशाभूल करणारा कोणताही संदेश सोशल मिडीयावर फॉर्वर्ड करण्यापुर्वी आपल्या परिचयातील व्हायरॉलॉजीस्ट आणि लंग्सस्पेशालिस्टशी चर्चा करून घेणे श्रेयस्कर नसते का ? लॉक डाऊन मुळे लोकांचे मोठेच आर्थीक नुकसान झाले हे खरे आहे पण अधिकतम शारीरीक अंतर, मास्क लावणे, शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात नुकसानकारक काय आहे ? शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात काही केमीकल कंपन्यांचा फायदा होत असेल नाही असे नाही. पण लोकांना परवडणारच नाही एवढे सुद्धा साबण महाग नसते. पिपिई आणि एन-९५ मास्कबाबतीत कंपन्यांना फायदा आहे नाही असे नाही पण प्रत्यक्षात डॉक्टरांनाच संसर्ग होऊन मरताहेत म्हणून डॉक्टरांनाच प्राधान्याने वापरण्यास सांगतात त्या अर्थी वीषाणू प्रभाव खरा नसावा किंवा कसे ? माझ्या व्यक्तिगत मते ५ पेक्षा अधिक व्यक्तींना दिवसाभरात भेटणार्‍या प्रत्येकाने एन-९५ मास्क वापरला पाहिजे , त्याने वीषाणू संसर्गाचा साखळी थांबण्यास मदत होईल . सोबत प्रत्येक व्यक्तीने अधिकतम शारीरीक अंतर कापडी मास्क अधिकची स्वच्छताने खूप नुकसान होणार नाही पण वस्तुस्थितीस नकार दिल्याने होणारे नुकसान अधिक मोठे असेल.

In reply to by माहितगार

खरं तर मेसेज फॉर्वर्ड असला तरी शेवटी दुव्यातील गोष्टींवर चर्चा करायला हरकत नसावी. बाकी, त्या 'हू' ने इतक्या फिरक्या आणि गिरक्या घेतल्या आहेत की त्याबद्दल न बोललेलंच बरं. नेमकं सत्य काय आहे, हे अजूनही तितक्या धाडसाने कोणी सांगू शकत नाही. बाकी, संपादकांनी फॉर्वर्ड मेसेज असलेला संदेश अप्रकाशित करायला माझी हरकत नाही. स्पष्टीकरणे आणि उत्तरदायित्वास नकार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 20:38
नाही तुमच्या फॉर्वर्डेड मेसेज लक्षात आणून देण्यास हरकत नाही. व्हॉट्स अ‍ॅप आणि इतर सोशल मिडीयावर असे मेसेज तपासण्याची व खोडण्याची संधी मिळत नाही जी मिपासारख्या प्लॅटफॉर्मवर शक्य होते. पण इतर प्लॅटफॉर्मवर असे संदेश फॉर्वर्ड करणे किंवा बरोबरच आहेत हे गृहीत धरून चालण्या पुर्वी आपल्या परिचित तज्ञांशी चर्चा करून घेणे अधिक उत्तम असावे. ज्या दाव्यांचे खंडण होते यथा योग्य उहापोह होतो त्या दाव्यांना सेन्सॉर करणे मला व्यक्तिशः फारसे जरूरी वाटत नाही. डॉक्टर मंडळींच्या प्रतिसादांचीही प्रतिक्षा करूयात. खर्‍या अर्थाने आरोग्यदायी चर्चा सहभागासाठी आपले अनेक आभार

Prajakta२१ 15/07/2020 - 01:26
भारतात mutation होऊन पसरत असावा अगदी मार्च च्या सुरवातीस राजस्थान मध्ये आलेल्या इटालियन प्रवाशांमुळे पहिल्यांदाच पसरला तेव्हा टीव्ही वर सर्व जण mortality खूप कमी आहे पण infectivity (संसर्गजन्यता खूप जास्त आहे असे सांगत होते) तसेच परदेशी प्रवास नसेल तर काही धोका नाही असेही तेव्हा सांगितले गेले; मास्क हि सगळ्यांना बंधनकारक नव्हता पहिल्या लोकडाऊनमध्ये प्रसार थांबणे गरजेचे होते पण तसे झाले नाही लोकडाऊन मुळे काही प्रमाणात आळा बसला तरी अपेक्षित उद्दिष्ट साध्य झाले नाही आणि जिथे मागमूसही नव्हता अशा ग्रामीण भागात देखील पसरला तसेच सुदैवाने बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे लोक थोडेसे रिलॅक्स होत आहेत त्यावरून मूळच्या virusche mutation होऊन वेगळाच प्रकार भारतात पसरत असावा असे वाटते बाकी हनुवटीवर मास्क असणे बऱ्याच दुकानांमध्ये दिसते सिंहगड रोड वर काही वेळा गाड्यांवरून without मास्क जाणारे आणि पिचकाऱ्या टाकणारे अजूनही आहेतच कालच सिंहगड रोड वरच्या पतंजलीच्या दुकानात गेले असता तिथे रांग आणि एका वेळेस ठराविक लोकांनाच सोडणे बघून चांगले वाटत होते तोच तिथल्या स्टाफ ने (तो मास्कशिवायच होता) तोंडात हात घालून साफ केले आणि तेच हात त्यांच्या बँनरला लावले कि पुसले आणि त्याच अवस्थेत सहकारी जवळ बसून गप्पा मारल्या आणि त्याच हाताने मास्क परत तोंडाला लावला ते बघूनच रांगेतून परत फिरले तिथेच बाजूला त्यांचा दवाखाना पण आहे त्यामुळे तो स्टाफ अगदीही अशिक्षित म्हणता येणार नाही शिक्षित लोकांचे असे वर्तन असेल तर काय करणार?

Rajesh188 15/07/2020 - 18:27
सर्व देशांना गर्व झाला होता आधुनिक औषध शास्त्र वर . संशोधक लोकांच्या मोठ मोठ्या थापा जगाला खऱ्या वाटत होत्या आणि त्याच गुर्मीत पहिल्या पासून निषकाळजी पना बघायला मिळाला. चीन मधील एका शहरात आलेली साथ चीन मध्ये पसरली नाही पण जग भर पसरली. चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . खोट्या थापा वर पण ते विसंबून राहिले नाहीत आणि खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय वर च त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याच भागात व्हायरस गाडून टाकला. बाकी देश आधुनिक शास्त्र च्या भरवशावर होते माणूस खूप सुधारला आहे आधुनिक वैदिक शास्त्र प्रचंड प्रगत झाले आहे ह्या भ्रमात होते. योग्य वेळी सावध होवून कोणी चीन मधून सुरू असणारी सर्व विमान वाहतूक बंद केली नाही. आंतरदेशीय विमान वाहतूक पूर्णतः बंद केली नाही. सर्व bindast चालू होते. Corona ni त्याची उपस्थित दाखवली तरी हे नवं नवीन दावे करण्यात मश्गूल होते. कोण म्हणतंय जास्त तापमानात तो निष्क्रिय होईल. कोण म्हणते मास्क वापरला की तो शरीरात जाणार नाही मग अचानक विषाणू ची size Adhunik wale सांगून जगाला शास्त्रीय बिन कामाची माहिती देतात आणि मास्क वर प्रश्न चिन्ह उभे करतात. कोणी सांगितले हात धुत चला साबण हे योग्य साधन असताना sanitizer var vishesh jor. बाजारातून दोन्ही वस्तू गायब. मग surface var kiti vel sakriy राहतो ह्या वर ज्ञान देणे चालू त्या मध्ये एकमत नाही. असे बरेच तमाशे झाले. आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down. Vishanu ni purn हातपाय पसरविल्या नंतर. ते यशस्वी होणारच नव्हत आणि तसेच घडले विषाणू जगभर पसरला खेड्या पाड्यातील वस्ती वर पसरला. आधुनिक शास्त्र ची लाज जाणार ह्याची पूर्ण जाणीव झाल्या वर लस निर्माण करणे कसे कठीण आहे हे सांगायला suravat केली. गर्व हरण झाले अब्रू वाचवायला जागा राहिली नाही. लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले. जो मानव अगोदर डरकाळ्या फोडत होता सर्व ज्ञानी असल्याचा त्यांचे मांजर झाले. प्राचीन उपाय च शिल्लक होता लॉक down

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 18:47
* मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? या धाग्यावर आपल्या उत्तरांची नम्र प्रतिक्षा आहे.

In reply to by Rajesh188

शा वि कु 15/07/2020 - 19:34
blockquote>खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय कोणता म्हणे ? का लॉकडाऊनंच आहे "प्राचीन उपाय" ?
आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down.
अच्छाछा. कोणत्या पुरातन शास्त्राने विषाणू चे "काही बिघडवले आहे" म्हणे ? लॉकडाऊन प्राचीन कसा, आणि तो आधुनिक कसा नाही याबद्दल स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. आणि हा उपाय म्हणून मान्य आहे काय? जन्मभर घरी बसायची आहे काय तयारी ?
लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले.
अच्छा. लस निर्माण करणे हे सोपे हा गैरसमज मुळात असायला हवा त्यासाठी. याबद्दल माहिती असणाऱ्या लोकांना असा गैरसमज कधीच नसावा. आपण कित्येक वर्षांपासून एड्स शी झगडत आहोत. त्याची लस अजूनही नाहीये. यावरून "लस बनवणे हे सोपे" असं परसेप्शन कस काय बनतं कोणास ठाऊक.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 15/07/2020 - 19:50
चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . मग तिथे फेब्रुवारी मध्ये ७० लाख फोनची कनेक्शन बंद का झाली? चीनच्या कोणत्या गोष्टीनवर आपण विश्वास ठेवता आहात? तेथे एकपक्षीय लोकशाही(?) आहे. आपल्याच तरुण विद्यार्थ्यांवर रणगाडे चालवून १० हजार विद्यार्थ्यांना अमानुष पणे ठार मारणाऱ्या राजवटीवर कोणता विश्वास ठेवायचा? क्रांती काळात केवळ विरोधक आहे म्हणून ७ कोटी लोकांना यमसदनी पाठवणारे कम्युनिस्ट सरकार. एक एप्रिल पर्यंत तेथे ८० हजार रुग्ण होते आणि त्यानंतरच्या साडे तीन महिन्यात केवळ ३ हजार रुग्ण? याच्या वर तुम्ही विश्वास ठेवता? धन्य आहे

Rajesh188 15/07/2020 - 22:20
आकडे वारीत थोडी फार तफावत असू शकते पण चीन नी व्हायरस देशात पसरू दिला नाही हे सत्य आहे. व्हायरस स्वतः हालचाल करू शकत नाही त्याला वाहकाची गरज आहे हे सिद्ध झालेले सत्य आहे ना. मग चीन च्या रोज बातम्या येत होत्या,मग सर्व देशांनी तत्काळ विमानसेवा का बंद केली नाही हा पहिला प्रश्न. ह्याचे उत्तर हेच आहे की आपण त्या व्हायरस ला कंट्रोल मध्ये ठेवू. जे बाहेरून लोक आली त्यांची तपासणी अत्यंत गचाळ पने केली आणि त्यांना घरी सोडले. आणि जे बाधित होते त्यांचे उपचार दाट लोकसंख्या असलेल्या शहरांच्या मध्य भागी. हा आत्मविश्वास कोठून आला. चीन काही दिवसात हॉस्पिटल उभे करू शकतो. तर बाकी देश सुद्धा निर्मनुष्य ठिकाणी हॉस्पिटल उभे करू शकले असते. विषाणू मुळे च ही जीवसृष्टी अस्तित्वात आहे हे सत्य च आहे फक्त काही रोग कारक विषाणू ते पण त्याच स्पेसिस ला बाधित करतात त्यांचा अभ्यास आपण खोलवर केलेला नाही हे सत्य नाकारणे चूक आहे. कमर्शियल आरोग्य व्यवस्था कधी तरी उगवणाऱ्या विषाणू ना फायद्याचे समजत नाही .

