मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाग २ व ३

म्हया बिलंदर ·
२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही.

चैतन्य सहकारी गृहनिर्माण संस्था

रम्या ·

नठ्यारा 20/01/2024 - 16:23
एकदम दमामि कथा, या वरील उद्गारांशी सहमत. आता पुढचा भाग लवकर टाका ही विनंती : “चैतन्य सहकारी गृह(कलह)निर्माण संस्था!” -ना.न.

सिरुसेरि 25/01/2024 - 14:43
मजेशीर कथा . आवाज च्या दिवळी अंकामधील विनोदी कथांची आठवण झाली . अलिकडेच युटुब वर एका खडुस सोसायटी ऑफिसचा व्हिडीओ बघितला . https://www.youtube.com/watch?v=9Wc17MmFGGg

नठ्यारा 20/01/2024 - 16:23
एकदम दमामि कथा, या वरील उद्गारांशी सहमत. आता पुढचा भाग लवकर टाका ही विनंती : “चैतन्य सहकारी गृह(कलह)निर्माण संस्था!” -ना.न.

सिरुसेरि 25/01/2024 - 14:43
मजेशीर कथा . आवाज च्या दिवळी अंकामधील विनोदी कथांची आठवण झाली . अलिकडेच युटुब वर एका खडुस सोसायटी ऑफिसचा व्हिडीओ बघितला . https://www.youtube.com/watch?v=9Wc17MmFGGg
रंगराव पाटील, जगन्नाथ कांबळे आणि मधुकर देशपांडे तिघंही सोसायटी ऑफिस मधील विसपंचवीस रिकाम्या खुर्च्यांकडे बघत बसले होते. अधूनमधून घड्याळाकडे नजर टाकत होते. तासभर होऊन गेला होता. बसून बसून बुडाला मुंग्या आल्या होत्या आणि उठायची तर सोयच नव्हती. जरा खुर्चीवरून उठायचा प्रयत्न केला की देशपांडे डोळे मोठे करून बघत. 'खबरदार, जागेवरून उठलात तर!' असा त्याचा सरळ अर्थ होता. वेळ सरत नव्हती, खुर्च्या भरत नव्हत्या. देशपांडे उठू देत नव्हते आणि मुंग्या बसू देत नव्हत्या. देशपांडे तर प्रचंड संतापले होते. आणि का संतापू नये?

इंद्रायणीतून पहिल्यांदाच प्रवास

पराग१२२६३ ·

कंजूस 13/01/2024 - 22:32
छान वर्णन. बरेच लोक {मुंबईतले} पश्चिम रेल्वेचं फार कौतुक सांगत असतात पण मध्य रेल्वेवर बऱ्याच नव्या कोऱ्या गाड्या ( फोटोतील एक) आहेत तशा पश्चिम रेल्वेवर नाहीत. सगळ्या वीस वर्षांपासूनच्या आहेत. पत्रे गंजले आहेत. इंद्रायणी ने आजच कल्याण ते पुणे प्रवास करण्याचा योग आला. वेटिंग लिस्टवर तिकिटे असूनही गेलो कारण परतीचे इंटरसिटीचे तिकिट मिळाले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे बसलेले प्रवासी उभ्या राहिलेल्यांना थोडा वेळ उठून जागा देत होते. योगायोगाने दहा जणांचा एक गट लोणावळ्याला पिकनिकसाठी उतरला आणि मग सर्वांनाच बसायला मिळाले. या गाड्या नवीन आहेत, अमोरासमोरच्या बाकड्यांमध्ये भरपूर जागा सोडली आहे, सामान,बॅगा ठेवायची अडचण होत नाही. बाकड्यावरही बरेच सामान राहू शकते. तसे बससीट्सच्या बाकडी आसनव्यवस्था असलेल्या डब्यांत होत नाही.

कंजूस 13/01/2024 - 22:32
छान वर्णन. बरेच लोक {मुंबईतले} पश्चिम रेल्वेचं फार कौतुक सांगत असतात पण मध्य रेल्वेवर बऱ्याच नव्या कोऱ्या गाड्या ( फोटोतील एक) आहेत तशा पश्चिम रेल्वेवर नाहीत. सगळ्या वीस वर्षांपासूनच्या आहेत. पत्रे गंजले आहेत. इंद्रायणी ने आजच कल्याण ते पुणे प्रवास करण्याचा योग आला. वेटिंग लिस्टवर तिकिटे असूनही गेलो कारण परतीचे इंटरसिटीचे तिकिट मिळाले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे बसलेले प्रवासी उभ्या राहिलेल्यांना थोडा वेळ उठून जागा देत होते. योगायोगाने दहा जणांचा एक गट लोणावळ्याला पिकनिकसाठी उतरला आणि मग सर्वांनाच बसायला मिळाले. या गाड्या नवीन आहेत, अमोरासमोरच्या बाकड्यांमध्ये भरपूर जागा सोडली आहे, सामान,बॅगा ठेवायची अडचण होत नाही. बाकड्यावरही बरेच सामान राहू शकते. तसे बससीट्सच्या बाकडी आसनव्यवस्था असलेल्या डब्यांत होत नाही.
Indrayani at CSMT पहिल्यांदाच मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो. तपकिरी रंगातलं कल्याणचं WCAM-2 इंजिन आज इंद्रायणीचं सारथ्य करत होतं.

इंदूर - छप्पन दुकान आणि सराफ्याची खाद्य भ्रमंती

प्रचेतस ·

तोंपासु!! प्रचेतस शैली पेक्षा वेगळाच लेख. फोटो पाहुन जळजळ झाली :) ईंदुर च्या या सराफ्याची महती बरीच ऐकुन आहे. एकदा जायलाच हवे. बकेट लिस्ट मध्ये अ‍ॅडवतो.

गवि 26/12/2023 - 14:19
या ठिकाणी गेलो होतो. इतके काही खास वेगळे वाटले नाही. वर उल्लेख केलेल्यातले अनेक पदार्थ टेस्ट केले होते. अर्थात व्यक्तीसापेक्ष आवड निवड बदलते हे खरे. शिवाय कोणत्या वेळी तिथे जातो, सिझन, तापमान, कितपत भूक लागली आहे , कितपत हाईप ऐकून आलो आहे, यावर देखील मते बनतात. पदार्थ वाईट नव्हते पण सामान्य वाटले होते. एक अत्यंत इरीटेटिंग प्रकार म्हणजे बहुतांश पदार्थ, मग ते कोणत्याही टेक्सचरचे का असेनात, ते खायला आईस्क्रीमचा लहान लाकडी चपटा चमचा असतो तो देतात. अगदी साबुदाणा खिचडीसाठी पण. इंदूरची स्वच्छता मात्र खूप आवडली. लेख फोटो छान रे प्रचु.

बाजरीची भाकरी आणी हि मि चा ठेचा व ताक खाल्ल्या,पिल्या नंतर लेख वाचतो आहे. कायप्पावर स्टेटस बघितल्यावर कल्पना आली होती. सर्व वाचकांना नम्र सुचना, भुकेल्या पोटी हा लेख वाचून नये. वाचल्यास होणाऱ्या जळजळी करता लेखक जबाबदार नाही.

कंजूस 26/12/2023 - 17:08
विशेष म्हणजे छप्पन दुकान दिवसभर सुरू झाले. सराफा रात्री नऊनंतर फक्त. १)खोबरा पॅटीस - खोबरे, किशमिश भरलेली बटाट्याची कचोरी. आम्ही करतो. नेरळ स्टेशन टॅक्सी स्टँडजवळ देसाई हाटेलमध्ये संकष्टीला मिळते. २)गराडु - रताळ्यासारखे दिसणारे मूळ. गोड नसते. यात पांढरा आणि जांभळा गर असे दोन प्रकार असतात. शिवाय चिकट आणि कणीदार यापैकी कणीदार चांगले लागते. उकडून तुकडे करून चाट मसाला टाकून खाता येते. कोकणात यास कोनफळ म्हणतात. मार्चमध्ये जमिनीत लावतात. ओक्टोबर नोव्हेंबर मध्ये वेल उपटल्यावर खाली मोठी कोनफळं दिसतात. दिवाळीनंतर बाजारात विकायला येतात. गुजराती उंधियोतील मुख्य पदार्थ. मुंबईत मालाड रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे भाजी मार्केटमध्ये आता ढिगाने मिळतील. नवरात्रीच्यानंतर एकूण आठ प्रकारची कंदमुळे मिळू लागतात त्यात कोनफळ सर्वात उत्तम. बाल्कनीत कुंडीत ही वाढवता येतात. ३) पाणीपुरी- याबद्दल मुंबईत भरपूर प्रकार मिळतात. ४) दुधाचे पदार्थ मावा,रबडी,पेढे वगैरे - गुजरात, राजस्थान आणि ओडिशा प्रसिद्ध. ५) नारळ आणि शहाळी- ओडिशात भुवनेश्वर आणि पुरी येथे दहा पंधरा रुपयांत चौकाचौकांत सायकलवर विकत मिळतात. ६)भुट्टे का कीस - म्हणजे मक्याच्या कणसातील मक्याच्या सांजा. पण पांढरा मका जाऊन गोड मका ( स्वीट कॉर्न) फार येऊ लागला आणि गंमत संपली. ७) जोशी बडेवाले - याचा मालक कधीकधी बसतो तेव्हा तो बडा प्लेट कशी सजवतो हे पाहण्यासारखे आहे. ( यूट्यूब विडिओ आहेत). ८) फायर स्मोक पान - ही एक तरुणांसाठी गंमत आहे. (यूट्यूब विडिओ). चॅलेंज ९) सोडा - एका दमात ग्लासभर सोडा पिणे.(यूट्यूब विडिओ).चॅलेंज

