हुश्श्श..शेवटी एकदाचा भारताने विश्वकप जिंकला! सामना कसा थरारक होता, कोण कसं खेळलं, कोणामुळे जिंकलो ही सगळी चर्चा बऱ्यापैकी करून झालीय, चालू सुद्धा आहे. थोड्या वेळासाठी असं वाटून सुद्धा गेलं की..झालं, खाल्ली माती ह्या संघाने परत एकदा. पण नंतर अगदी उलट झालं. क्रिकेट हा प्रचंड शक्यता असणारा खेळ आहे आणि अगदी क्षणाक्षणाला बदलत जाणारा खेळाचा balance ह्यात प्रचंड थरार निर्माण करतो. 20-20 फॉरमॅट मध्ये तर अजूनच जास्त! ग्रामपंचायत निवडणुका जास्त चुरशीच्या असतात म्हणे त्यासारखच काहीस म्हणता येईल.
मला काही गोष्टी विशेषत्वाने जाणवल्या.
एक महिन्यात वाटा वाळलेल्या
In reply to एक महिन्यात वाटा वाळलेल्या by कंजूस
हो सर्व वाटा,ओढे कोरडे होते
In reply to हो सर्व वाटा,ओढे कोरडे होते by Bhakti
५० ते ५५ रुपयात मिळायला हवा.
In reply to ५० ते ५५ रुपयात मिळायला हवा. by प्रचेतस
अच्छा आहुपे डिंभे वरती आहे तर
स्वस्त काय, महाग काय,स्थान महात्म्य लक्षात ठेवावे.
In reply to स्वस्त काय, महाग काय,स्थान महात्म्य लक्षात ठेवावे. by कर्नलतपस्वी
खुप छान आठवणी आहेत.
व्वा.. सुंदर भटकंती....
'पुढची जंगल पायवाट' वाला
आटोपशीर पदसायास
In reply to आटोपशीर पदसायास by नठ्यारा
ते साड्यांचं कुंपण घालून
चौको आणि टर्मिनेटर धन्यवाद!
छोटेखानी वृत्तांत आवडला.