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 22:46
सर्वांना सक्तीची सैनिकी सेवा + एकाधिकारशाही + एकाधिकारशाही विरोधात बोलण्यास मज्जाव या परिस्थितीतील जनता फारसे फाटे न फोडता सरकारी आदेशाच्या जशीच्या तशी अमंलबजावणीची सवय असते त्याचे फायदे शारीरीक अंतर आणि लॉकडाऊनच्या अटींची तंतोतंत पालनातून होणारे फायदे चिनला मिळतात त्यास नाकारण्यात अर्थ नाही. सोबतच कम्युनीस्ट देशात अंतर्गत स्थलांतरासाठीही पास लागतो त्यामुळे देशांतर्गत प्रवासावर अत्यंत वेगाने नियंत्रण आणता येते. त्याचाही फायदा चिनला मिळतो. या जमेच्या बाजू तरीही वीषाणूच वीषाणू चिनमध्येही सर्वत्र टेस्टींग होतच असेल असे गृहीत धरण्यात अर्थ नाही आणि मृत्यूंची आकडेवारी दाबण्यामागे कम्युनीस्टांना सत्तेत टिकून राहण्यासाठीचे लॉजीक असते त्यामुळे सत्य परिस्थिती लपविली जात असण्याचीही बर्‍यापैकी शक्यता संभवते.

Rajesh188 15/07/2020 - 22:50
साथीच्या रोगाला बळी पडलेल्या व्यक्ती ल बाकी समजा पासून वेगळे करणे ही खूप जुनी आणि अगदी प्राथमिक स्तरावर ची उपचार पद्धती आहे. Plage undara पासून होत आहे हे माहीत पडल्या वर शेतात किंवा गावा बाहेर राहणे हा उपचार पूर्वी लोक करायची. साथी चे रोग येवून ठान मांडून बसत नाहीत. Plage सुद्धा काही वर्षा नंतर ठराविक काळा साठी यायचा आता पण तो आला तर आपल्या कडे उपचार नाहीत त्या मुळे आधुनिक औषध नी प्लेग ला नष्ट केले आहे असे समजण्यात काही ही अर्थ नाही . आज सुद्धा त्याच्या वर उपचार नाहीत. एचआयव्ही आज पण बरा होत नाही तो आजार आता होत नाही ह्या मध्ये आधुनिक औषधांचा काही संबंध नाही. आणि कोणी काळजी पण घेत नाही. हे जर असेच असेल तर निसर्ग वर अवलंबून आपण आज पण आहे. व्हायरस पासून मुक्ती औषध शास्त्र देणार आहे की नाही

मदनबाण 14/07/2020 - 16:12
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने आत्ता पर्यंत इतकी परस्पर विरोधी वक्तव्य केली आहेत की ती संघटना आता विश्वासास पात्र आहे का ? हाच प्रश्न आत्ता उद्भवावा ! करोनाच्या आजारा संबधी जालावर ज्या बातम्या येत आहेत त्या सत्य मानायचे असे क्षणभर धरल्यास करोना या रोगाने शरीराचे पार वाटोळे होते असे वाटते. बाधीत होउन परत घरी पाठवलेले रुग्ण काही काळाने परत बाधीत होणे तसेच या आजाराने मेंदू,हृदय, फुफ्फुस आणि किडणी याची पार वाट लागणे तसेच शरीराची प्रतिकार क्षमता कमी होण्या पासुन ते पुढील आयुष्यात या आजाराने रुग्णास शारीरिक कष्ट उद्भवणे असे बरेच काही घडु शकते ! संदर्भ :- Almost 90% of Covid-19 survivors still have symptoms such as fatigue TWO MONTHS after their illness, 'extremely worrying' study reveals Coronavirus: What does Covid-19 do to the brain? Severe brain damage possible even with mild coronavirus symptoms New evidence shows Covid-19 could cause brain damage in patients Delirium, rare brain inflammation and stroke linked to Covid-19 How the novel coronavirus attacks our entire body Covid-19 symptoms outside lungs decoded, virus can lead to high blood sugar levels, blood clots & delirium Large Number of Coronavirus Patients Suffer Kidney, Heart and Brain Damage, Studies Find Researchers decode symptoms of COVID-19 outside lungs, call it a 'multisystem disease' Coronavirus: Heart scans of more than half of COVID-19 patients abnormal, scientists find Coronavirus may have ‘devastating impact’ on the heart आता खरचं हा व्हायरस इतका रानटी आहे का ? याचे उत्तर आपल्याला बहुतेक पुढील ६ ते १० महिन्यात मिळावे असे वाटते, यमलोकी किती लोक जातील त्याचाही आकडा या कालावधीत कळेलच ! याच बरोबर मोठ्या संख्येने लोक उपासमारीने मरतील याची भिती आणि दु:ख वाटत आहे ! :(

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

जागतिक आरोग्यसंघटनेचं आता काही खरं राहीलेलं नाही, ते आणि आपले ते काय, त्यांचं नाव विसरलो. निव्वळ गप्पांवर भरवसा. प्रत्यक्षात काहीच नाही त्यामुळे दरदोन दिवसाला आरोग्यसंघटनाच्या नवनवीन बातांवर माझा आता विश्वास उरला नाही. लशीचं म्हणाल तर, जरा पेप्रात अशी बातमी आली, टीव्हीवर असे काही दावे आले की काही तरी हालचालीने निपचित पडलेलं कुत्र जसं कान टवकारतं तसं आपलं सर्वांचं झालंय. ज्या दिवशी प्रत्यक्षात अशी लस येईल, आणि पोलियोचा डोस देणारे कर्मचारी जसे घरोघर विचारत फिरतात तसे कोरोनाची लस घ्यायची कोणी बाकी आहे का असे विचारणारे येतील त्या दिवशी तो डोस टोचून घेऊ. तो पर्यंत अशा बातम्या वाचायच्या आणि सोडून द्यायच्या. रामदेवबाबांच्या अशाच घोषणेने प्रचंड आनंद झालेले लोक पाहिले. आता आपण पूर्वीसारखं कसं जगत होतो हे आता आठवेनासं झालंय. भविष्यात तसे जगू असेही सध्या काही वाटत नै. च्यायला, कसल्या मजेचं आयुष्य होतं पण काय माज होता तेव्हा आपल्याला असे वाटले. सालं, कोरोनाने वाट लावली. बाकी, जिथे दुकानदार मास्क न लावलेला असेल अशा ठिकाणी फटकायचं नाही. रिस्क फॅक्टर जास्त आहे, असे वाटते. तसंही करोना कशाने होईल काही सांगता येईना. लैच अंदाजपंचे आयुष्य झालं. भेंडी किती दिवस त्या दाळी खायच्या म्हणून आज चिकन आणायला गेलो होतो. चिकनवाल्याचा मास्क हनुवटीला आलेला. चिकन घ्यायचा विचार बदलला त्याच्या दुकानातून अंडी घेतली आणि मास्क लावलेल्या दुसर्‍या दुकानदाराकडून चिकन घेतलं, म्हणजे जेवढ्या वेळात पाहिलं तोवर मास्क ग्लोव्ज दिसले. पूर्वीचं आणि नंतरचं माहिती नाही. अंडी साबण पाण्याने धुवून घेतली. चिकन हळदमिठाने धुवून घेतली मनाचं समाधान. मास्क कितीवेळ ठेवायचा, रुमाल किती वेळा तोंडावर बांधून ठेवायचा. जीव गुदमरतो तरीही न कंटाळता मास्क लावणे,फिझीकल डिस्टेन्स पाळणे, सॅनीटायजरचा वापर करणे, येता-जाता साबण-पाण्याने हात धुत राहणे, आपण आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यायची. रुग्णालयात गेल्यावर माणूस बरा होतो, पण त्या कटकटीच ना..! तेव्हा मास्क नसेल लावला कोणी तर त्याला हटकायचं, समजून सांगायचं. पटलं तर ठीक नै तर सोडून द्यायचं. भांडन करुन तान वाढवून घ्यायचा नाही. इतक्या तितक्याशा कारणावरुन भांडन वाढवायचं नाही. सध्या समजूतदारपणे घ्यायचं. एकदा लस आली आणि त्याचे दुष्परिणाम नसतील असे समजू आणि गॅरंटेड लस असली की पुन्हा आपण आपल्या स्वभावावर परत येऊच...! -दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 16:57
-दिलीप बिरुटे (कोरोना काळातील स्थितप्रज्ञ) बिरुटे सर ते करोना हाय बरं का लष्कराच्या भाकऱ्या...... पाहिल्या नाहीत का ? आता तिसर्‍यांदा स्वतःचाच प्रतिसाद एडिट करा बरं ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

माहितगार 14/07/2020 - 17:29
कोविड -१९ अजूनही शत्रु नंबर १ आहे. पण अनेक व्यक्ती, नेतृत्व आणि सरकारांचे वागणे त्याचा मुकाबला करण्याच्या अनुषंगाने पुरेसे नाही. हा पहिला मुद्दा सोडला तर इतर मुद्दे जागतिक आरोग्य संघटनेचे नाहीत. कोविड-१९ एकदा होऊन गेल्यानंतरही इतर अवयवांना भोवतो आहे हे स्पष्ट करणारे डॉ. रणदीप गुलेरीया भारतीय AIIMS च्या क्लिनीकल रिसर्च विभागाचे प्रमूख आहेत. आणि बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात असा सावधानतेचा इशारा देणार्‍या प्रा. वेंडी बार्कले या इंग्लंडातील जागतिक स्तरावर या विषयावरील नामांकीत जुन्या जाणत्या संशोधक समजल्या जातात. त्याही आधी मागच्या आठवड्यात ३२ देशातील २३९ संशोधकांनी जागतिक आरोग्त संघटनेला पत्र देऊन 'बोलण्या/शिंकेवाटे/खोकल्यावाटे बाहेर पडणार्‍या सुक्ष्म तुषार अधिक दूर अधिक कालावधीसाठी वातावरणात वावरत असू शकतात' याची जाणीव दिली त्यास प्रा. वेंडी बार्कलेयांनी त्यांच्या संशोधनातून पुष्टी दिली. तज्ञ डॉक्टर सर्वसामान्य पेशंट्स समोर आपापसातील वैद्यकीय मतभेदांची चर्चा करत नाहीत म्हणजे त्यांच्यात वैद्यकीय मतभेद नसतात असे नसावे. सर्वसामान्य माणसाची तार्कीक बाजू लंगडीपडते धरसोड होते तसे जागतिक आरोग्य संघटनेचेही होते. ती यावेळी अधिक प्रकाशात आली एवढेच. जागतिकस्तरावर आरोग्य विषयक समन्वय साधणारी दुसरी संस्था नाही तो पर्यंत तिच्या मर्यादांसहीत सल्ले लक्षात घेण्या शिवाय तुर्तास पर्याय नाही. आपण आपल्या पेशंटला दोन वेगवेगळे डॉक्टर सल्ला देतात तेव्हा काय करतो ? अधिक सुरक्षीत सेफ साईडला असणारा सल्ला निवडतो.