इंदूर ला जाणार्‍यांसाठी हा लेख म्हणजे, चला, आटपा, निघा लौकर असा पाठीमागे लकडा लावणारा ठरेल. तोंपासु! एक बार देखा (चखा) है, एक और बार देखने (चखने) की तमन्ना है असंच झालं मला लेख वाचून. :) सं - दी - प

विजुभाऊ 27/12/2023 - 15:24
इंदूर म्हणजे शाकाहारी खवय्यांसाठी झकास जागा. छप्पन दुकान हा भाग आता बराच बदलला आहे. तेथे पूर्वी छोटी छोटी दुकाने होती. त्यांच्या संख्येवरून छप्पन दुकान हे नाव पडले. इंदुरात तुम्ही शिकंजी खाउन पहा. ( रबडीची बहीण असते ही) इंदुरात सर्राफ्यातले पोहे लाजवाब असतात. समोसा , खस्ता कचोरी तर विचारूच नका. सकाळी सकाळी लोकाना पोहे खाऊन झाल्यावर दूध आणि जलेबी हे पदार्थ तर हवेतच

कंजूस 28/12/2023 - 11:39
इंदोर, उज्जैन भाग मुंबई -पुणे कडून रेल्वेने जायचे झाल्यास प्रथम खांडवा येथे उतरून ओंकारेश्वरला जाणे. (खांडवा इंदोर मीटर गेज सध्या नाही. पण पूर्वी पंजाब मेलला जोडून एक गाडी थांबलेली असे.) ओंकारेश्वरला दर्शन करून माहेश्वरला (४०)जाऊन मुक्काम करणे. तिथून मांडू (४०)एक मुक्काम. तिथून इंदोर (८०) एक मुक्काम. तिथून उज्जैन(५०) एक मुक्काम. तिथून रेल्वेने परत. असा प्लान सोपा पडतो. सावकाश शहरे पाहून होतात. इंदोरला राहून १)ओंकारेश्वर माहेश्वर, २)मांडू धार, ३)उज्जैन अशा मात्र वाहनाने करतात ते फार उडत उडत आणि वेळखाऊ असते. टॅक्सी, बोटवाले आणि पुजारी लुटायला बघतात. सगळं फिक्सिंग असतं. (एक सुचवली. सर्वांनी असंच करावं असा आग्रह नाही.)

In reply to by कंजूस

प्रचेतस 28/12/2023 - 11:51
आम्ही कारने गेल्यामुळे पुढिलप्रमाणे प्लान केला होता. दिवस ०- पुण्यातून संध्याकाळी पाचला निघून रात्री 2 च्या आसपास मध्य प्रदेशात प्रवेश करून एका ढाब्यापाशी कार पार्क करून गाडीतच थोडी विश्रांती घेतली. दिवस १- पहाटे पाचला निघून सात वाजेपर्यंत मांडवला पोहोचलो. भल्या सकाळी सोनगड किल्ला पाहून हॉटेल जहाजमहालला रूम ताब्यात घेऊन दोन तास आराम केला. हॉटेल अगदी तळ्याच्या काठाशी आणि निसर्गरम्य आहे, मोठ्या खोल्या. साडेदहाला बाहेर पडून स्थानिक गाईड घेऊन रूपमती महाल, बाजबहादूर पॅलेस, जामी मशीद, अश्रफी महाल, श्रीराम मंदिर, होशंगशाह मकबरा, जहाज महाल, हिंदोळा महाल, जल महाल, लोहानी गुंफा इत्यादी आकर्षणे बघून हॉटेलवर परत, रात्री जेवायला दादाजी मध्ये अप्रतिम दाल बाफले आणि दाल पानिये दिवस २ - सकाळी ९ वाजता निघून साडेदहाच्या आसपास इंदूरास हॉटेल जिंजर येथे आगमन. बिझनेस क्लास हॉटेल असल्याने रूम लहान आहेत. दुपारी छप्पन दुकानला खादाडी आणि तिथून जवळच अपना स्वीट्समधून खरेदी. संध्याकाळी एबी रोडवर जरा भटकून रात्री ९ च्या आसपास सराफ्याला गेलो. येथे रिक्षानेच जावे. स्वतःची गाडी असल्यास येथे आणू नये, पार्किंग नाही. रात्री बाराच्या पुढे परत हॉटेलवर. दिवस ३ - सकाळी निवांत उठून दुपारी बाराच्या आसपास उज्जैन गाठले. वाहनतळावर गाडी लावून २५० रु चा व्हिआयपी पास काढून पंधरा वीस मिनिटात महाकालाचे दर्शन झाले. जेवण करून इ बाईक रिक्षाने कालभैरव, गंडकालिका, संदीपनी आश्रम, मंगळग्रहमंदिर आणि सिद्धवट पाच ठिकाणे फिरवतात. जुनी बांधकामे लोप पावल्याने सगळीकडे आधुनिक सिमेंटचे बांधकामच दिसते. येथे न गेल्यासही फारसा फरक पडत नाही किंवा बघायचे राहिले याची चुटपुट लागत नाही. माणशी १०० ते १५० रु घेतात ठिकाणे दाखवायचे. वाहनतळावर संध्याकाळी परत येऊन मात्र महाकाल मंदिरानजीकचा महाकाल लोक कॉरिडॉर बघणे अवश्य. दिवसापेक्षा रात्री त्याचे सौंदर्य अधिक. ८ वाजता निघून नऊच्या आसपास परत इंदूरला पोहोचलो. सराफ्यात न जाता बापू की कुटिया मध्ये जेवण केले. जेवण एकदम रुचकर आहे. दिवस ४ - सकाळी आठ वाजता ओंकारेश्वरसाठी निघालो. रस्ता बराच खराब आहे, शिवाय चार लेनचे बांधकाम सुरू असल्याने डायव्हर्जन्स आहेत. दोन तास लागतात. एकदम बाजारू तीर्थक्षेत्र आहे. १२:१५ ला मंदिर तासभर आरतीसाठी बंद राहते त्यामुळे खूप गर्दी होते, ३०० रु चा व्हिआयपी पास काढूनही पाऊण तास लाईनीत उभे राहावे लागले. मात्र मंदिर बंद व्हायच्या दर्शन झाले. उज्जैनला महाकालासाठी दर्शनाचे नियोजन उत्तम तर ओंकारेश्वरला नुसता केओस आहे. ओंकारेश्वर करून तीनच्या आसपास महेश्वरला पोहोचलो. अतिशय उत्तम. निवांत शहर. नर्मदेचे सुरेख पात्र आणि काठावरील मंदिरे. अहिल्याबाईंचा राजवाडा, तसेच इतर मंदिरे पाहिली, थोडं गावात भटकून परत संध्याकाळी नर्मदेच्या घाटावर आलो. अंधार झाल्यावर लोक नर्मदेत दिवे सोडतात, सुंदर दृश्य आहे ते. साडेसातच्या आसपास महेश्वर सोडून साडेदहाला धुळ्यात पोहोचलो. हायवेवर टॉपलाईन रिसॉर्टवर रात्रीचा मुक्काम. दिवस ५ - सकाळी साडेसातला धुळे सोडले. साधारण ३० किमी अंतरावर हायवेवरच झोडगे गावी माणकेश्वर महादेवाचे भूमिज शैलीतले शिल्पसमृद्ध देवालय आहे. ते पाहून लासलगाव,विंचूर फाटा, नांदूरमध्यमेश्वर मार्गे सिन्नरला गोंदेश्वर मंदिर पाहिले. आणि वाटेत जेवण करून संध्याकाळी साडेपाच वाजेतो पुण्यात परत. सगळा प्लान व्यवस्थित आखल्यामुळे कुठेही उलटसुलट जावे लागले नाही. कमी वेळात सर्व ठिकाणे व्यवस्थित पाहून झाली.

In reply to by कंजूस

सहमत आहे. इंदोरातून सुरू करनार असाल तर पुढील प्रमाणे करावे. पहाटे पहाटे कारने इंदोरहून निघून सरळ ओंकारेश्वर गाठावं. ओंकारेश्वर मोठं आहे नी बेट पुर्ण पाहनार असाल तर दिवस जाईल, दोनेक तासात ओंकारेश्वर आटोपून बाजूलाच बाजिराव पेशवे समाधी (३०किमी) पहावी. मस्त दुपारी कडक ऊन्हात नर्मदा नदी नी समाधी पाहण्यात मजा येते. तिकडून तडक निघून तास दिड तासात महेश्वर पोहोचावे. दुपारी तीन नंतर सुंदर दिसतो घाट. महेश्वरात पायपीट बरीच होते. मूक्काम करून सकाळी मांडू, धारचा किल्ला नी मग इंदोर परत. ऊज्जैन मध्ये महाकाल मंदीर नी कालभैरव करावे. वाटल्यास जवळच देवासच्या च्या टेकडीवरील देवीही करावी. ह्या सर्व प्रवासात गर्दी वीरहीत बाजीराव पेशवे समाधी खुप लक्षात राहील. मी ह्यावर्षी जानेवारीत गेलो होतो. समाधी पासून समांतर अंतरावर नदीत एक चौथरा आहे त्यावर महादेवाची पिंड आहे. तो चौथरा कसला हे कळाले नाही नावीक बोलला का घोड्याची समाधी आहे.