"एकही मृत्यू कोरोनामुळे नाही.. आणखी एक मास्टरस्ट्रोक !" कोरोना हे WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून रचलेले एक षडयंत्र असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. अनेक तज्ञांनी, अभ्यासकांनी, शोध पत्रकारांनी ही गोष्ट जाहिर केली आहे.. सिद्ध केली आहे. त्यात कोरोना फेक असल्याचा आणखी एक मास्टरस्ट्रोक युरोपियन शास्त्रज्ञांनी नुकताच दिला. डब्ल्यूूूएचओच्या निर्देशानुसार कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नाही. मात्र एका उच्च दर्जाचे युरोपियन पॅथॉलॉजिस्ट डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी त्यांच्या टिममधील रोझमेरी फ्रे आणि मोरी डेव्हरेक्स इत्यादी सहकाऱ्यांसह युरोप खंडातील कोरोनाने मृत्यू झालेल्या काही रुग्णांचे पोस्टमार्टम केले आणि संशोधनांती असे नोंदविले आहे की, *संपूर्ण युरोप खंडातून कुणाचाही मृत्यू नोवल कोरोनाव्हायरसमुळे झाल्याचा कोणताही पुरावा त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना मिळालेला नाही.* त्यांनी हे देखील उघड केले की, *युरोपियन पॅथॉलॉजीस्ट्स यांना SARS-CoV-2 म्हणजे Covid-19 साठी विशिष्ट अशी कोणतीही अँटीबॉडीज आढळली नाही.* त्यामुळे सर्व जगभरात महामारीची भीती आणि अराजक निर्माण करण्यासाठी *कोणत्याही आधाराशिवाय महामारीची धोकादायक घोषणा करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेला (डब्ल्यूूूएचओला) डॉ.स्टोइअन अलेक्सोव्ह यांनी एक "क्रिमिनल मेडिकल ऑर्गनायझेशन" अर्थात “गुन्हेगारी वैद्यकीय संस्था” असे संबोधले.* अशी माहिती डॉ.अलेक्सोव यांची टिम सदस्य रोझमेरी फ्रे यांनी दिली. Corbett Report वर आपण 15 जूनची त्यांची मुलाखत पाहू शकता. तसेच Off-Guardian वरील 2 जुलैचा लेख वाचू शकता. डॉ.अलेक्सोव हे एक निर्विवाद आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असून, ते 30 वर्षांपासून डॉक्टर आहेत. शिवाय ते बल्गेरियन पॅथॉलॉजी असोसिएशनचे (बीपीए) अध्यक्ष आहेत, तसेच ईएसपीच्या सल्लागार मंडळाचे सदस्य आणि बल्गेरियन राजधानी सोफियातील ऑन्कोलॉजी हॉस्पिटलमधील हिस्टोपाथोलॉजी विभागाचे प्रमुखही आहेत. तसेच रोझमेरी फ्रे या कॅलगरी विद्यापीठातील मेडिकल फॅकल्टीतून आण्विक जीवशास्त्रात एमएससी असून सद्या स्वतंत्र मेडिकल रिसर्च जर्नालिस्ट आहेत. डॉ.अलेक्सोव जे सांगत आहेत त्यास समर्थन देताना जर्मनीतील युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटर हॅम्बर्ग-एपेनडॉर्फ येथील फॉरेन्सिक मेडिसिन इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉ. क्लाऊस पेशेल यांनी वेेेबिनार मुलाखतीत सांगितले की, *"कोविड-19 च्या प्राणघातकतेबद्दल खात्रीशीर पुरावा नसल्याचे दिसून येते."* तसेच *“कोविड-19 हा केवळ एखाद्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये घातक आजार आहे, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे एक अत्यंत निरुपद्रवी व्हायरल इन्फेक्शन आहे,”* असेेेही डॉ.पेशेल यांनी एप्रिलमध्ये एका जर्मन पेपरला मुलाखतीत सांगितले. याशिवाय आणखी एका मुलाखतीत डॉ.पेशेल सांगतात की, "बर्‍याच प्रकरणांमध्ये आम्हाला असेही आढळले आहे की, घातक आजारांमधील मृत्यूंशी वर्तमान कोरोना संसर्गाचा काहीही संबंध नाही. कारण त्यात मृत्यूची इतर कारणे आढळली आहेत, जसे मेंदू रक्तस्राव किंवा हृदयविकाराचा झटका. कोविड-19 विशेषतः धोकादायक व्हायरल रोग नाही, मात्र प्रत्येक मृत्यूच्या सर्व अनुमानांची कुशलतेने तपासणी केली गेली नाही हे चिंताजनक आहे." रोझमेरी सांगतात की, त्या आणि त्यांच्या टीममधील एक पत्रकार मोरी डेव्हरेक्स यांनी 9 जूनच्या ऑफ-गार्डियन लेखात असे प्रमाणित केले आहे की, कोरोनाव्हायरस कोचच्या तत्त्वांची पूर्तता करीत नाही. ही तत्वं एक वैज्ञानिक पद्धती आहे, जी व्हायरस अस्तित्त्वात आहे का आणि विशिष्ट रोगांशी त्याचे परस्पर संबंध आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी वापरले जाते. तसेच पुढे त्या म्हणतात आम्ही संशोधन अहवालात नोंदविले की, "आजपर्यंत कोणालाही सिद्ध करता आले नाही की, SARS-CoV-2 हे आजाराचे एक वेगळे कारण आहे, जे त्या सर्व लोकांच्या लक्षणांशी जुळते, ज्यांचा स्पष्टपणे COVID-19 मुळे मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले होते. शिवाय तपासणीत या वायरसला ना वेगळे ठेवले गेले ना पुनरुत्पादित केले. मात्र पुढे तो आजाराला कारणीभूत असल्याचे दर्शविले गेले." याव्यतिरिक्त, 27 जूनच्या ऑफ-गार्डियनच्या लेखात, टोर्स्टन एंगेलब्रेक्ट आणि कॉन्स्टँटिन डीमीटर या दोन पत्रकारांनी *“SARS-CoV-2 RNAचे अस्तित्व विश्वासावर आधारित आहे, वास्तविकतेवर आधारित नाही,”* याचा आणखी एक पुरावा जोडला. अर्थात, वेगवेगळ्या आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचा आणि कोरोनाचा एकमेकांशी काही संबंध नाही. मात्र त्या रुग्णांच्या मृत्यूंची गणना कोरोनाच्याच नावाखाली केली गेलीय आणि केली जातेय हे स्पष्ट आहे. म्हणजेच एकही मृत्यू कोरोनामुळे झालेला नाही हे डॉ.अलेक्सोव यांच्या सर्वेक्षणातून त्यांनी सिद्ध केले आहे. युरोपियन पॅथॉलॉजिस्ट्स यांनी कोरोना फेक असल्याचे निष्कर्ष मांडल्यानंतर त्यांच्यावर सरकारी यंत्रणेचा दबाव आणला जात आहे. तसेच डॉ.अलेक्सोव यांचे सर्वेक्षण आणि त्या सर्वेक्षणाचे विश्लेषण केलेले रोझमेरी यांचे आर्टिकल चुकीचे ठरविण्यासाठी हॉक्स साईट्सचा वापर करुन बेबनाव केला जात असल्याचे दिसून आले आहे. अनेक पॅथॉलॉजिस्ट्सवर कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट बनवून देण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचा दबाव आहे. तसेच WHO च्या प्रोटोकॉलमुळे तोंड उघडता येत नसल्याचे काही पॅथॉलॉजिस्ट्स सांगत आहेत. तर काही पॅथॉलॉजिस्ट्स अशा दबावात चुकीचे काम करण्यास तयार नाहीत. यावरून ही गोष्ट लक्षात येते की, WHO ने कोरोनामुळे झालेल्या मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्याची आवश्यकता नसल्याचे निर्देश का दिले असावेत. याशिवाय अमेरिकन सरकारच्या CDC आरोग्य संस्थेने अन्य काही आजारांमुळे झालेल्या मृत्यूंचे कारण हे कोरोना नोंदवा अशा सुचना डॉक्टरांना आधीच दिलेल्या आहेत. WHO आणि CDC च्या अगदी याच गोष्टी भारतातील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ICMR अर्थात इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने लागू केल्या आहेत. आतापर्यंत (9 जूलै) जगभरातून साधारण 1 कोटी 21 लाख कोरोना टेस्ट आणि 5 लाख 52 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. तसेच यु.के मधून 2 लाख 87 हजार टेस्ट व 44 हजार मृत्यू तर भारतातून 7 लाख 71 हजार कोरोना टेस्ट आणि 21 हजार कोरोना मृत्यूंची नोंद केली गेली आहे. कोरोना म्हणजे साधारण सर्दीचा आजार आहे. आणि केवळ एक साधारण सर्दीचा आजार इतक्या मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण करतोय ही कुणाही सुज्ञांच्या बुद्धीला न पटणारी बाब आहे. सबंध कारोनाची आकडेवारी म्हणजे प्रचंड दिशाभूल आहे. *कोरोना एक जागतिक अंधश्रद्धा आहे.* *कोरोना एक जागतिक षडयंत्र आहे.* ✍️लेखन- जर्नालिस्ट *हर्षद रुपवते* Article published on: 9 July 2020 Source- https://off-guardian.org/2020/07/02/no-one-has-died-from-the-coronavirus-president-of-the-bulgarian-pathology-association/ https://www.globalresearch.ca/no-one-has-died-coronavirus/5717668

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 14/07/2020 - 18:10
हे दोन्ही लेख व्हॉट्अ‍ॅप वर काही दिवसापुर्वी फिरत होते, आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? चीन मध्ये लाखो लोक मेले ते कुठल्या व्हायरस ने मेले ? अश्या व्हिडियोंचे तू-नळीवरील चॅनल असताना त्या युजरला ते सगळे व्हिडियो का डिलिट करावे लागले ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aate Jate Khoobsurat Awara Sadko Pe... :- Anurodh

In reply to by मदनबाण

मदनबाण 16/07/2020 - 10:02
आपल्या देशात डॉक्टरां पासुन पोलिसां पर्यंत लोकांचे जीव गेले ते नक्की कोणत्या व्हायरस ने ? आतापर्यंत 99 डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू तर 1302 संक्रमित; IMA कडून रेड अलर्ट जारी

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Aaja Re Pardesi Main... :- Madhumati