कंजूस 29/12/2023 - 05:57
सराफा बाजार हे केवळ खादाडी नसून गंमत करण्याची जागा. विडिओतील मैथिली, रिषभ ,अयाचि ठाकूर ही प्रसिद्ध गाणारी मंडळी आहेत. https://youtu.be/Xj4OnvQMNyE?si=p8lASSPro2ohO31s

टर्मीनेटर 14/01/2024 - 22:10
लेख वाचल्यावर सराफावरुन "तेरा सराफा ऐसा हैं..." हे गाणं आठवले 😍 काय ते एक एक पदार्थ... वाह! इंदोरला दोन वेळा गेलो आहे (एकदा कामासाठी तर एकदा आमच्या सारख्या 'भोगी' लोकांची झटपट नर्मदा परिक्रमा करण्यासाठी 😉) पण हा सराफा आणि अब तक 'छप्पन' वगैरे बघितले नाहिये. आता सराफ्यातल्या खादाडीसाठी एकदा खास तिथे जावे लागणार!

गवि 18/01/2026 - 13:10
आज सराफ्यात आहे. लेखातील सर्व पापे एकामागून एक करण्याचा बेत आहे. तूर्त जोशीबुवाच तेवढे उघडे दिसत आहेत. (म्हणजे त्यांचे दुकान). त्यातून आतापर्यंत खालील टेस्टिंग पूर्ण: दही वडा: चांगला. गोड लस्सीत वडा घालतात तसे नसल्याने आणि वरती मसाले असल्याने चांगला वाटला. हवेत उडवून दिला नाही. तरुण मुलगा होता. फक्त कॅश घेतात. UPI किंवा अन्य काही नाही. तिथेच खोबरे पॅटीस: ठीक. एक कसातरी संपवला. त्यांच्याकडेच मक्याचा कीस. उत्तम होता. आणखी पुन्हा एकदा नंतर घेतल्या जाईल. जोशींचा बुट्टे का खीस तसा फेमस नाहीये पण तरी तो आवडला. इतर ठिकाणी अधिक चांगलाही असू शकेल. गराडूचे दर्शन अद्याप झाले नाही. गल्ल्या आत्ता रिकाम्याच दिसत आहेत. त्या इतक्या लहान आहेत की यात रात्री दुकाने नेमकी कुठे आणि कशी लावणार आणि चालायला जागा कशी उरणार हा विचार मनात येतो आहे. इतर काही फारसे दुपारी चालू नाही.

In reply to by गवि

प्रचेतस 18/01/2026 - 14:42
दागिन्यांची दुकाने बंद झाली की रात्री सराफा खुलतो, आज रविवार, ती दुकाने बंद त्यामुळे आज सराफा ६ वाजल्यापासून सुरु होईल. जोशी दहीबडा, नागौरी शिकंजी, राजहंस, विजय चाट, स्वादिष्ट समोसा वगैरे पक्की दुकाने आहेत त्यामुळे ती दिवसादेखील चालू असतात. १२ फ्लेवर पाणीपुरी खाऊ नका, पटकन पोट भरुन इतर काही खायला जागा राहणार नाही. खोबरा पॅटिस विजयकडेच खावा. टिपः एकटेच फुल डिश खात बसू नका, प्रत्येक डिश मैत्रिणीसोबत शेयर करुन खावा. खुमारी वाढेल.

In reply to by प्रचेतस

गवि 18/01/2026 - 15:32
धन्यवाद. टिप बद्दल थॅन्क्स बट नो थॅन्क्स.. तुमच्यासारखे आमचे नसते. तुमचे म्हणजे जिकडे तिकडे मैत्रिणी आणि बाईक, घाट, पाऊस... इत्यादि. तर ते असो.

In reply to by गवि

गविजी, तुमचे मग असते कसे? म्हणजे गर्द धुके, सुरुची झाडे, गवतावरून इकडून तिकडे पळणे, बंद गळ्याचा स्वेटर आणि हातात डफ, हॅमोकवर डोळ्यावर पुस्तक ठेवून झोपणे आणि ते मैत्रिणीने उडवणे, अचानक चारी बाजूंनी एकाच रंगाचे परकर पोलके घालून डोक्यावर फुलमाळेत गुंडाळून तिरका बुचडा बांधलेल्या ललना कंबर हलवत घोळक्याने नाचायला येणे, मैत्रिणीच्या पायलयुक्त गोऱ्या पाय पिंडऱ्यावर गवतफूल फिरवणे, किंवा एखाद्या गवत रचून ठेवलेल्या बार्न वरती एका रात्री अडकून पडल्यावर अंगातले जैकेट काढून मैत्रिणीला देणे ??? की आपले थेट स्विट्झरलॅण्ड? कसे असते तुमचे गविजी मग?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 19/01/2026 - 14:00
हे राम. नाही हो. यश राज किंवा धर्मा समजलात की काय आमचे आयुष्य ? आम्ही आपले फॅमिलीसकट गर्दीतून वाट काढत जिथे उभे राहायला जागा मिळेल तिथे, एकत्र येण्यास गर्दीने परवानगी दिल्यास ज्याला जे जमेल ते आणि जमेल तेवढा तुकडा त्या कॉमन प्लेटमधून टेस्ट करणे आणि ते पटापट संपवून पुढील भोज्यास शिवणे असे असते. (किमान सराफा येथील रूटीन). वल्ली मात्र थेट सेक्रेटरीसोबत जणू कॅन्डल लाईट डिनर सेट करून ठेवले आहे अशा थाटात बोलतो.

In reply to by गवि

>>> लेखातील सर्व पापे एकामागून एक करण्याचा बेत आहे. धर्मशास्त्रानुसार पापे केली की नरक नावाच्या व्यवस्थेत धाडले जाते आणि तिकडे यथेच्छ पाहुनचार होतो अशी प्राचीन समजूत आहे. पण कबूली दिल्यामुळेही पापांपासून सुटका होते असे म्हणतात. आपल्या वरील खाद्य आवडी पाहता देव सुद्धा म्हणेल जा गवि जा, जी ले अपनी जींदगी. बाय द वे सराफ्यात गेलो की आणि हे की ते खावे अशा भानगडीत पोट लवकर भरतं. फक्त थोडं थोडं test करावा तर संयम ठेवता येत नाही. सराफ्यात दोन-चार दिवस निवांत हवेत. पहिल्या दिवशी अवलोकन आणि किंचित चव तपासणी दूसरे आणि तिस-यादिवशी निवड करुन हादडणे. निवासाची व्यवस्था तिथे जवळच हवी. तासाभरात येता-जाता आलं पाहिजे तेव्हा खाऊगल्लीला न्याय देता येईल असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 19/01/2026 - 11:53
बाय द वे सराफ्यात गेलो की आणि हे की ते खावे अशा भानगडीत पोट लवकर भरतं. फक्त थोडं थोडं test करावा तर संयम ठेवता येत नाही.
हीच समस्या आली. रात्री आणखी एक राऊंड मारून तीन तासात खादाडी आणि राजवाडा असे पार पडले. गराडू उत्तम जोशी दही वडा यांच्याच थोडे पुढे गोल्ड मॅन नेमा कुल्फी. सामान्य. काही वेगळे खास नाही. ठीकठाक. विजय बाटला कचोरी ठीक विजय समोसा हाही बरा. पण श्री प्रचेतस यांनी म्हटल्याप्रमाणे त्यात मटार सारण नव्हते. बटाटाच होता. पोलिस स्टेशन नजीकच्या मिष्टान्न भंडारात मालपुवा रबडी. सामान्य. अगोदर याहून कुरकुरीत गरम माल्पोवा खाल्ला आहे. सकाळी राजवाड्याच्या जवळ प्रशांत पोहा येथे मात्र सर्वच चविष्ट. साधे पोहे, उसळ पोहे, साबुदाणा खिचडी, कचोरी दोन प्रकार. अगदी चहा सुद्धा. तिथे मराठी लोकांनी एकमेकांशी मराठीत बोलावे अशी पाटी होती. आता आज रात्री काय काय उरले आहे ते पाहणार. (खाणार). तीन लोक एकत्र असल्याने सँपल बेसिसवर बरेच पदार्थ थोडे थोडे चाखता येत आहेत. एकटा मनुष्य असला तर जमणे अवघड.

In reply to by गवि

प्रचेतस 19/01/2026 - 15:24
समोसा, कचोरी विजयची नव्हे तर स्वादिष्टची खावा म्हणालो होतो भो :) पोहे इंदूरात सर्वत्र मिळतात, मात्र त्यावर रतलामी शेव वगैरे जामानिमा आवडत नाही. साबुदाणा खिचडीत सुद्धा फराळी शेव असते आणि खिचडी तेलकट/तूपकट असते.

In reply to by प्रचेतस

गणामास्तर 19/01/2026 - 16:36
साबुदाणा खिचडी फक्त द्रुतगती मार्गावरचे वरचे श्री दत्त स्नॅक्स आणि चिंचवडातले गुपचूप काका हेच लोक चांगली देतात. बाकी सराफा आणि छप्पन वगैरे ठीक ठाक जागा आहेत. मिठाया चाखायची विशेषतः दुग्धजन्य पदार्थ कुठेही खायची हिम्मत आता उरली नाही.