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 19:40
सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक या माझ्या जुन्या मिपा धाग्याची या निमीत्ताने आठवण झाली. मला उपरोक्त कॉन्स्पिरसी थेअरी वाचताना विनोदी सार्कॅझम वाटली म्हणून Dr Stoian Alexov या नावाचा गूगल न्यूजवर शोध घेतला तर मेन स्ट्रीम मिडीयाने या वल्लीची अजिबात दखल घेतलेली दिसत नाही. फक्त फॅक्ट चेक करणार्‍या healthfeedback.org पोर्टलवरील या लेखातून the European Society of Pathology (ESP). चा दाखला देत Dr Stoian Alexov चा प्रत्येक दावा खोडलेला दिसतो. माझ्या अल्प ज्ञानाचा तर्क जिथपर्यंत पोहोचतो त्यानुसार, वीषाणूंचा प्रभाव प्रत्यक्ष नसून परिस्थिती जन्य असावा त्यामुळे केवळ कोविड १९च काय बहुतेक वीषाणूंच्या वीरोधात प्रत्यक्ष प्रभावाचा पुरावा नसल्याचा दिशाभूल करणारे दावा करता येत असावा. बेसिकली वीषाणू हे वीष नाही की एखादा अवयव बंद पाडून मृत्यूस डायरेक्ट कारणीभूत होईल -तसे असते तर वीषाणू संसर्ग झालेले सर्वच मृत झाले असते कुणिच वाचले नसते. वीषाणू हे वेगवेगळ्या शारीरीक परिस्थिती निर्माण करतात ज्यामुळे आजार ओढावतात, बहुतेक किंवा बरेच बरे होतात, काहींचे बळावतात आणि त्यातील काही मृत्यूस कारणीभूत होतात. वेगवेगळ्या वीषाणूंच्या प्रभावानुसार किती आजारी पडणार किती बळावणार किती मृत्यूच्या तोंड जाणार ते व्यक्ती परत्वे घडत जाते. वीषाणू शास्त्रच खोटे असते लसी खोट्या असत्या तर लसींच्या शोधाने जगाची जेवढी लोकसंख्या वाढली आहे तेवढी वाढली नसती. असे काही नाहीच म्हणून कोविड -१९ पार्ट्या अटेंड करणारे बाधीत होऊन मेले नसते ना पेशंट्सना अटेंडकरणारे अनेक डॉक्टर आणि आरोग्य सेवक मेले असते. नाही म्हटले तरी ब्रिटन आणि आमेरीका जागतिक महासत्ता आहेत ज्यांना आपल्या प्रमुख नेत्याच्या आरोग्याची बारकाईने काळजी घ्यावी लागते, मास्क बांधण्यास नकार देणारा ब्रीटनचा पंतप्रधान आजारी पडला नसता, मास्क बांधण्यास नकार देणारा डोनाल्ड ट्रम्प मास्क बांधण्यास सुरवात करता झाला नसता. विलगीकरण कक्षातले बेड कमी पडणे वेगळे , अती दक्षता विभागाचे बेड कमी पडून शेकडोंनी लोक मरत असतील,, एकुण मृत्यूदर ४९ टक्क्या पर्यंत वाढला असेल, प्रेत पुरण्यासाठी अधिक जागा खोदल्या जात असतील स्मशानभूमीतील नोंदी मागच्या वर्षापेक्षा वाढल्या असतील आणि हे सर्व मिथ्या आहे असे कुणि म्हणत असेल तर ते दर्शनशास्त्र म्हणून भारतीय तत्वज्ञानास नवीन नाही पण आपला हात भाजल्यावर होणारी वेदना वास्तवच असते किंवा कसे? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहेत त्या खाली हे वीषाणू (आणि इतर सुक्ष्म जीव दिसतात) प्राणी शरीरात पोहोचल्यानंतर ते स्वतःचा गुणाकार करत कसे वाढतात, त्यामुळे प्राणी आणि मानवी शरीर कसे प्रतिकार करते आणि केव्हा कमी पडते यास आधुनिक जागतिक संशोधनाचा शंभरेक वर्षांचा तरी पाया आहे. एक्सरे पासून ते विवीध स्कॅनिंग मशिनचे तंत्रज्ञान वाढले आहे. व्हायरॉलॉजीस्ट आणि इम्युनॉलॉजीस्ट काही दोनचार देशात नाही तर अनेक देशात आहेत जाया सर्वांना जेनेटीक कोड तपासता येतात प्रत्येक देशाकडे स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत सर्व देशातल्या सर्व प्रयोगशाळा आणि शेकडोंनी वैज्ञानिक एकजात खोटे बोलत असल्याचे दावे अतिशयोक्त ठरत असावेत. जनतेची दिशाभूल करणारा कोणताही संदेश सोशल मिडीयावर फॉर्वर्ड करण्यापुर्वी आपल्या परिचयातील व्हायरॉलॉजीस्ट आणि लंग्सस्पेशालिस्टशी चर्चा करून घेणे श्रेयस्कर नसते का ? लॉक डाऊन मुळे लोकांचे मोठेच आर्थीक नुकसान झाले हे खरे आहे पण अधिकतम शारीरीक अंतर, मास्क लावणे, शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात नुकसानकारक काय आहे ? शारीरीक आणि पदार्थ-वस्तुंची अधिक स्वच्छता यात काही केमीकल कंपन्यांचा फायदा होत असेल नाही असे नाही. पण लोकांना परवडणारच नाही एवढे सुद्धा साबण महाग नसते. पिपिई आणि एन-९५ मास्कबाबतीत कंपन्यांना फायदा आहे नाही असे नाही पण प्रत्यक्षात डॉक्टरांनाच संसर्ग होऊन मरताहेत म्हणून डॉक्टरांनाच प्राधान्याने वापरण्यास सांगतात त्या अर्थी वीषाणू प्रभाव खरा नसावा किंवा कसे ? माझ्या व्यक्तिगत मते ५ पेक्षा अधिक व्यक्तींना दिवसाभरात भेटणार्‍या प्रत्येकाने एन-९५ मास्क वापरला पाहिजे , त्याने वीषाणू संसर्गाचा साखळी थांबण्यास मदत होईल . सोबत प्रत्येक व्यक्तीने अधिकतम शारीरीक अंतर कापडी मास्क अधिकची स्वच्छताने खूप नुकसान होणार नाही पण वस्तुस्थितीस नकार दिल्याने होणारे नुकसान अधिक मोठे असेल.

In reply to by माहितगार

खरं तर मेसेज फॉर्वर्ड असला तरी शेवटी दुव्यातील गोष्टींवर चर्चा करायला हरकत नसावी. बाकी, त्या 'हू' ने इतक्या फिरक्या आणि गिरक्या घेतल्या आहेत की त्याबद्दल न बोललेलंच बरं. नेमकं सत्य काय आहे, हे अजूनही तितक्या धाडसाने कोणी सांगू शकत नाही. बाकी, संपादकांनी फॉर्वर्ड मेसेज असलेला संदेश अप्रकाशित करायला माझी हरकत नाही. स्पष्टीकरणे आणि उत्तरदायित्वास नकार. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितगार 14/07/2020 - 20:38
नाही तुमच्या फॉर्वर्डेड मेसेज लक्षात आणून देण्यास हरकत नाही. व्हॉट्स अ‍ॅप आणि इतर सोशल मिडीयावर असे मेसेज तपासण्याची व खोडण्याची संधी मिळत नाही जी मिपासारख्या प्लॅटफॉर्मवर शक्य होते. पण इतर प्लॅटफॉर्मवर असे संदेश फॉर्वर्ड करणे किंवा बरोबरच आहेत हे गृहीत धरून चालण्या पुर्वी आपल्या परिचित तज्ञांशी चर्चा करून घेणे अधिक उत्तम असावे. ज्या दाव्यांचे खंडण होते यथा योग्य उहापोह होतो त्या दाव्यांना सेन्सॉर करणे मला व्यक्तिशः फारसे जरूरी वाटत नाही. डॉक्टर मंडळींच्या प्रतिसादांचीही प्रतिक्षा करूयात. खर्‍या अर्थाने आरोग्यदायी चर्चा सहभागासाठी आपले अनेक आभार

Prajakta२१ 15/07/2020 - 01:26
भारतात mutation होऊन पसरत असावा अगदी मार्च च्या सुरवातीस राजस्थान मध्ये आलेल्या इटालियन प्रवाशांमुळे पहिल्यांदाच पसरला तेव्हा टीव्ही वर सर्व जण mortality खूप कमी आहे पण infectivity (संसर्गजन्यता खूप जास्त आहे असे सांगत होते) तसेच परदेशी प्रवास नसेल तर काही धोका नाही असेही तेव्हा सांगितले गेले; मास्क हि सगळ्यांना बंधनकारक नव्हता पहिल्या लोकडाऊनमध्ये प्रसार थांबणे गरजेचे होते पण तसे झाले नाही लोकडाऊन मुळे काही प्रमाणात आळा बसला तरी अपेक्षित उद्दिष्ट साध्य झाले नाही आणि जिथे मागमूसही नव्हता अशा ग्रामीण भागात देखील पसरला तसेच सुदैवाने बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे लोक थोडेसे रिलॅक्स होत आहेत त्यावरून मूळच्या virusche mutation होऊन वेगळाच प्रकार भारतात पसरत असावा असे वाटते बाकी हनुवटीवर मास्क असणे बऱ्याच दुकानांमध्ये दिसते सिंहगड रोड वर काही वेळा गाड्यांवरून without मास्क जाणारे आणि पिचकाऱ्या टाकणारे अजूनही आहेतच कालच सिंहगड रोड वरच्या पतंजलीच्या दुकानात गेले असता तिथे रांग आणि एका वेळेस ठराविक लोकांनाच सोडणे बघून चांगले वाटत होते तोच तिथल्या स्टाफ ने (तो मास्कशिवायच होता) तोंडात हात घालून साफ केले आणि तेच हात त्यांच्या बँनरला लावले कि पुसले आणि त्याच अवस्थेत सहकारी जवळ बसून गप्पा मारल्या आणि त्याच हाताने मास्क परत तोंडाला लावला ते बघूनच रांगेतून परत फिरले तिथेच बाजूला त्यांचा दवाखाना पण आहे त्यामुळे तो स्टाफ अगदीही अशिक्षित म्हणता येणार नाही शिक्षित लोकांचे असे वर्तन असेल तर काय करणार?

Rajesh188 15/07/2020 - 18:27
सर्व देशांना गर्व झाला होता आधुनिक औषध शास्त्र वर . संशोधक लोकांच्या मोठ मोठ्या थापा जगाला खऱ्या वाटत होत्या आणि त्याच गुर्मीत पहिल्या पासून निषकाळजी पना बघायला मिळाला. चीन मधील एका शहरात आलेली साथ चीन मध्ये पसरली नाही पण जग भर पसरली. चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . खोट्या थापा वर पण ते विसंबून राहिले नाहीत आणि खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय वर च त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याच भागात व्हायरस गाडून टाकला. बाकी देश आधुनिक शास्त्र च्या भरवशावर होते माणूस खूप सुधारला आहे आधुनिक वैदिक शास्त्र प्रचंड प्रगत झाले आहे ह्या भ्रमात होते. योग्य वेळी सावध होवून कोणी चीन मधून सुरू असणारी सर्व विमान वाहतूक बंद केली नाही. आंतरदेशीय विमान वाहतूक पूर्णतः बंद केली नाही. सर्व bindast चालू होते. Corona ni त्याची उपस्थित दाखवली तरी हे नवं नवीन दावे करण्यात मश्गूल होते. कोण म्हणतंय जास्त तापमानात तो निष्क्रिय होईल. कोण म्हणते मास्क वापरला की तो शरीरात जाणार नाही मग अचानक विषाणू ची size Adhunik wale सांगून जगाला शास्त्रीय बिन कामाची माहिती देतात आणि मास्क वर प्रश्न चिन्ह उभे करतात. कोणी सांगितले हात धुत चला साबण हे योग्य साधन असताना sanitizer var vishesh jor. बाजारातून दोन्ही वस्तू गायब. मग surface var kiti vel sakriy राहतो ह्या वर ज्ञान देणे चालू त्या मध्ये एकमत नाही. असे बरेच तमाशे झाले. आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down. Vishanu ni purn हातपाय पसरविल्या नंतर. ते यशस्वी होणारच नव्हत आणि तसेच घडले विषाणू जगभर पसरला खेड्या पाड्यातील वस्ती वर पसरला. आधुनिक शास्त्र ची लाज जाणार ह्याची पूर्ण जाणीव झाल्या वर लस निर्माण करणे कसे कठीण आहे हे सांगायला suravat केली. गर्व हरण झाले अब्रू वाचवायला जागा राहिली नाही. लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले. जो मानव अगोदर डरकाळ्या फोडत होता सर्व ज्ञानी असल्याचा त्यांचे मांजर झाले. प्राचीन उपाय च शिल्लक होता लॉक down

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 18:47
* मी /(तुम्ही) / (आपण).. .. .. डॅश डॅश असतो तर कोविड-१९ संक्रमण कसे हाताळले असते ? या धाग्यावर आपल्या उत्तरांची नम्र प्रतिक्षा आहे.

In reply to by Rajesh188

शा वि कु 15/07/2020 - 19:34
blockquote>खूप वर्षा पासून वापरात असलेला प्राचीन उपाय कोणता म्हणे ? का लॉकडाऊनंच आहे "प्राचीन उपाय" ?
आधुनिक शास्त्र विषाणू चे काहीच बिघडवू शकत नाही हे दिसून आल्यावर लॉक down.
अच्छाछा. कोणत्या पुरातन शास्त्राने विषाणू चे "काही बिघडवले आहे" म्हणे ? लॉकडाऊन प्राचीन कसा, आणि तो आधुनिक कसा नाही याबद्दल स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. आणि हा उपाय म्हणून मान्य आहे काय? जन्मभर घरी बसायची आहे काय तयारी ?
लस निर्माण करणे किती किती अवघड ह्याचे ग्रंथ लावले गेले.
अच्छा. लस निर्माण करणे हे सोपे हा गैरसमज मुळात असायला हवा त्यासाठी. याबद्दल माहिती असणाऱ्या लोकांना असा गैरसमज कधीच नसावा. आपण कित्येक वर्षांपासून एड्स शी झगडत आहोत. त्याची लस अजूनही नाहीये. यावरून "लस बनवणे हे सोपे" असं परसेप्शन कस काय बनतं कोणास ठाऊक.

In reply to by Rajesh188

सुबोध खरे 15/07/2020 - 19:50
चीन चे पाय जमिनीवर असण्याचे हे लक्षण आहे . मग तिथे फेब्रुवारी मध्ये ७० लाख फोनची कनेक्शन बंद का झाली? चीनच्या कोणत्या गोष्टीनवर आपण विश्वास ठेवता आहात? तेथे एकपक्षीय लोकशाही(?) आहे. आपल्याच तरुण विद्यार्थ्यांवर रणगाडे चालवून १० हजार विद्यार्थ्यांना अमानुष पणे ठार मारणाऱ्या राजवटीवर कोणता विश्वास ठेवायचा? क्रांती काळात केवळ विरोधक आहे म्हणून ७ कोटी लोकांना यमसदनी पाठवणारे कम्युनिस्ट सरकार. एक एप्रिल पर्यंत तेथे ८० हजार रुग्ण होते आणि त्यानंतरच्या साडे तीन महिन्यात केवळ ३ हजार रुग्ण? याच्या वर तुम्ही विश्वास ठेवता? धन्य आहे

Rajesh188 15/07/2020 - 22:20
आकडे वारीत थोडी फार तफावत असू शकते पण चीन नी व्हायरस देशात पसरू दिला नाही हे सत्य आहे. व्हायरस स्वतः हालचाल करू शकत नाही त्याला वाहकाची गरज आहे हे सिद्ध झालेले सत्य आहे ना. मग चीन च्या रोज बातम्या येत होत्या,मग सर्व देशांनी तत्काळ विमानसेवा का बंद केली नाही हा पहिला प्रश्न. ह्याचे उत्तर हेच आहे की आपण त्या व्हायरस ला कंट्रोल मध्ये ठेवू. जे बाहेरून लोक आली त्यांची तपासणी अत्यंत गचाळ पने केली आणि त्यांना घरी सोडले. आणि जे बाधित होते त्यांचे उपचार दाट लोकसंख्या असलेल्या शहरांच्या मध्य भागी. हा आत्मविश्वास कोठून आला. चीन काही दिवसात हॉस्पिटल उभे करू शकतो. तर बाकी देश सुद्धा निर्मनुष्य ठिकाणी हॉस्पिटल उभे करू शकले असते. विषाणू मुळे च ही जीवसृष्टी अस्तित्वात आहे हे सत्य च आहे फक्त काही रोग कारक विषाणू ते पण त्याच स्पेसिस ला बाधित करतात त्यांचा अभ्यास आपण खोलवर केलेला नाही हे सत्य नाकारणे चूक आहे. कमर्शियल आरोग्य व्यवस्था कधी तरी उगवणाऱ्या विषाणू ना फायद्याचे समजत नाही .

In reply to by Rajesh188

माहितगार 15/07/2020 - 22:46
सर्वांना सक्तीची सैनिकी सेवा + एकाधिकारशाही + एकाधिकारशाही विरोधात बोलण्यास मज्जाव या परिस्थितीतील जनता फारसे फाटे न फोडता सरकारी आदेशाच्या जशीच्या तशी अमंलबजावणीची सवय असते त्याचे फायदे शारीरीक अंतर आणि लॉकडाऊनच्या अटींची तंतोतंत पालनातून होणारे फायदे चिनला मिळतात त्यास नाकारण्यात अर्थ नाही. सोबतच कम्युनीस्ट देशात अंतर्गत स्थलांतरासाठीही पास लागतो त्यामुळे देशांतर्गत प्रवासावर अत्यंत वेगाने नियंत्रण आणता येते. त्याचाही फायदा चिनला मिळतो. या जमेच्या बाजू तरीही वीषाणूच वीषाणू चिनमध्येही सर्वत्र टेस्टींग होतच असेल असे गृहीत धरण्यात अर्थ नाही आणि मृत्यूंची आकडेवारी दाबण्यामागे कम्युनीस्टांना सत्तेत टिकून राहण्यासाठीचे लॉजीक असते त्यामुळे सत्य परिस्थिती लपविली जात असण्याचीही बर्‍यापैकी शक्यता संभवते.

Rajesh188 15/07/2020 - 22:50
साथीच्या रोगाला बळी पडलेल्या व्यक्ती ल बाकी समजा पासून वेगळे करणे ही खूप जुनी आणि अगदी प्राथमिक स्तरावर ची उपचार पद्धती आहे. Plage undara पासून होत आहे हे माहीत पडल्या वर शेतात किंवा गावा बाहेर राहणे हा उपचार पूर्वी लोक करायची. साथी चे रोग येवून ठान मांडून बसत नाहीत. Plage सुद्धा काही वर्षा नंतर ठराविक काळा साठी यायचा आता पण तो आला तर आपल्या कडे उपचार नाहीत त्या मुळे आधुनिक औषध नी प्लेग ला नष्ट केले आहे असे समजण्यात काही ही अर्थ नाही . आज सुद्धा त्याच्या वर उपचार नाहीत. एचआयव्ही आज पण बरा होत नाही तो आजार आता होत नाही ह्या मध्ये आधुनिक औषधांचा काही संबंध नाही. आणि कोणी काळजी पण घेत नाही. हे जर असेच असेल तर निसर्ग वर अवलंबून आपण आज पण आहे. व्हायरस पासून मुक्ती औषध शास्त्र देणार आहे की नाही
माझ्या एका परिचितांनी ऑनलाईन मिटींगमध्ये बॉसना कोरोनाचे वादळ कधी पर्यंत घोंघावणार, आपण जुन्या नॉर्मलला कधी जाऊ असे विचारले, बॉसने लगेच त्यांची इम्युनॉलॉजीस्टशी झालेल्या चर्चेचा दाखला देत अजून दिड एक वर्षात सगळं पुर्वी सारखे नॉर्मल असेल असा विश्वास दिला आणि ऑनलाईन मधली सगळी मंडळी सुखावली. लगोलग व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतून रशियन लस तयार असल्याची बातमी अगदी उद्यापासून उपलब्ध असल्याचा भास निर्माण करेल अशी फिरली. ....पण थांबा जरासे वस्तुस्थिती कदाचीत बरीच वेगळी असण्याची शक्यता आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डायरेक्टर जनरल Dr Tedros Adhanom Ghebreyesus, AIIMS चे डॉ.

मला भेटलेले रुग्ण - २२

डॉ श्रीहास ·

शलभ 28/06/2020 - 21:13
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पेशंट बघताय म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. आमच्या इथे बरीच क्लिनिक बंद आहेत. जे क्लिनिक चालू आहेत त्यांना स्पेशल धन्यवाद दिले आहेत. आमच्या इथला Dr. तर ट्रेन ने अपडाऊन करायचा. ट्रेन बंद झाल्यापासून क्लिनिक जवळच रेंट वर राहतोय.

दिगोचि 29/06/2020 - 07:11
जमेल तेव्हा तुमच्या डाॅक्टरांना एक फोन करा आणि तुमची त्यांच्याबद्दल भावना सांगा किंवा त्यांना स्वत:ची काळजी घ्या एवढंच म्हणा. >>> डॉक्टरानाच काय इतर जेजे या कोरोना विषाणु दिवसात मदत करत आहेत त्यासर्वना आभार प्रदर्शक म्हणून मोदिजीनी सर्वाना ताळ्या वाजवायला सन्गितले होते तर त्यावर झालेल्या प्रतिक्रियावरुण लोकांची मनोवृत्ती समजली असे लोक धन्यवाद देणार नाहीत.

In reply to by प्रमोद देर्देकर

रातराणी 29/06/2020 - 12:43
+1 आरोग्यसेवा खंड न पडू देता पुरवणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद! केवढा मोठा भार उचलता आहात तुमच्या खांद्यावर!! _/\_

अरिंजय 29/06/2020 - 12:04
नेहमीप्रमाणेच हा लेख देखील छान. तुमचे अनुभव हे आम्हाला वेगळाच दृष्टीकोन देऊन जातात. तुमच्या सहीत सर्व डॉक्टर लोकांचे खरंच कौतुक आहे. सध्या आमचा एक जवळचा डॉक्टर मित्र औबाद मधे अत्यंत धोकादायक परिस्थितीत, सरकारकडून अतिशय मर्यादित साधनांचा पुरवठा होत असताना बाहेरून व्यवस्था करून कोरोनाशी लढत आहे. अशा गोष्टी लोकांच्या नजरेआड असतात. दुसरा एक जवळचा डॉक्टर मित्र कुडाळ मधे लढत आहे. त्यांचे अनुभव अतिशय भयानक आहेत. पेशंटचे नातेवाईक सुद्धा ज्याला टाकून जातात अशांना हे डॉक्टर लोकं सांभाळत आहेत. लोकांच्या मनोवृत्तीची खरंच कीव येते.

वीणा३ 30/06/2020 - 01:50
तुमचे अनुभव वाचायला खरंच आवडतात. मुळात हा तुमच्यासाठी फक्त व्यवसाय नाहीये, तुम्ही रुग्णाला मनापासून वेळ देता हे कळतं. तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनपुर्वक धन्यवाद!!! असेच अनुभव लिहीत रहा.

जेम्स वांड 30/06/2020 - 15:23
तुमच्या ह्या सिरीजवर प्रतिसाद दिला होता की नाही ते आठवत नाही म्हणून परत एकदा म्हणतो ब्रदर अँड अदर डॉक्टर्स, यु आर गॉड

सविता००१ 11/07/2020 - 15:50
खरंच फार सुंदर लिहिलय. आणि हे नक्कीच म्हणायला हवं की ज्या परिस्थितीत तुम्ही लोक काम करताय, ते शब्दांत सांगण्याच्या पलिकडचं आहे. ज्यांच्याबद्द्ल अतिशय कृतज्ञता वाटावी असे सध्याच्या परिस्थितीत फक्त तुम्ही लोक. _________/\__________

शलभ 28/06/2020 - 21:13
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पेशंट बघताय म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. आमच्या इथे बरीच क्लिनिक बंद आहेत. जे क्लिनिक चालू आहेत त्यांना स्पेशल धन्यवाद दिले आहेत. आमच्या इथला Dr. तर ट्रेन ने अपडाऊन करायचा. ट्रेन बंद झाल्यापासून क्लिनिक जवळच रेंट वर राहतोय.

दिगोचि 29/06/2020 - 07:11
जमेल तेव्हा तुमच्या डाॅक्टरांना एक फोन करा आणि तुमची त्यांच्याबद्दल भावना सांगा किंवा त्यांना स्वत:ची काळजी घ्या एवढंच म्हणा. >>> डॉक्टरानाच काय इतर जेजे या कोरोना विषाणु दिवसात मदत करत आहेत त्यासर्वना आभार प्रदर्शक म्हणून मोदिजीनी सर्वाना ताळ्या वाजवायला सन्गितले होते तर त्यावर झालेल्या प्रतिक्रियावरुण लोकांची मनोवृत्ती समजली असे लोक धन्यवाद देणार नाहीत.