In reply to by गणामास्तर

प्रचेतस 19/01/2026 - 17:51
दत्तची परवाच खाल्ली, आणि नेहमीच खातो, मस्तच आहे. गुपचूप काकांनी मात्र लाल तिखटाची खिचडी बनवणे आता बंद केलेय त्यामुळे आधीचा चार्म गेलाय. करमरकर पण चांगली खिचडी देतो.

मस्त लेख. हा लेख कसा बघितला नव्हता काय माहीत. मूळ लेख लिहिला होता डिसेंबर २०२३ मध्ये. त्याच्या दोन महिने आधी- म्हणजे ऑक्टोबर २०२३ मध्ये आम्ही सराफा आणि छप्पन ही दोन्ही ठिकाणे बघितली होती. खाण्यासाठी खूप काही आहे पण आपली भूक मर्यादितच असते. असे जाणविले की तिथे तरूण असतानाच जायला पाहिजे होते म्हणजे भरपूर खाता आले असते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

प्रचेतस 18/01/2026 - 14:44
सराफ्याला दोन तीन दिवस तरी हवेतच. शक्यतो तिथले खास स्थानिक पदार्थच चाखले पाहिजेत. हल्ली तिकडे पिझ्झा, कुलचा पराठे ह्यांचेही विचित्र फ्युजन मिळतात ते टाळले पाहिजेत.

In reply to by प्रचेतस

कंजूस 18/01/2026 - 15:54
काय कुठे खावे यांचे युट्यूब चानेल सुरू करा. गाडी तिकडेच लावा हेलमेटसह.. शिवाय मोटो वीलॉगसुद्धा त्यातच.

छप्पन भोग मला तितके आवडले नाही, पण सराफ्याला मागील ६ महिन्यात दोनदा जाऊन आलो, सराफ्याला सरळ जाऊ नये, दुपारी ४ वाजता इंदौरचा राजवाडा पहावा ६ ला पोहोचले तर राजवाड्या समोर फोटो घेऊन राजवाड्याकडे पाठ करून डावी बाजू पकडून शॉपिंग करत सुटावे ते सरळ जाऊन उजवीकडे वळून पुनः उजवीकडे येऊन u टर्न पूर्ण करावा, ८ वाजेपर्यंत राजवाड्याच्या आजूबाजूला कपड्यांची शॉपिंग करावी, ८ वाजल्यावर राजवाड्याच्या डाव्या बाजूने सराफ्याकडे जायला निघावे, ५०-७० मीटरवर डाव्या हाताला एक मंदिर आहे- गोपाळ मंदिर तिथे जाऊन दर्शन घ्यावे नि ते सुंदर मंदिर निरखून थोड्यावेळ तिथे बसावे. अतिशय प्रसन्न वाटते! तोपर्यंत ८:३० झालेले असतील मग सराफ्यात घुसावे, वर सांगितलेले सगळे पदार्थ ट्राय मारावेत. मालपुवा विद रबडी आवर्जून ट्राइ करावा (मी खूप आधी ट्राय केला होता) , कोकोनट क्रश, भुत्ते का किस, गराडू हे अनेकांना आवडणार नाहीत पण ट्राय मारावेच! सोने घातलेल्या कुल्फी वाल्यांकडे जास्त गप्पा मारू नयेत कुल्फी खायची असेल तरच जावेत नाहीतर बळजबरी कुल्फी गळ्यात मारतात. :)

दुपारी गेलो होतो. त्यावेळी उघड्या असलेल्या कचोरी /दहीवड्याच्या दुकानातील (नाव आठवत नाही) अस्वच्छता पाहून इतकी किळस वाटली होती की काही खावेसे वाटले तर नाहीच पण रात्री पुन्हा तिथे जावेसेही वाटले नाही. असो..पसंद अपनी अपनी

In reply to by अनन्त्_यात्री

इंदूर कमालीचे स्वच्छ शहर आहे आणि भारतात अशी स्वच्छता असू शकते यावर सुरुवातीला विश्वास बसत नाही. तरीही एवढे सर्व लोक सांगताहेत म्हणजे कुछ तो होगा तिथे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 19/01/2026 - 14:04
रस्त्यात केर कचरा, प्लॅस्टिक, बाटल्या यांचे ढीग पडलेले असणे या बाबतीत इंदूर अवश्य स्वच्छ आहे. व्यवस्था उत्तम आहे. पण हॉटेलच्या आत आणि समोर मात्र अत्यंत कळकट आहे सर्वत्र. डोळे मिटून खायचे.

In reply to by गवि

गवि 19/01/2026 - 14:52
खरकटे, सांडपाणी, रस्त्यावरचे उष्ट्याचे ओघळ इत्यादि गोष्टी बहुधा कचरा किंवा अस्वच्छ या सदरात मोडत नसावेत. ते तर बायो डिग्रेडेबल, कंपोस्ट. :-) पण घन कचरा व्यवस्थापन, विशेषतः प्लास्टिक कचरा .. याबाबत इंदूरची प्रगती निर्विवाद आहे आणि कौतुकास्पद. वेळोवेळी कचरा उचलणे, रिसायकल, जागोजागी कचऱ्याच्या कुंड्या उपलब्ध. सर्व चोख आहे. कुठेही ढीग साठलेले सापडत नाहीत. हे सराफा सोडून बाकीच्या आधुनिक इंदूर शहरात अधिक लागू.

In reply to by गवि

प्रचेतस 19/01/2026 - 15:28
सराफा रात्री दोनच्या पुढे बंद झाला की हे सगळे उष्टे खरकटे उचलले जाऊन ओघळ साफ केल्या जाऊन दागिन्यांची दुकाने उघडायला तयार होतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

कंजूस 19/01/2026 - 14:25
इंदुर सरवटे बस स्टँड किंवा उज्जैनमधलेही स्टँड हे कचरा डेपो आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट बसेस ऊर्फ एसटी केव्हाच बंद केली आणि तो धंदा { योग्य} व्यक्तिंना आंदण दिला. परंतू कर्नाटकात पन्नास टक्के खाजगी बसेस धंदा करतात तरीही एसटी डेपो मॉलच्या तोडीस तोड आहेत.

In reply to by कंजूस

परंतू कर्नाटकात पन्नास टक्के खाजगी बसेस धंदा करतात तरीही एसटी डेपो मॉलच्या तोडीस तोड आहेत.
सहमत. २००१ च्या सुमारा बंगळुरात होतो तेव्हा तेथील एस.टी सेवा अगदीच मोडकळीस आलेली होती. बस स्टँड वगैरे अगदी गलिच्छ प्रकारात मोडत असत. तेव्हा हटकुन महाराष्ट्रातील एस.टी सेवेशी तुलना होत असे. पण पुढे दहा वर्षांनंतर पूर्ण कायापालट झाला.आज महाराष्ट्र बस सेवा जवळपास नसल्यात जमा आहे. मध्यप्रदेशात देखील हीच बोंब आहे. एस.टी सेवा पूर्णपणे नाहीशी झालेली आहे.

ठिकाणे नोंद करून ठेवली आहेत आणि सर्व सूचना देखील. कधीतरी चान्स येईल तेव्हा गोंधळ व्हायला नको. मध्यप्रदेश एकूणच खूप इंट्रेस्टिंग प्रकरण आहे.. इंदूरात मराठी किती बोलतात याची उत्सुकता होती.

कंजूस 19/01/2026 - 13:42
हे सर्व पदार्थ राजस्थानी लोक अधिक चांगले बनवतात यावर मी ठाम आहे. माहेश्वरात राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या चौकावरच्या हॉटेलात थंडीमध्ये पौष्टिक ( खुराक) लाडू सात प्रकारचे मिळतात. मोठ्या थाळ्यांत मांडलेले असतात ते खूपच चांगले असतात. शिवाय ते तिथेच लगेच खाल्ले पाहिजेत असं नाही. तुपातच केलेले असल्याने सात दिवस सहज टिकतात.

गवि 19/01/2026 - 19:14
मांडू येथे दाल बाफले आणि दाल पनिए थाळी खाल्ली. ते मोठाले दगड फोडून थकवा आला. दातही बास म्हणाले. या पदार्थावर कायमची फुली. आतून कच्चा राहील याची हमखास हमी अशा आकाराचा अजस्त्र कणकेचा किंवा पिठाचा गोळा भाजला किंवा तुपात तळला तरी त्याचे ते दगडपण आणि आतून पिठाळ गच्च टेक्स्चर किती बदलणार. डाळ रोटी बरी त्यापेक्षा. उगीच नसते दावे नसतात.

In reply to by गवि

कंजूस 19/01/2026 - 21:04
दाल बाफले नका खाऊ. राजस्थानात बऱ्याच ठिकाणी दालबाटी चुरमा मिळतो तो खा. फक्त हीच प्लेट मागवल्यास सहा दालबाटी देतात, त्यापेक्षा जेवण थाळी घ्यावी त्यात दोन दालबाटी येतात .अतिरेक होत नाही.

In reply to by गवि

गविजी, अगदी माझ्या मनातले बोललात. मी पहिल्यांदा हा दाल बाटी प्रकार खाल्ला तेव्हा वाटलं कुणाच्या टाळक्यातून इतका बेचव बेसिकमधे लोचा असलेला टाईमपास निघाला असेल? एकवेळ थंड झालेल्या चकुल्या गिळवतील पण हा प्रकार माझ्या गळ्याच्या खाली उतरणे अशक्य. आणि मी उगीच म्हंटलं हा हॉटेलचाच दोष असावा म्हणून मित्रांनी जी स्थळे सुचवली त्या त्या ठिकाणी तोच अनुभव आला. आमचे एक गुजराती काका म्हणत असत त्या स्टाईलने : चोटली मारुन टाकली.

या चविष्ट धाग्याला गालबोट लावू वाटत नाही पण या चिंचोळ्या ठिकाणी इतकी गर्दी पाहून धडकी भरत नाही का? (जीभ चावतो) (कित्येक दुकानांचे सिलींडर वगैरे पेटलेले असणार आहेत या चिंचोळ्या गल्लीत तेही गॅस इत्यादी बाबतीत, कमीतकमी सेफ्टी आणि जास्तीत जास्त 'चलता है' 'जुगाड' अशा पवित्र्यातली ही दुकाने असतात) समजा भगदड झाली तर वाचण्याची शक्यता किती?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 20/01/2026 - 08:47
पण या चिंचोळ्या ठिकाणी इतकी गर्दी पाहून धडकी भरत नाही का?
अवश्य भरली. अनेकदा. काही वेळा आणि काही जागी ती गर्दी अक्षरशः तुडवतुडवीच्या एक पायरी मागे इतकी होती. हो. पेटत्या शेगड्यांची आग, तापलेले तवे आणि उकळणारे तेल यांना चिकटण्याचे योग अनेकदा येत होते. एकूण हे प्रकरण निवांतपणा आवडणाऱ्या लोकांना झेपणारे नाही. पदार्थ मिळवणे, तो हातात पकडणे आणि त्या आईसक्रीमच्या लाकडी सपाट चमच्याने खाणे (हा चमचा इथे सर्वव्यापी आणि सर्वात गैरसोयीचा) - या सर्व क्रिया चारी बाजूंनी धक्के खात आणि कशीबशी एक चौरस फूट क्षेत्र पकडून तोल सांभाळत गपागप खाऊन टाकणे आणि पुढे सरकत राहणे... खाण्याची नजाकत निवांत खाण्यात असते. भुकेला कुत्रा, इतर कुत्र्यांच्या टोळीच्या स्पर्धेत, मिळालेले अन्न जसा जागच्या जागीच पटकन वचावचा खाऊन टाकतो तसे हे खाणे मला तरी भासले. पार्सल आणले तर त्यात काही अर्थ नाही. बहुतांश पदार्थ तिथल्या तिथे खाल्ले तरच बरे लागतील असे. असो.

In reply to by गवि

इंदूर भारतातील सर्वात स्वच्छ महानगर आहे तरीही नुकतीच दूषित पाणी पिऊन तिथे अनेक गरीब ज्यात लहान मुलं पण होती ती दगावली. कुठेतरी हे जुगाड असे मुळावर उठतात. मला भारतीय दुकानदार गाड्यांवले केटरिंग वाले सिंलिंडर ज्या पद्धतीने हाताळतात ते पाहून खूप भीती वाटते. अनेकदा त्या पाइप आपले शेवटचे आचके देत असतात, त्यांची सिलिंडर वर बसवायची मुंडकी कशीही ट्वीक केलेली असतात वा वापरलीच जात नाहीत, एकाच सिलिंडरला अनेक शेगड्या जोडल्या असतात. कुठेही कसले ऑडिट नाही की सूचनांचे पालन नाही. चलता है. माझ्या लहानपाणी मांढर देवीच्या जत्रेत स्फोट होऊन अनेक जण गेले चेंगराचेंगरी झाली (साउथ कोरिया सारख्या ठिकाणी अत्यंत प्रगत शिस्तबद्ध देशात देखील एके ठिकाणी अगदी अशक्य अशी चेंगरा चेंगरी झाली ) त्यानंतर सरकारने जत्रांचे वर्गीकरण करून एक नियमावली जाहीर केली. त्या वर्गीकरणाचा फायदा घेऊन देवस्थानांनी आणि राजकारण्यांनी पैसे लाटण्याच्या प्रकाराशिवाय काही विशेष केले नाही, जत्रा तशाच निष्काळजी पद्धतीने चालू असतात. अशा ठिकाणी तेलकट पदार्थांना चटावलेल्या लोकांनी एक दोन घासांसाठी आपला जीव धोक्यात घालण्याला काहीही अर्थ नाही. विशेषत: लहान मुलं घेऊन जी मंडळी इथे हौसेने जात आहेत त्यांनी निदान त्यांचा तरी विचार करावा. हा टीकिंग बॉम्बच आहे. महाकाल करो असे ना घडो. पण मी काही वीडियो पाहिले आणि मी तरी रात्री इकडे अजिबात जाऊ शकत नाही. दिवसा कदाचीत एकदोन ठिकाणी जाऊन खाऊन घेईन.

तोंपासु!! प्रचेतस शैली पेक्षा वेगळाच लेख. फोटो पाहुन जळजळ झाली :) ईंदुर च्या या सराफ्याची महती बरीच ऐकुन आहे. एकदा जायलाच हवे. बकेट लिस्ट मध्ये अ‍ॅडवतो.

गवि 26/12/2023 - 14:19
या ठिकाणी गेलो होतो. इतके काही खास वेगळे वाटले नाही. वर उल्लेख केलेल्यातले अनेक पदार्थ टेस्ट केले होते. अर्थात व्यक्तीसापेक्ष आवड निवड बदलते हे खरे. शिवाय कोणत्या वेळी तिथे जातो, सिझन, तापमान, कितपत भूक लागली आहे , कितपत हाईप ऐकून आलो आहे, यावर देखील मते बनतात. पदार्थ वाईट नव्हते पण सामान्य वाटले होते. एक अत्यंत इरीटेटिंग प्रकार म्हणजे बहुतांश पदार्थ, मग ते कोणत्याही टेक्सचरचे का असेनात, ते खायला आईस्क्रीमचा लहान लाकडी चपटा चमचा असतो तो देतात. अगदी साबुदाणा खिचडीसाठी पण. इंदूरची स्वच्छता मात्र खूप आवडली. लेख फोटो छान रे प्रचु.

बाजरीची भाकरी आणी हि मि चा ठेचा व ताक खाल्ल्या,पिल्या नंतर लेख वाचतो आहे. कायप्पावर स्टेटस बघितल्यावर कल्पना आली होती. सर्व वाचकांना नम्र सुचना, भुकेल्या पोटी हा लेख वाचून नये. वाचल्यास होणाऱ्या जळजळी करता लेखक जबाबदार नाही.

कंजूस 26/12/2023 - 17:08
विशेष म्हणजे छप्पन दुकान दिवसभर सुरू झाले. सराफा रात्री नऊनंतर फक्त. १)खोबरा पॅटीस - खोबरे, किशमिश भरलेली बटाट्याची कचोरी. आम्ही करतो. नेरळ स्टेशन टॅक्सी स्टँडजवळ देसाई हाटेलमध्ये संकष्टीला मिळते. २)गराडु - रताळ्यासारखे दिसणारे मूळ. गोड नसते. यात पांढरा आणि जांभळा गर असे दोन प्रकार असतात. शिवाय चिकट आणि कणीदार यापैकी कणीदार चांगले लागते. उकडून तुकडे करून चाट मसाला टाकून खाता येते. कोकणात यास कोनफळ म्हणतात. मार्चमध्ये जमिनीत लावतात. ओक्टोबर नोव्हेंबर मध्ये वेल उपटल्यावर खाली मोठी कोनफळं दिसतात. दिवाळीनंतर बाजारात विकायला येतात. गुजराती उंधियोतील मुख्य पदार्थ. मुंबईत मालाड रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे भाजी मार्केटमध्ये आता ढिगाने मिळतील. नवरात्रीच्यानंतर एकूण आठ प्रकारची कंदमुळे मिळू लागतात त्यात कोनफळ सर्वात उत्तम. बाल्कनीत कुंडीत ही वाढवता येतात. ३) पाणीपुरी- याबद्दल मुंबईत भरपूर प्रकार मिळतात. ४) दुधाचे पदार्थ मावा,रबडी,पेढे वगैरे - गुजरात, राजस्थान आणि ओडिशा प्रसिद्ध. ५) नारळ आणि शहाळी- ओडिशात भुवनेश्वर आणि पुरी येथे दहा पंधरा रुपयांत चौकाचौकांत सायकलवर विकत मिळतात. ६)भुट्टे का कीस - म्हणजे मक्याच्या कणसातील मक्याच्या सांजा. पण पांढरा मका जाऊन गोड मका ( स्वीट कॉर्न) फार येऊ लागला आणि गंमत संपली. ७) जोशी बडेवाले - याचा मालक कधीकधी बसतो तेव्हा तो बडा प्लेट कशी सजवतो हे पाहण्यासारखे आहे. ( यूट्यूब विडिओ आहेत). ८) फायर स्मोक पान - ही एक तरुणांसाठी गंमत आहे. (यूट्यूब विडिओ). चॅलेंज ९) सोडा - एका दमात ग्लासभर सोडा पिणे.(यूट्यूब विडिओ).चॅलेंज

इंदूर ला जाणार्‍यांसाठी हा लेख म्हणजे, चला, आटपा, निघा लौकर असा पाठीमागे लकडा लावणारा ठरेल. तोंपासु! एक बार देखा (चखा) है, एक और बार देखने (चखने) की तमन्ना है असंच झालं मला लेख वाचून. :) सं - दी - प