In reply to by प्रमोद देर्देकर

रातराणी 29/06/2020 - 12:43
+1 आरोग्यसेवा खंड न पडू देता पुरवणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद! केवढा मोठा भार उचलता आहात तुमच्या खांद्यावर!! _/\_

अरिंजय 29/06/2020 - 12:04
नेहमीप्रमाणेच हा लेख देखील छान. तुमचे अनुभव हे आम्हाला वेगळाच दृष्टीकोन देऊन जातात. तुमच्या सहीत सर्व डॉक्टर लोकांचे खरंच कौतुक आहे. सध्या आमचा एक जवळचा डॉक्टर मित्र औबाद मधे अत्यंत धोकादायक परिस्थितीत, सरकारकडून अतिशय मर्यादित साधनांचा पुरवठा होत असताना बाहेरून व्यवस्था करून कोरोनाशी लढत आहे. अशा गोष्टी लोकांच्या नजरेआड असतात. दुसरा एक जवळचा डॉक्टर मित्र कुडाळ मधे लढत आहे. त्यांचे अनुभव अतिशय भयानक आहेत. पेशंटचे नातेवाईक सुद्धा ज्याला टाकून जातात अशांना हे डॉक्टर लोकं सांभाळत आहेत. लोकांच्या मनोवृत्तीची खरंच कीव येते.

वीणा३ 30/06/2020 - 01:50
तुमचे अनुभव वाचायला खरंच आवडतात. मुळात हा तुमच्यासाठी फक्त व्यवसाय नाहीये, तुम्ही रुग्णाला मनापासून वेळ देता हे कळतं. तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनपुर्वक धन्यवाद!!! असेच अनुभव लिहीत रहा.

जेम्स वांड 30/06/2020 - 15:23
तुमच्या ह्या सिरीजवर प्रतिसाद दिला होता की नाही ते आठवत नाही म्हणून परत एकदा म्हणतो ब्रदर अँड अदर डॉक्टर्स, यु आर गॉड

सविता००१ 11/07/2020 - 15:50
खरंच फार सुंदर लिहिलय. आणि हे नक्कीच म्हणायला हवं की ज्या परिस्थितीत तुम्ही लोक काम करताय, ते शब्दांत सांगण्याच्या पलिकडचं आहे. ज्यांच्याबद्द्ल अतिशय कृतज्ञता वाटावी असे सध्याच्या परिस्थितीत फक्त तुम्ही लोक. _________/\__________
http://www.misalpav.com/node/46054 १.हि पेशंट गेल्या ४ वर्षांपासून नियमित येते , ह्यावेळेस तिच्या मुलीला दाखवायला आली होती. श्वासाची तपासणी केली आणि सौम्य स्वरूपाचा दमा आहे हे निदान सांगून औषधं लिहून दिली आणि सांगीतलं तुझ्या आईला दमा आहे म्हणून अनुवांशीकतेमुळे तुला आलेला दिसतोय, पण काळजी करू नको छान फरक पडेल असं सांगून पुढची तारीख दिली. पेशंट केबिन च्या बाहेर गेल्यावर तिची आई हळूच म्हणाली की डाॅक्टर हीला ४ महीन्यांची असतांना दत्तक घेतलं होतं ........ ———————॰———— २.बऱ्याच दिवसांनी हे काका परत आले होते , तपासलं आणि फाईल बघीतल्यावर औषधांसंबधी बोललो, पुढे हे विचारलं की बीडी बंद केली की नाही ?

(सकाळी सकाळी)

ज्ञानोबाचे पैजार ·

एस 25/06/2020 - 14:20
मूळ कवितेचे शीर्षक वाचूनच कच्चा माल आला असे उद्गार निघाले आणि तुमचं फायनल प्रॉडक्ट आलं पण बोर्डावर! जय हो प्रभू! आता मूळ कविता वाचतो.

In reply to by एस

मूळ कवितेचे शीर्षक वाचूनच कच्चा माल आला
मला तर शीर्षक वाचून आधी "पैजारबुवा" असेच्च डोक्यात आले. ह्याला म्हणतात कीर्ती. =)) सं - दी - प

राघव 25/06/2020 - 15:26
द्येवा.. एकदम थोबाडीत चप्पल पडण्याचा सीन उभा राहिला डोळ्यांसमोर.. काय चित्रदर्शीपणा म्हणावा तो! ;-)

श्या पैजारबुवा. इतका सुंदर कच्चामाल, आणि टायटल ही "सकाळी सकाळी" असे पाहुन तांब्या सांप्रदायिक विडंबन येईल अशी अपेक्षा होती. एकुणच तांबीय परंपरेचे मिपावर झालेले अधःपत्तन पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली =))))

एस 25/06/2020 - 14:20
मूळ कवितेचे शीर्षक वाचूनच कच्चा माल आला असे उद्गार निघाले आणि तुमचं फायनल प्रॉडक्ट आलं पण बोर्डावर! जय हो प्रभू! आता मूळ कविता वाचतो.

In reply to by एस

मूळ कवितेचे शीर्षक वाचूनच कच्चा माल आला
मला तर शीर्षक वाचून आधी "पैजारबुवा" असेच्च डोक्यात आले. ह्याला म्हणतात कीर्ती. =)) सं - दी - प

राघव 25/06/2020 - 15:26
द्येवा.. एकदम थोबाडीत चप्पल पडण्याचा सीन उभा राहिला डोळ्यांसमोर.. काय चित्रदर्शीपणा म्हणावा तो! ;-)

श्या पैजारबुवा. इतका सुंदर कच्चामाल, आणि टायटल ही "सकाळी सकाळी" असे पाहुन तांब्या सांप्रदायिक विडंबन येईल अशी अपेक्षा होती. एकुणच तांबीय परंपरेचे मिपावर झालेले अधःपत्तन पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली =))))
पेरणा अर्थात मनोज यांची सकाळी सकाळी घाण उग्र भपकारा लांबूनच आला क्वार्टर टाकून आला सकाळी सकाळी फेसाळत्या सोड्यात बर्फाचा मनोरा लिंबू जाउन बसले जरासे बुडाशी पाय जड झाले दृष्टी नाही डोळी अवस्था ही झाली सकाळी सकाळी किती पेग गेले घशातून भरारा म्हणे आठवांचा सुटण्या येरझारा घरचे निष्ठुर म्हणती पितो देशी विदेशी न मिळता सकाळी सकाळी रिकामी बाटली अन पुडी फरसाणाची जणू साक्ष देती नादान पणाची दिसे उभे घेउन कुणी हाती जोडे का भास व्हावा सकाळी सकाळी क्षणात डोळे खाडकन उघडावे कुणी तरी खाडकन थोबाडी हाणावे पैजारबुवा,

<मीच एकटा सर्वज्ञ कसा ?>

प्रसाद गोडबोले ·

कोहंसोहं१० 16/06/2020 - 22:14
"सगळी साधु, संत, साधक आणि अन्यलोकंही निर्बुध्द आहेत , मीच काय तो एक शहाणा आहे " हा नाहक मनात खोल गेलेला विचार लयाला गेला की फुकटचा निरुपयोगी अहंगंड संपेल>>>>> +१००

In reply to by शाम भागवत

कशाला ? १) ज्याला आपण काल काय लिहिलं ते आज आठवत नाही; पाहा : > > खरा साधक आपल्या ईश्वराप्रत " अखंड तैलधारावत अनुसंधान " प्राप्त करण्याच्या मागे लागलेला असतो . आणि हे एकाग्र अनुसंधान साधायचा मार्ग सोप्पा सर्व साधुसंतांनी शिकवलेला मार्ग म्हणजे नामस्मरण ! (9 Jun 2020 - 11:57 pm | मार्कस ऑरेलियस) > माफ करा पण मी नामस्मरण किंव्वा कोणत्याच प्रकारची साधना , सध्यातरी , करत नाही ! समाधी प्राप्त करण्यासाठी कोणत्याच साधनाची आवश्यकता नाही, आवश्यकता आहे ती केवळ शांतपणे विचार करण्याची ! (10 Jun 2020 - 10:26 pm | मार्कस ऑरेलियस) २) ज्याला स्वतःच्या साधनेविषयी काहीही सांगता येत नाही : > पाहा : प्रष्ण : नामस्मरणानं जी उन्मनी अवस्था प्राप्त होते म्हटलंय तो तुमचा अनुभव आहे का ? (10 Jun 2020 - 10:36 pm | संजय क्षीरसागर) उत्तर : तुमचं आयाहौस्का विषयी काय मत आहे सांगा ना ? (10 Jun 2020 - 9:19 am | मार्कस ऑरेलियस) ३) > दु:ख विस्मरणाचा मार्ग म्हणून दुसर्‍यांना गांजा ओढायला सांगतो : >पाहा : त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? >>> गांजा ! (5 Jun 2020 - 7:29 pm | मार्कस ऑरेलियस) अशा माणसाच्या पोस्टला, माझ्या लेखी काहीही किंमत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि 17/06/2020 - 06:51
'सत्याचा उलगडा' झाला आहे ह्याची प्रचिती देणारा प्रतिसाद येईल अशी अपेक्षा होती. पण पोस्टच्या गाभ्यालाच जस्टीफाय करणारा / दुजोरा देणारा प्रतिसाद पाहून निरंतर साधना किती गरजेची आहे ह्याची खात्री पटली! - (मुमूक्षू) सोकाजी

In reply to by तुषार काळभोर

शाम भागवत 17/06/2020 - 11:05
अध्यात्माबद्दल ज्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. ‍अजून काही केलेले नाही पण काहीतरी करावेसे वाटायला लागलेले आहे, किंवा नुकतीच वाटचाल सुरू केली आहे, असा जिज्ञासू. एकदम सुरवातीची पायरी.

गणेशा 17/06/2020 - 01:40
(आपल्या मनाचा - विचारांचा आपल्यावर इतका पगडा असतो, कि आपण त्याच्या आवर्तनातून कधी बाहेर पडत नाही.. आपल्या विचारापासून दूर जाऊ लागलो कि आपले मनच ते कसे चूक हे समजावते... या मनाचे.. विचारांचे पण एक गणित असते, अस आपल्यालाच वाटत..त्या गणिताचा इतर कसल्याही प्रमेयाशी संबंध नसतो.. मन विचार सांभाळले कि आपली वर्तणूक छान होते.. आणि हेच तर जीवनात हवे असते कोणत्या खोल ज्ञानाशिवाय आपण आपल्या मनाला.. विचारांना सत्य मानतो.. कारण हे विचारच आपल्या कृतीचे प्रतिबिंब होतात.. आणि आपण कसे राहायचे हे ते प्रतिबिब दाखवते.. हे चूक कि बरोबर माहीत नाही.. वाईट कदाचीत काही नाही.)

In reply to by गणेशा

कोहंसोहं१० 17/06/2020 - 02:14
आपल्या मनाचा - विचारांचा आपल्यावर इतका पगडा असतो, कि आपण त्याच्या आवर्तनातून कधी बाहेर पडत नाही.. >>>>>>> खरे आहे. म्हणूनच योग्य दिशा दाखवायला काही महापुरुष जन्मतात.अगदी वेगवेगळ्या कालखंडात (मग तो फरक काही हजार वर्षाचा का असेना) होऊन गेलेल्या महापुरुषांच्या कथनात, त्यांना आलेल्या अनुभवात जेंव्हा एकवाक्यता आढळते तेंव्हा निश्चितच त्यामध्ये काही तथ्य असते. विचारांच्या पगड्यातून सोडवण्याकरता अनेक संत अनेक मार्ग सांगून गेलेत. योग्य वेळ आली की आपापल्या आवडीनुसार, प्रगतीनुसार तो मार्ग आपल्याला मिळतो पण खरा अनुभव घ्यायचा असेल तर संतवाणीवर/गुरूवर विश्वास, त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे आचरण, मनन, चिंतन आणि समर्पण आवश्यक ठरते. व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे मार्गही बरेच आहेत त्यामुळे केवळ आपलाच मार्ग योग्य बाकी सगळे चूक, आणि मूर्ख म्हणत बसले तर मात्र फजिती होते आणि आहे तिथूनही माणूस बराच खाली जातो. अहंकार सोडणे सर्वात कठीण. अध्यात्मात ४ पुस्तके वाचून ज्ञान मिळेल पण अनुभव नाही. त्यासाठी अहंकार सोडावाच लागतो. बुद्धीला समजणे आणि खरा अनुभव येणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. गोडपणा म्हणजे काय हे पुस्तक वाचून सांगता येईल पण गोडाचा अनुभव घ्यायला साखर खाऊनच बघावी लागते