विजुभाऊ 27/12/2023 - 15:24
इंदूर म्हणजे शाकाहारी खवय्यांसाठी झकास जागा. छप्पन दुकान हा भाग आता बराच बदलला आहे. तेथे पूर्वी छोटी छोटी दुकाने होती. त्यांच्या संख्येवरून छप्पन दुकान हे नाव पडले. इंदुरात तुम्ही शिकंजी खाउन पहा. ( रबडीची बहीण असते ही) इंदुरात सर्राफ्यातले पोहे लाजवाब असतात. समोसा , खस्ता कचोरी तर विचारूच नका. सकाळी सकाळी लोकाना पोहे खाऊन झाल्यावर दूध आणि जलेबी हे पदार्थ तर हवेतच

कंजूस 28/12/2023 - 11:39
इंदोर, उज्जैन भाग मुंबई -पुणे कडून रेल्वेने जायचे झाल्यास प्रथम खांडवा येथे उतरून ओंकारेश्वरला जाणे. (खांडवा इंदोर मीटर गेज सध्या नाही. पण पूर्वी पंजाब मेलला जोडून एक गाडी थांबलेली असे.) ओंकारेश्वरला दर्शन करून माहेश्वरला (४०)जाऊन मुक्काम करणे. तिथून मांडू (४०)एक मुक्काम. तिथून इंदोर (८०) एक मुक्काम. तिथून उज्जैन(५०) एक मुक्काम. तिथून रेल्वेने परत. असा प्लान सोपा पडतो. सावकाश शहरे पाहून होतात. इंदोरला राहून १)ओंकारेश्वर माहेश्वर, २)मांडू धार, ३)उज्जैन अशा मात्र वाहनाने करतात ते फार उडत उडत आणि वेळखाऊ असते. टॅक्सी, बोटवाले आणि पुजारी लुटायला बघतात. सगळं फिक्सिंग असतं. (एक सुचवली. सर्वांनी असंच करावं असा आग्रह नाही.)

In reply to by कंजूस

प्रचेतस 28/12/2023 - 11:51
आम्ही कारने गेल्यामुळे पुढिलप्रमाणे प्लान केला होता. दिवस ०- पुण्यातून संध्याकाळी पाचला निघून रात्री 2 च्या आसपास मध्य प्रदेशात प्रवेश करून एका ढाब्यापाशी कार पार्क करून गाडीतच थोडी विश्रांती घेतली. दिवस १- पहाटे पाचला निघून सात वाजेपर्यंत मांडवला पोहोचलो. भल्या सकाळी सोनगड किल्ला पाहून हॉटेल जहाजमहालला रूम ताब्यात घेऊन दोन तास आराम केला. हॉटेल अगदी तळ्याच्या काठाशी आणि निसर्गरम्य आहे, मोठ्या खोल्या. साडेदहाला बाहेर पडून स्थानिक गाईड घेऊन रूपमती महाल, बाजबहादूर पॅलेस, जामी मशीद, अश्रफी महाल, श्रीराम मंदिर, होशंगशाह मकबरा, जहाज महाल, हिंदोळा महाल, जल महाल, लोहानी गुंफा इत्यादी आकर्षणे बघून हॉटेलवर परत, रात्री जेवायला दादाजी मध्ये अप्रतिम दाल बाफले आणि दाल पानिये दिवस २ - सकाळी ९ वाजता निघून साडेदहाच्या आसपास इंदूरास हॉटेल जिंजर येथे आगमन. बिझनेस क्लास हॉटेल असल्याने रूम लहान आहेत. दुपारी छप्पन दुकानला खादाडी आणि तिथून जवळच अपना स्वीट्समधून खरेदी. संध्याकाळी एबी रोडवर जरा भटकून रात्री ९ च्या आसपास सराफ्याला गेलो. येथे रिक्षानेच जावे. स्वतःची गाडी असल्यास येथे आणू नये, पार्किंग नाही. रात्री बाराच्या पुढे परत हॉटेलवर. दिवस ३ - सकाळी निवांत उठून दुपारी बाराच्या आसपास उज्जैन गाठले. वाहनतळावर गाडी लावून २५० रु चा व्हिआयपी पास काढून पंधरा वीस मिनिटात महाकालाचे दर्शन झाले. जेवण करून इ बाईक रिक्षाने कालभैरव, गंडकालिका, संदीपनी आश्रम, मंगळग्रहमंदिर आणि सिद्धवट पाच ठिकाणे फिरवतात. जुनी बांधकामे लोप पावल्याने सगळीकडे आधुनिक सिमेंटचे बांधकामच दिसते. येथे न गेल्यासही फारसा फरक पडत नाही किंवा बघायचे राहिले याची चुटपुट लागत नाही. माणशी १०० ते १५० रु घेतात ठिकाणे दाखवायचे. वाहनतळावर संध्याकाळी परत येऊन मात्र महाकाल मंदिरानजीकचा महाकाल लोक कॉरिडॉर बघणे अवश्य. दिवसापेक्षा रात्री त्याचे सौंदर्य अधिक. ८ वाजता निघून नऊच्या आसपास परत इंदूरला पोहोचलो. सराफ्यात न जाता बापू की कुटिया मध्ये जेवण केले. जेवण एकदम रुचकर आहे. दिवस ४ - सकाळी आठ वाजता ओंकारेश्वरसाठी निघालो. रस्ता बराच खराब आहे, शिवाय चार लेनचे बांधकाम सुरू असल्याने डायव्हर्जन्स आहेत. दोन तास लागतात. एकदम बाजारू तीर्थक्षेत्र आहे. १२:१५ ला मंदिर तासभर आरतीसाठी बंद राहते त्यामुळे खूप गर्दी होते, ३०० रु चा व्हिआयपी पास काढूनही पाऊण तास लाईनीत उभे राहावे लागले. मात्र मंदिर बंद व्हायच्या दर्शन झाले. उज्जैनला महाकालासाठी दर्शनाचे नियोजन उत्तम तर ओंकारेश्वरला नुसता केओस आहे. ओंकारेश्वर करून तीनच्या आसपास महेश्वरला पोहोचलो. अतिशय उत्तम. निवांत शहर. नर्मदेचे सुरेख पात्र आणि काठावरील मंदिरे. अहिल्याबाईंचा राजवाडा, तसेच इतर मंदिरे पाहिली, थोडं गावात भटकून परत संध्याकाळी नर्मदेच्या घाटावर आलो. अंधार झाल्यावर लोक नर्मदेत दिवे सोडतात, सुंदर दृश्य आहे ते. साडेसातच्या आसपास महेश्वर सोडून साडेदहाला धुळ्यात पोहोचलो. हायवेवर टॉपलाईन रिसॉर्टवर रात्रीचा मुक्काम. दिवस ५ - सकाळी साडेसातला धुळे सोडले. साधारण ३० किमी अंतरावर हायवेवरच झोडगे गावी माणकेश्वर महादेवाचे भूमिज शैलीतले शिल्पसमृद्ध देवालय आहे. ते पाहून लासलगाव,विंचूर फाटा, नांदूरमध्यमेश्वर मार्गे सिन्नरला गोंदेश्वर मंदिर पाहिले. आणि वाटेत जेवण करून संध्याकाळी साडेपाच वाजेतो पुण्यात परत. सगळा प्लान व्यवस्थित आखल्यामुळे कुठेही उलटसुलट जावे लागले नाही. कमी वेळात सर्व ठिकाणे व्यवस्थित पाहून झाली.

In reply to by कंजूस

सहमत आहे. इंदोरातून सुरू करनार असाल तर पुढील प्रमाणे करावे. पहाटे पहाटे कारने इंदोरहून निघून सरळ ओंकारेश्वर गाठावं. ओंकारेश्वर मोठं आहे नी बेट पुर्ण पाहनार असाल तर दिवस जाईल, दोनेक तासात ओंकारेश्वर आटोपून बाजूलाच बाजिराव पेशवे समाधी (३०किमी) पहावी. मस्त दुपारी कडक ऊन्हात नर्मदा नदी नी समाधी पाहण्यात मजा येते. तिकडून तडक निघून तास दिड तासात महेश्वर पोहोचावे. दुपारी तीन नंतर सुंदर दिसतो घाट. महेश्वरात पायपीट बरीच होते. मूक्काम करून सकाळी मांडू, धारचा किल्ला नी मग इंदोर परत. ऊज्जैन मध्ये महाकाल मंदीर नी कालभैरव करावे. वाटल्यास जवळच देवासच्या च्या टेकडीवरील देवीही करावी. ह्या सर्व प्रवासात गर्दी वीरहीत बाजीराव पेशवे समाधी खुप लक्षात राहील. मी ह्यावर्षी जानेवारीत गेलो होतो. समाधी पासून समांतर अंतरावर नदीत एक चौथरा आहे त्यावर महादेवाची पिंड आहे. तो चौथरा कसला हे कळाले नाही नावीक बोलला का घोड्याची समाधी आहे.

कंजूस 29/12/2023 - 05:57
सराफा बाजार हे केवळ खादाडी नसून गंमत करण्याची जागा. विडिओतील मैथिली, रिषभ ,अयाचि ठाकूर ही प्रसिद्ध गाणारी मंडळी आहेत. https://youtu.be/Xj4OnvQMNyE?si=p8lASSPro2ohO31s

टर्मीनेटर 14/01/2024 - 22:10
लेख वाचल्यावर सराफावरुन "तेरा सराफा ऐसा हैं..." हे गाणं आठवले 😍 काय ते एक एक पदार्थ... वाह! इंदोरला दोन वेळा गेलो आहे (एकदा कामासाठी तर एकदा आमच्या सारख्या 'भोगी' लोकांची झटपट नर्मदा परिक्रमा करण्यासाठी 😉) पण हा सराफा आणि अब तक 'छप्पन' वगैरे बघितले नाहिये. आता सराफ्यातल्या खादाडीसाठी एकदा खास तिथे जावे लागणार!

गवि 18/01/2026 - 13:10
आज सराफ्यात आहे. लेखातील सर्व पापे एकामागून एक करण्याचा बेत आहे. तूर्त जोशीबुवाच तेवढे उघडे दिसत आहेत. (म्हणजे त्यांचे दुकान). त्यातून आतापर्यंत खालील टेस्टिंग पूर्ण: दही वडा: चांगला. गोड लस्सीत वडा घालतात तसे नसल्याने आणि वरती मसाले असल्याने चांगला वाटला. हवेत उडवून दिला नाही. तरुण मुलगा होता. फक्त कॅश घेतात. UPI किंवा अन्य काही नाही. तिथेच खोबरे पॅटीस: ठीक. एक कसातरी संपवला. त्यांच्याकडेच मक्याचा कीस. उत्तम होता. आणखी पुन्हा एकदा नंतर घेतल्या जाईल. जोशींचा बुट्टे का खीस तसा फेमस नाहीये पण तरी तो आवडला. इतर ठिकाणी अधिक चांगलाही असू शकेल. गराडूचे दर्शन अद्याप झाले नाही. गल्ल्या आत्ता रिकाम्याच दिसत आहेत. त्या इतक्या लहान आहेत की यात रात्री दुकाने नेमकी कुठे आणि कशी लावणार आणि चालायला जागा कशी उरणार हा विचार मनात येतो आहे. इतर काही फारसे दुपारी चालू नाही.

In reply to by गवि

प्रचेतस 18/01/2026 - 14:42
दागिन्यांची दुकाने बंद झाली की रात्री सराफा खुलतो, आज रविवार, ती दुकाने बंद त्यामुळे आज सराफा ६ वाजल्यापासून सुरु होईल. जोशी दहीबडा, नागौरी शिकंजी, राजहंस, विजय चाट, स्वादिष्ट समोसा वगैरे पक्की दुकाने आहेत त्यामुळे ती दिवसादेखील चालू असतात. १२ फ्लेवर पाणीपुरी खाऊ नका, पटकन पोट भरुन इतर काही खायला जागा राहणार नाही. खोबरा पॅटिस विजयकडेच खावा. टिपः एकटेच फुल डिश खात बसू नका, प्रत्येक डिश मैत्रिणीसोबत शेयर करुन खावा. खुमारी वाढेल.

In reply to by प्रचेतस

गवि 18/01/2026 - 15:32
धन्यवाद. टिप बद्दल थॅन्क्स बट नो थॅन्क्स.. तुमच्यासारखे आमचे नसते. तुमचे म्हणजे जिकडे तिकडे मैत्रिणी आणि बाईक, घाट, पाऊस... इत्यादि. तर ते असो.

In reply to by गवि

गविजी, तुमचे मग असते कसे? म्हणजे गर्द धुके, सुरुची झाडे, गवतावरून इकडून तिकडे पळणे, बंद गळ्याचा स्वेटर आणि हातात डफ, हॅमोकवर डोळ्यावर पुस्तक ठेवून झोपणे आणि ते मैत्रिणीने उडवणे, अचानक चारी बाजूंनी एकाच रंगाचे परकर पोलके घालून डोक्यावर फुलमाळेत गुंडाळून तिरका बुचडा बांधलेल्या ललना कंबर हलवत घोळक्याने नाचायला येणे, मैत्रिणीच्या पायलयुक्त गोऱ्या पाय पिंडऱ्यावर गवतफूल फिरवणे, किंवा एखाद्या गवत रचून ठेवलेल्या बार्न वरती एका रात्री अडकून पडल्यावर अंगातले जैकेट काढून मैत्रिणीला देणे ??? की आपले थेट स्विट्झरलॅण्ड? कसे असते तुमचे गविजी मग?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 19/01/2026 - 14:00
हे राम. नाही हो. यश राज किंवा धर्मा समजलात की काय आमचे आयुष्य ? आम्ही आपले फॅमिलीसकट गर्दीतून वाट काढत जिथे उभे राहायला जागा मिळेल तिथे, एकत्र येण्यास गर्दीने परवानगी दिल्यास ज्याला जे जमेल ते आणि जमेल तेवढा तुकडा त्या कॉमन प्लेटमधून टेस्ट करणे आणि ते पटापट संपवून पुढील भोज्यास शिवणे असे असते. (किमान सराफा येथील रूटीन). वल्ली मात्र थेट सेक्रेटरीसोबत जणू कॅन्डल लाईट डिनर सेट करून ठेवले आहे अशा थाटात बोलतो.

In reply to by गवि

>>> लेखातील सर्व पापे एकामागून एक करण्याचा बेत आहे. धर्मशास्त्रानुसार पापे केली की नरक नावाच्या व्यवस्थेत धाडले जाते आणि तिकडे यथेच्छ पाहुनचार होतो अशी प्राचीन समजूत आहे. पण कबूली दिल्यामुळेही पापांपासून सुटका होते असे म्हणतात. आपल्या वरील खाद्य आवडी पाहता देव सुद्धा म्हणेल जा गवि जा, जी ले अपनी जींदगी. बाय द वे सराफ्यात गेलो की आणि हे की ते खावे अशा भानगडीत पोट लवकर भरतं. फक्त थोडं थोडं test करावा तर संयम ठेवता येत नाही. सराफ्यात दोन-चार दिवस निवांत हवेत. पहिल्या दिवशी अवलोकन आणि किंचित चव तपासणी दूसरे आणि तिस-यादिवशी निवड करुन हादडणे. निवासाची व्यवस्था तिथे जवळच हवी. तासाभरात येता-जाता आलं पाहिजे तेव्हा खाऊगल्लीला न्याय देता येईल असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि 19/01/2026 - 11:53
बाय द वे सराफ्यात गेलो की आणि हे की ते खावे अशा भानगडीत पोट लवकर भरतं. फक्त थोडं थोडं test करावा तर संयम ठेवता येत नाही.
हीच समस्या आली. रात्री आणखी एक राऊंड मारून तीन तासात खादाडी आणि राजवाडा असे पार पडले. गराडू उत्तम जोशी दही वडा यांच्याच थोडे पुढे गोल्ड मॅन नेमा कुल्फी. सामान्य. काही वेगळे खास नाही. ठीकठाक. विजय बाटला कचोरी ठीक विजय समोसा हाही बरा. पण श्री प्रचेतस यांनी म्हटल्याप्रमाणे त्यात मटार सारण नव्हते. बटाटाच होता. पोलिस स्टेशन नजीकच्या मिष्टान्न भंडारात मालपुवा रबडी. सामान्य. अगोदर याहून कुरकुरीत गरम माल्पोवा खाल्ला आहे. सकाळी राजवाड्याच्या जवळ प्रशांत पोहा येथे मात्र सर्वच चविष्ट. साधे पोहे, उसळ पोहे, साबुदाणा खिचडी, कचोरी दोन प्रकार. अगदी चहा सुद्धा. तिथे मराठी लोकांनी एकमेकांशी मराठीत बोलावे अशी पाटी होती. आता आज रात्री काय काय उरले आहे ते पाहणार. (खाणार). तीन लोक एकत्र असल्याने सँपल बेसिसवर बरेच पदार्थ थोडे थोडे चाखता येत आहेत. एकटा मनुष्य असला तर जमणे अवघड.

In reply to by गवि

प्रचेतस 19/01/2026 - 15:24
समोसा, कचोरी विजयची नव्हे तर स्वादिष्टची खावा म्हणालो होतो भो :) पोहे इंदूरात सर्वत्र मिळतात, मात्र त्यावर रतलामी शेव वगैरे जामानिमा आवडत नाही. साबुदाणा खिचडीत सुद्धा फराळी शेव असते आणि खिचडी तेलकट/तूपकट असते.

In reply to by प्रचेतस

गणामास्तर 19/01/2026 - 16:36
साबुदाणा खिचडी फक्त द्रुतगती मार्गावरचे वरचे श्री दत्त स्नॅक्स आणि चिंचवडातले गुपचूप काका हेच लोक चांगली देतात. बाकी सराफा आणि छप्पन वगैरे ठीक ठाक जागा आहेत. मिठाया चाखायची विशेषतः दुग्धजन्य पदार्थ कुठेही खायची हिम्मत आता उरली नाही.

In reply to by गणामास्तर

प्रचेतस 19/01/2026 - 17:51
दत्तची परवाच खाल्ली, आणि नेहमीच खातो, मस्तच आहे. गुपचूप काकांनी मात्र लाल तिखटाची खिचडी बनवणे आता बंद केलेय त्यामुळे आधीचा चार्म गेलाय. करमरकर पण चांगली खिचडी देतो.

मस्त लेख. हा लेख कसा बघितला नव्हता काय माहीत. मूळ लेख लिहिला होता डिसेंबर २०२३ मध्ये. त्याच्या दोन महिने आधी- म्हणजे ऑक्टोबर २०२३ मध्ये आम्ही सराफा आणि छप्पन ही दोन्ही ठिकाणे बघितली होती. खाण्यासाठी खूप काही आहे पण आपली भूक मर्यादितच असते. असे जाणविले की तिथे तरूण असतानाच जायला पाहिजे होते म्हणजे भरपूर खाता आले असते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

प्रचेतस 18/01/2026 - 14:44
सराफ्याला दोन तीन दिवस तरी हवेतच. शक्यतो तिथले खास स्थानिक पदार्थच चाखले पाहिजेत. हल्ली तिकडे पिझ्झा, कुलचा पराठे ह्यांचेही विचित्र फ्युजन मिळतात ते टाळले पाहिजेत.