कोहंसोहं१० 17/06/2020 - 06:07
जिएसटीची काँप्लीकेशन्स समजू शकतील ही शक्यता शून्य ! --------> प्रश्न जीएसटीचा नाहीच आहे हे मी आधीच सांगितले आहे. माझे अपरिमित हसू तुमच्या "आयडी ब्लॉक झाला नसता तर सत्तांतर होण्याची शक्यता होती" असल्या अविचारी विधानाकडे आहे जे अजूनही तुम्ही केविलवाण्या पद्धतीने विषय बदलून डिफेन्ड करण्याचा प्रयत्न करत आहात हे पाहून अजून हसू येतेय. किती वेळा हसू करून घेणार अजून स्वतःचे? त्यामुळे तुमचे हे प्रतिसाद अर्थशून्य आहेत. आणि स्वतःची लंगडी समर्थनं देण्यासाठी तुमच्याकडे दुसरं काहीही नाही -------> हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला लागू आहे कारण मी उदाहरण, पुरावे देऊन माझ्या म्हणणे योग्यपणे मांडले आहे. तुमच्या मात्र एकही विधानाला ना उदाहरण आहे ना पुरावा. नुसती तीच तीच बडबड. मागच्या एका धाग्यात तुमच्याकडे एकाने पुरावा मागितला आहे त्याच्या अजूनही प्रतीक्षेत. देताय ना पुरावा? "तुमच्या बाकीच्या भाकडकथा बंद करा 15 Jun 2020 - 6:02 pm | त्याचू वैलपान आणि तुम्ही जो दावा केला आहे, त्यासंदर्भात या प्रश्नांची उत्तरे द्या: मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या? उत्तरे द्या किंवा या प्रश्नांची उत्तरे नसतील तर तुम्ही एक भंपक थाप मारली हे मान्य करा"

सुबोध खरे 17/06/2020 - 10:21
असं कसं? असं कसं? मीच एकटा सर्वज्ञ कसा? हा काय प्रश्न झाला? मीच एकटा सर्वज्ञ आहे मी एकटाच सर्वज्ञ आहे मी एकटा सर्वज्ञच आहे मी एकटा सर्वज्ञ आहेच. मग जगाला सर्वज्ञान देणे हे माझे ईश्वरीय कर्तव्य नाही का?

प्रचेतस 17/06/2020 - 18:16
कहर सुडंबन आहे. ज्या त्या व्यक्तीने योग्य तो बोध घ्यावा असे.
ज्याला जी साधना करायची ती करु दे, त्यातुन जी अवस्था प्राप्त व्हायची ती होऊ दे नाहीच झाली तरी त्याचं त्याला उत्तर शोधु दे
हे बेस्ट

मीच एकटा सर्वज्ञ कसा ?
प्रत्येकालाच वाटत असते मी सर्वज्ञ आहे, मलाच जास्त कळते. ही वृत्ती कमी जास्त प्रमाणात आणि वयात सर्वत्रच असते. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे (एक असाच सर्वज्ञ) :)

गड्डा झब्बू 18/06/2020 - 13:30
हे असलं लिहिण्यासाठी जी अफाट प्रतिभा लागते ती तुमच्या ठायी पुरेपूर आहे. भन्नाट लिहिलंय खूप हसलो वाचून :-)) तेवढी एक प्रेरणा लिहिली असती तर नवीन वाचकांना समजायला सोपे पडले असते. लगे राहो! और आनेदो!!

चित्रगुप्त 18/08/2023 - 04:11
सगळे वादच थांबल्यावर स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ ... आणखी काय हवं मिपावर आणि जगातही सुखासमाधानानं वावरायला ?
एक सामान्य,वस्तुनिष्ठ, इतरांच्या मतभिन्नतेचा आदर करणारा, विनम्र, सुखसंवादप्रिय, संतुलित मनाचा आणि अगदी सहजपणे "ठिक आहे बाबा" म्हणुन वादविवादांवर पाणी सोडणारा, साधा, सरळ आणि इतरांच्या अगदी सारखा सामान्य माणूस म्हणून तुम्ही निर्भ्रांत जगायला लागाल !.... ज्याक्षणी "मीच काय तो एकटा सर्वज्ञ" हा अहंकार सोडाल त्या क्षणापासुन !
-- लाखमोलाचे विचार. अधून मधून असे डोळ्यात अंजन घालून घेणे गरजेचे असते.

In reply to by चित्रगुप्त

मनःपुर्वक धन्यवाद ! मी हा धागा संक्षींच्या देवाचं नाव कोणी ठेवलं https://www.misalpav.com/node/47030 ह्या धाग्याचे विडंबन म्हणुन लिहिला होता. पण आता एक स्वतंत्र लेखन म्हणुन अलिप्तप्पणे वाचताना माझे मलाच छान वाटले ! खरंच कोणाला काहीही पटवुन वगैरे द्यायची गरजच नाहीये , आपले आपण सुखासमाधानात आपला वेळ एन्जोय करु ! :)

कोहंसोहं१० 16/06/2020 - 22:14
"सगळी साधु, संत, साधक आणि अन्यलोकंही निर्बुध्द आहेत , मीच काय तो एक शहाणा आहे " हा नाहक मनात खोल गेलेला विचार लयाला गेला की फुकटचा निरुपयोगी अहंगंड संपेल>>>>> +१००

In reply to by शाम भागवत

कशाला ? १) ज्याला आपण काल काय लिहिलं ते आज आठवत नाही; पाहा : > > खरा साधक आपल्या ईश्वराप्रत " अखंड तैलधारावत अनुसंधान " प्राप्त करण्याच्या मागे लागलेला असतो . आणि हे एकाग्र अनुसंधान साधायचा मार्ग सोप्पा सर्व साधुसंतांनी शिकवलेला मार्ग म्हणजे नामस्मरण ! (9 Jun 2020 - 11:57 pm | मार्कस ऑरेलियस) > माफ करा पण मी नामस्मरण किंव्वा कोणत्याच प्रकारची साधना , सध्यातरी , करत नाही ! समाधी प्राप्त करण्यासाठी कोणत्याच साधनाची आवश्यकता नाही, आवश्यकता आहे ती केवळ शांतपणे विचार करण्याची ! (10 Jun 2020 - 10:26 pm | मार्कस ऑरेलियस) २) ज्याला स्वतःच्या साधनेविषयी काहीही सांगता येत नाही : > पाहा : प्रष्ण : नामस्मरणानं जी उन्मनी अवस्था प्राप्त होते म्हटलंय तो तुमचा अनुभव आहे का ? (10 Jun 2020 - 10:36 pm | संजय क्षीरसागर) उत्तर : तुमचं आयाहौस्का विषयी काय मत आहे सांगा ना ? (10 Jun 2020 - 9:19 am | मार्कस ऑरेलियस) ३) > दु:ख विस्मरणाचा मार्ग म्हणून दुसर्‍यांना गांजा ओढायला सांगतो : >पाहा : त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? >>> गांजा ! (5 Jun 2020 - 7:29 pm | मार्कस ऑरेलियस) अशा माणसाच्या पोस्टला, माझ्या लेखी काहीही किंमत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

सोत्रि 17/06/2020 - 06:51
'सत्याचा उलगडा' झाला आहे ह्याची प्रचिती देणारा प्रतिसाद येईल अशी अपेक्षा होती. पण पोस्टच्या गाभ्यालाच जस्टीफाय करणारा / दुजोरा देणारा प्रतिसाद पाहून निरंतर साधना किती गरजेची आहे ह्याची खात्री पटली! - (मुमूक्षू) सोकाजी

In reply to by तुषार काळभोर

शाम भागवत 17/06/2020 - 11:05
अध्यात्माबद्दल ज्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. ‍अजून काही केलेले नाही पण काहीतरी करावेसे वाटायला लागलेले आहे, किंवा नुकतीच वाटचाल सुरू केली आहे, असा जिज्ञासू. एकदम सुरवातीची पायरी.

गणेशा 17/06/2020 - 01:40
(आपल्या मनाचा - विचारांचा आपल्यावर इतका पगडा असतो, कि आपण त्याच्या आवर्तनातून कधी बाहेर पडत नाही.. आपल्या विचारापासून दूर जाऊ लागलो कि आपले मनच ते कसे चूक हे समजावते... या मनाचे.. विचारांचे पण एक गणित असते, अस आपल्यालाच वाटत..त्या गणिताचा इतर कसल्याही प्रमेयाशी संबंध नसतो.. मन विचार सांभाळले कि आपली वर्तणूक छान होते.. आणि हेच तर जीवनात हवे असते कोणत्या खोल ज्ञानाशिवाय आपण आपल्या मनाला.. विचारांना सत्य मानतो.. कारण हे विचारच आपल्या कृतीचे प्रतिबिंब होतात.. आणि आपण कसे राहायचे हे ते प्रतिबिब दाखवते.. हे चूक कि बरोबर माहीत नाही.. वाईट कदाचीत काही नाही.)

In reply to by गणेशा

कोहंसोहं१० 17/06/2020 - 02:14
आपल्या मनाचा - विचारांचा आपल्यावर इतका पगडा असतो, कि आपण त्याच्या आवर्तनातून कधी बाहेर पडत नाही.. >>>>>>> खरे आहे. म्हणूनच योग्य दिशा दाखवायला काही महापुरुष जन्मतात.अगदी वेगवेगळ्या कालखंडात (मग तो फरक काही हजार वर्षाचा का असेना) होऊन गेलेल्या महापुरुषांच्या कथनात, त्यांना आलेल्या अनुभवात जेंव्हा एकवाक्यता आढळते तेंव्हा निश्चितच त्यामध्ये काही तथ्य असते. विचारांच्या पगड्यातून सोडवण्याकरता अनेक संत अनेक मार्ग सांगून गेलेत. योग्य वेळ आली की आपापल्या आवडीनुसार, प्रगतीनुसार तो मार्ग आपल्याला मिळतो पण खरा अनुभव घ्यायचा असेल तर संतवाणीवर/गुरूवर विश्वास, त्यांनी सांगितलेल्या मार्गाचे आचरण, मनन, चिंतन आणि समर्पण आवश्यक ठरते. व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे मार्गही बरेच आहेत त्यामुळे केवळ आपलाच मार्ग योग्य बाकी सगळे चूक, आणि मूर्ख म्हणत बसले तर मात्र फजिती होते आणि आहे तिथूनही माणूस बराच खाली जातो. अहंकार सोडणे सर्वात कठीण. अध्यात्मात ४ पुस्तके वाचून ज्ञान मिळेल पण अनुभव नाही. त्यासाठी अहंकार सोडावाच लागतो. बुद्धीला समजणे आणि खरा अनुभव येणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. गोडपणा म्हणजे काय हे पुस्तक वाचून सांगता येईल पण गोडाचा अनुभव घ्यायला साखर खाऊनच बघावी लागते

कोहंसोहं१० 17/06/2020 - 06:07
जिएसटीची काँप्लीकेशन्स समजू शकतील ही शक्यता शून्य ! --------> प्रश्न जीएसटीचा नाहीच आहे हे मी आधीच सांगितले आहे. माझे अपरिमित हसू तुमच्या "आयडी ब्लॉक झाला नसता तर सत्तांतर होण्याची शक्यता होती" असल्या अविचारी विधानाकडे आहे जे अजूनही तुम्ही केविलवाण्या पद्धतीने विषय बदलून डिफेन्ड करण्याचा प्रयत्न करत आहात हे पाहून अजून हसू येतेय. किती वेळा हसू करून घेणार अजून स्वतःचे? त्यामुळे तुमचे हे प्रतिसाद अर्थशून्य आहेत. आणि स्वतःची लंगडी समर्थनं देण्यासाठी तुमच्याकडे दुसरं काहीही नाही -------> हे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला लागू आहे कारण मी उदाहरण, पुरावे देऊन माझ्या म्हणणे योग्यपणे मांडले आहे. तुमच्या मात्र एकही विधानाला ना उदाहरण आहे ना पुरावा. नुसती तीच तीच बडबड. मागच्या एका धाग्यात तुमच्याकडे एकाने पुरावा मागितला आहे त्याच्या अजूनही प्रतीक्षेत. देताय ना पुरावा? "तुमच्या बाकीच्या भाकडकथा बंद करा 15 Jun 2020 - 6:02 pm | त्याचू वैलपान आणि तुम्ही जो दावा केला आहे, त्यासंदर्भात या प्रश्नांची उत्तरे द्या: मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या? उत्तरे द्या किंवा या प्रश्नांची उत्तरे नसतील तर तुम्ही एक भंपक थाप मारली हे मान्य करा"

सुबोध खरे 17/06/2020 - 10:21
असं कसं? असं कसं? मीच एकटा सर्वज्ञ कसा? हा काय प्रश्न झाला? मीच एकटा सर्वज्ञ आहे मी एकटाच सर्वज्ञ आहे मी एकटा सर्वज्ञच आहे मी एकटा सर्वज्ञ आहेच. मग जगाला सर्वज्ञान देणे हे माझे ईश्वरीय कर्तव्य नाही का?

प्रचेतस 17/06/2020 - 18:16
कहर सुडंबन आहे. ज्या त्या व्यक्तीने योग्य तो बोध घ्यावा असे.
ज्याला जी साधना करायची ती करु दे, त्यातुन जी अवस्था प्राप्त व्हायची ती होऊ दे नाहीच झाली तरी त्याचं त्याला उत्तर शोधु दे
हे बेस्ट

मीच एकटा सर्वज्ञ कसा ?
प्रत्येकालाच वाटत असते मी सर्वज्ञ आहे, मलाच जास्त कळते. ही वृत्ती कमी जास्त प्रमाणात आणि वयात सर्वत्रच असते. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे (एक असाच सर्वज्ञ) :)

गड्डा झब्बू 18/06/2020 - 13:30
हे असलं लिहिण्यासाठी जी अफाट प्रतिभा लागते ती तुमच्या ठायी पुरेपूर आहे. भन्नाट लिहिलंय खूप हसलो वाचून :-)) तेवढी एक प्रेरणा लिहिली असती तर नवीन वाचकांना समजायला सोपे पडले असते. लगे राहो! और आनेदो!!

चित्रगुप्त 18/08/2023 - 04:11
सगळे वादच थांबल्यावर स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ ... आणखी काय हवं मिपावर आणि जगातही सुखासमाधानानं वावरायला ?
एक सामान्य,वस्तुनिष्ठ, इतरांच्या मतभिन्नतेचा आदर करणारा, विनम्र, सुखसंवादप्रिय, संतुलित मनाचा आणि अगदी सहजपणे "ठिक आहे बाबा" म्हणुन वादविवादांवर पाणी सोडणारा, साधा, सरळ आणि इतरांच्या अगदी सारखा सामान्य माणूस म्हणून तुम्ही निर्भ्रांत जगायला लागाल !.... ज्याक्षणी "मीच काय तो एकटा सर्वज्ञ" हा अहंकार सोडाल त्या क्षणापासुन !
-- लाखमोलाचे विचार. अधून मधून असे डोळ्यात अंजन घालून घेणे गरजेचे असते.

In reply to by चित्रगुप्त

मनःपुर्वक धन्यवाद ! मी हा धागा संक्षींच्या देवाचं नाव कोणी ठेवलं https://www.misalpav.com/node/47030 ह्या धाग्याचे विडंबन म्हणुन लिहिला होता. पण आता एक स्वतंत्र लेखन म्हणुन अलिप्तप्पणे वाचताना माझे मलाच छान वाटले ! खरंच कोणाला काहीही पटवुन वगैरे द्यायची गरजच नाहीये , आपले आपण सुखासमाधानात आपला वेळ एन्जोय करु ! :)
मीच एकटा सर्वज्ञ कसा ? या एका प्रश्नासरशी अहंमन्यतेच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो. तुमचं जीवन विनम्र होतं; सुरुवातीला थोड चुकल्याचुकल्यासारखं वाटते, पण अहंकार हाच अहंमन्यतेचा आधार आहे, एकदा निराहंकारी झालो की सगळा माज संपला ! कुठला वाद-विवाद नाही; कसलं भांडण नाही, कोणलाही काहीही पटवुन देण्याचा अभिनिवेशष नाही. कुठल्याही विरुध्दमताला खोडुन काढण्याचा अट्टहास नाही, कोणताही गर्व नाही, की निर्बुद्ध मीपणाचे प्रदर्शन नाही. कोणतीही टोकाचा आग्रह नाही, "स्वतःचे ते सोवळं- अन दुसर्‍याचे ते ओवळं" असलं अज्ञान नाही, कुठे डोकं आपटायला नको, की शेवटी प्रत्येक धाग्यावर होणारी स्वतःची फजीती नाही. कुठे अक

(मुलगी घरी जायला निघते तेव्हा...)

ज्ञानोबाचे पैजार ·

वाटच पहात होते तुमच्या विडंबनाची. पण मला वाटले बायकोवर येईल. विडंबन छानच.

In reply to by प्राची अश्विनी

पण मला वाटले बायकोवर येईल
तेच लिहिणार होतो पण बायकोने परवानगी दिली नाही, मग विषय बदलावा लागला. पैजारबुवा,

गणेशा 13/06/2020 - 16:57
मस्त.. :-)) मज्जा आली मला आजच वाटले होते, विडंबनाचा धागा काढावा.. पण मला स्वतालाच विडंबन येत नाहीत जास्त.. म्हणुन अजून काढू का नको या विचारात आहे.. विडंबन करणाऱ्यांचा मला हेवा वाटतो.. आपल्याला जमत नाही म्हणुन..

वीणा३ 25/06/2020 - 01:07
एक नुसती मजा म्हणून वाचायला चांगलं आहे. मी आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी आळशी आहोत हे खरं, पण एवढा स्वतःच्याच आईचा गैरफायदा घेतलेला मी तरी नाही बघितला. हल्ली माझ्या आणि इतर बऱ्याच जणींकडे "तू पण बस, मी पण बसते, बाहेरून विकत आणू " हे खूप दिसतं. अर्थात माझा डाटासेट मी बघतिलेल्या घरांपुरता आहे हे मान्य.

वाटच पहात होते तुमच्या विडंबनाची. पण मला वाटले बायकोवर येईल. विडंबन छानच.

In reply to by प्राची अश्विनी

पण मला वाटले बायकोवर येईल
तेच लिहिणार होतो पण बायकोने परवानगी दिली नाही, मग विषय बदलावा लागला. पैजारबुवा,

गणेशा 13/06/2020 - 16:57
मस्त.. :-)) मज्जा आली मला आजच वाटले होते, विडंबनाचा धागा काढावा.. पण मला स्वतालाच विडंबन येत नाहीत जास्त.. म्हणुन अजून काढू का नको या विचारात आहे.. विडंबन करणाऱ्यांचा मला हेवा वाटतो.. आपल्याला जमत नाही म्हणुन..

वीणा३ 25/06/2020 - 01:07
एक नुसती मजा म्हणून वाचायला चांगलं आहे. मी आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी आळशी आहोत हे खरं, पण एवढा स्वतःच्याच आईचा गैरफायदा घेतलेला मी तरी नाही बघितला. हल्ली माझ्या आणि इतर बऱ्याच जणींकडे "तू पण बस, मी पण बसते, बाहेरून विकत आणू " हे खूप दिसतं. अर्थात माझा डाटासेट मी बघतिलेल्या घरांपुरता आहे हे मान्य.
पेरणा अर्थातच (जरी विडंबन म्हणून लिहिले असले तरी जवळून अनुभवलेली सत्य परिस्थिती ) मुलगी घरी जायला निघते तेव्हा, प्रवासासाठी म्हणून आईने केलेले पराठे सगळेच्या सगळे घेउन जाते,..... चुकून. फ्रिजसुध्दा झाडून पुसून केलेला असतो.. अगदी रीकामा आठवड्याची भाजी, मसाले, लोणची.. बाबांकडून खोवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण.. डब्बा भर तिखट पु-या, चकली अन लाडू..

कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला

पाषाणभेद ·

पण ह्या साहेबांपेक्षा...... त्या साहेबांच्या शब्दाला जास्त वजन आहे. पण ते मिठाची गुळणी धरुन बसले आहेत इतक्या महत्वाच्या विषयावर पैजारबुवा,

खिलजि 11/03/2020 - 19:19
भारी वल्ली है त्यो .. त्याला बघूनच हसायला येते .. त्याच्या कविता तर अफलातून .. अजरामर केलंय राव ,, या इडियोने त्याला आणि आपल्या देशालासुद्धा ..

पण ह्या साहेबांपेक्षा...... त्या साहेबांच्या शब्दाला जास्त वजन आहे. पण ते मिठाची गुळणी धरुन बसले आहेत इतक्या महत्वाच्या विषयावर पैजारबुवा,

खिलजि 11/03/2020 - 19:19
भारी वल्ली है त्यो .. त्याला बघूनच हसायला येते .. त्याच्या कविता तर अफलातून .. अजरामर केलंय राव ,, या इडियोने त्याला आणि आपल्या देशालासुद्धा ..
कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला असा तो व्हायरस पुचाट गेला घाबरून साहेबांना ||ध्रू|| आले आले ते परदेशी घेवून आले व्हायरसला खोकून शिंकून झाले बेजार त्यांनीच आजार पसरवला खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या एकदा व्हायरसचा आवळा गळा कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला ||१|| कसला हा विषाणू व्हायरस कोरोना नावाचा चायनाचा थुंकू नका, हात तोंड धुवा मास्क बांधा तुमच्या तोंडाला कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला ||२|| कितीक आजार आले अन गेले स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू पाहिले चांगले खा प्या अन निट फिरा सांभाळून आपल्या आरोग्याला मंत्र हाच असे नाही दुसरे काही व्हायरसपासून दूर रहायला कोरो

(डबा)

ज्ञानोबाचे पैजार ·

प्रचेतस 05/02/2020 - 12:40
=)) अआ गुरुजींच्या राखीव कुरणात शिरलात तुम्ही =))

बेक्कार... बेक्कार... महाबेक्कार डब्बा आणि डब्बेवाले पैजारबुवा. प्रचंड हस्लो =)) =)) प्रेरणेतच डबा मिळाल्यानंतर मग काय... तुफान फटकेबाजी! _______/\_______ सं दी प

प्रचेतस 05/02/2020 - 12:40
=)) अआ गुरुजींच्या राखीव कुरणात शिरलात तुम्ही =))

बेक्कार... बेक्कार... महाबेक्कार डब्बा आणि डब्बेवाले पैजारबुवा. प्रचंड हस्लो =)) =)) प्रेरणेतच डबा मिळाल्यानंतर मग काय... तुफान फटकेबाजी! _______/\_______ सं दी प
पेरणा अर्थातच

(डबा)

आज पहाटे तो लवकर उठला डबा उचलून धावत सूटला लायनीताल्या लोकांना ढकलून दिले दार जोराने बडवले आताल्याला लवकर बाहेर बोलावले जराही वेळ नाही असे सांगितले आतले प्रकरण कुल वाटले हालचालीच्या आवाजावरून मंद भासले मनोमन स्वप्न रचले वाटे आत गेल्यावर कोणी तरी म्हणावे "अरे बाबा सावकाश आवर , होल वावर इज आवर" आजची कथा अशी झाली ज्याची बीजे त्याने कालच पेरली काल त्याच्या खास मित्राने बढती मिळाल्याचे सांगितले बास ते एक कारणच झाले त्याच्याकडून पार्टी मागायचे दुपारचे जेवण बाहेर घ्यावे मस्तपैकी चिकन हाणावे