In reply to by प्रचेतस

कंजूस 18/01/2026 - 15:54
काय कुठे खावे यांचे युट्यूब चानेल सुरू करा. गाडी तिकडेच लावा हेलमेटसह.. शिवाय मोटो वीलॉगसुद्धा त्यातच.

छप्पन भोग मला तितके आवडले नाही, पण सराफ्याला मागील ६ महिन्यात दोनदा जाऊन आलो, सराफ्याला सरळ जाऊ नये, दुपारी ४ वाजता इंदौरचा राजवाडा पहावा ६ ला पोहोचले तर राजवाड्या समोर फोटो घेऊन राजवाड्याकडे पाठ करून डावी बाजू पकडून शॉपिंग करत सुटावे ते सरळ जाऊन उजवीकडे वळून पुनः उजवीकडे येऊन u टर्न पूर्ण करावा, ८ वाजेपर्यंत राजवाड्याच्या आजूबाजूला कपड्यांची शॉपिंग करावी, ८ वाजल्यावर राजवाड्याच्या डाव्या बाजूने सराफ्याकडे जायला निघावे, ५०-७० मीटरवर डाव्या हाताला एक मंदिर आहे- गोपाळ मंदिर तिथे जाऊन दर्शन घ्यावे नि ते सुंदर मंदिर निरखून थोड्यावेळ तिथे बसावे. अतिशय प्रसन्न वाटते! तोपर्यंत ८:३० झालेले असतील मग सराफ्यात घुसावे, वर सांगितलेले सगळे पदार्थ ट्राय मारावेत. मालपुवा विद रबडी आवर्जून ट्राइ करावा (मी खूप आधी ट्राय केला होता) , कोकोनट क्रश, भुत्ते का किस, गराडू हे अनेकांना आवडणार नाहीत पण ट्राय मारावेच! सोने घातलेल्या कुल्फी वाल्यांकडे जास्त गप्पा मारू नयेत कुल्फी खायची असेल तरच जावेत नाहीतर बळजबरी कुल्फी गळ्यात मारतात. :)

दुपारी गेलो होतो. त्यावेळी उघड्या असलेल्या कचोरी /दहीवड्याच्या दुकानातील (नाव आठवत नाही) अस्वच्छता पाहून इतकी किळस वाटली होती की काही खावेसे वाटले तर नाहीच पण रात्री पुन्हा तिथे जावेसेही वाटले नाही. असो..पसंद अपनी अपनी

In reply to by अनन्त्_यात्री

इंदूर कमालीचे स्वच्छ शहर आहे आणि भारतात अशी स्वच्छता असू शकते यावर सुरुवातीला विश्वास बसत नाही. तरीही एवढे सर्व लोक सांगताहेत म्हणजे कुछ तो होगा तिथे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 19/01/2026 - 14:04
रस्त्यात केर कचरा, प्लॅस्टिक, बाटल्या यांचे ढीग पडलेले असणे या बाबतीत इंदूर अवश्य स्वच्छ आहे. व्यवस्था उत्तम आहे. पण हॉटेलच्या आत आणि समोर मात्र अत्यंत कळकट आहे सर्वत्र. डोळे मिटून खायचे.

In reply to by गवि

गवि 19/01/2026 - 14:52
खरकटे, सांडपाणी, रस्त्यावरचे उष्ट्याचे ओघळ इत्यादि गोष्टी बहुधा कचरा किंवा अस्वच्छ या सदरात मोडत नसावेत. ते तर बायो डिग्रेडेबल, कंपोस्ट. :-) पण घन कचरा व्यवस्थापन, विशेषतः प्लास्टिक कचरा .. याबाबत इंदूरची प्रगती निर्विवाद आहे आणि कौतुकास्पद. वेळोवेळी कचरा उचलणे, रिसायकल, जागोजागी कचऱ्याच्या कुंड्या उपलब्ध. सर्व चोख आहे. कुठेही ढीग साठलेले सापडत नाहीत. हे सराफा सोडून बाकीच्या आधुनिक इंदूर शहरात अधिक लागू.

In reply to by गवि

प्रचेतस 19/01/2026 - 15:28
सराफा रात्री दोनच्या पुढे बंद झाला की हे सगळे उष्टे खरकटे उचलले जाऊन ओघळ साफ केल्या जाऊन दागिन्यांची दुकाने उघडायला तयार होतात.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

कंजूस 19/01/2026 - 14:25
इंदुर सरवटे बस स्टँड किंवा उज्जैनमधलेही स्टँड हे कचरा डेपो आहेत. स्टेट ट्रान्सपोर्ट बसेस ऊर्फ एसटी केव्हाच बंद केली आणि तो धंदा { योग्य} व्यक्तिंना आंदण दिला. परंतू कर्नाटकात पन्नास टक्के खाजगी बसेस धंदा करतात तरीही एसटी डेपो मॉलच्या तोडीस तोड आहेत.

In reply to by कंजूस

परंतू कर्नाटकात पन्नास टक्के खाजगी बसेस धंदा करतात तरीही एसटी डेपो मॉलच्या तोडीस तोड आहेत.
सहमत. २००१ च्या सुमारा बंगळुरात होतो तेव्हा तेथील एस.टी सेवा अगदीच मोडकळीस आलेली होती. बस स्टँड वगैरे अगदी गलिच्छ प्रकारात मोडत असत. तेव्हा हटकुन महाराष्ट्रातील एस.टी सेवेशी तुलना होत असे. पण पुढे दहा वर्षांनंतर पूर्ण कायापालट झाला.आज महाराष्ट्र बस सेवा जवळपास नसल्यात जमा आहे. मध्यप्रदेशात देखील हीच बोंब आहे. एस.टी सेवा पूर्णपणे नाहीशी झालेली आहे.

ठिकाणे नोंद करून ठेवली आहेत आणि सर्व सूचना देखील. कधीतरी चान्स येईल तेव्हा गोंधळ व्हायला नको. मध्यप्रदेश एकूणच खूप इंट्रेस्टिंग प्रकरण आहे.. इंदूरात मराठी किती बोलतात याची उत्सुकता होती.

कंजूस 19/01/2026 - 13:42
हे सर्व पदार्थ राजस्थानी लोक अधिक चांगले बनवतात यावर मी ठाम आहे. माहेश्वरात राजवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या चौकावरच्या हॉटेलात थंडीमध्ये पौष्टिक ( खुराक) लाडू सात प्रकारचे मिळतात. मोठ्या थाळ्यांत मांडलेले असतात ते खूपच चांगले असतात. शिवाय ते तिथेच लगेच खाल्ले पाहिजेत असं नाही. तुपातच केलेले असल्याने सात दिवस सहज टिकतात.

गवि 19/01/2026 - 19:14
मांडू येथे दाल बाफले आणि दाल पनिए थाळी खाल्ली. ते मोठाले दगड फोडून थकवा आला. दातही बास म्हणाले. या पदार्थावर कायमची फुली. आतून कच्चा राहील याची हमखास हमी अशा आकाराचा अजस्त्र कणकेचा किंवा पिठाचा गोळा भाजला किंवा तुपात तळला तरी त्याचे ते दगडपण आणि आतून पिठाळ गच्च टेक्स्चर किती बदलणार. डाळ रोटी बरी त्यापेक्षा. उगीच नसते दावे नसतात.

In reply to by गवि

कंजूस 19/01/2026 - 21:04
दाल बाफले नका खाऊ. राजस्थानात बऱ्याच ठिकाणी दालबाटी चुरमा मिळतो तो खा. फक्त हीच प्लेट मागवल्यास सहा दालबाटी देतात, त्यापेक्षा जेवण थाळी घ्यावी त्यात दोन दालबाटी येतात .अतिरेक होत नाही.

In reply to by गवि

गविजी, अगदी माझ्या मनातले बोललात. मी पहिल्यांदा हा दाल बाटी प्रकार खाल्ला तेव्हा वाटलं कुणाच्या टाळक्यातून इतका बेचव बेसिकमधे लोचा असलेला टाईमपास निघाला असेल? एकवेळ थंड झालेल्या चकुल्या गिळवतील पण हा प्रकार माझ्या गळ्याच्या खाली उतरणे अशक्य. आणि मी उगीच म्हंटलं हा हॉटेलचाच दोष असावा म्हणून मित्रांनी जी स्थळे सुचवली त्या त्या ठिकाणी तोच अनुभव आला. आमचे एक गुजराती काका म्हणत असत त्या स्टाईलने : चोटली मारुन टाकली.

या चविष्ट धाग्याला गालबोट लावू वाटत नाही पण या चिंचोळ्या ठिकाणी इतकी गर्दी पाहून धडकी भरत नाही का? (जीभ चावतो) (कित्येक दुकानांचे सिलींडर वगैरे पेटलेले असणार आहेत या चिंचोळ्या गल्लीत तेही गॅस इत्यादी बाबतीत, कमीतकमी सेफ्टी आणि जास्तीत जास्त 'चलता है' 'जुगाड' अशा पवित्र्यातली ही दुकाने असतात) समजा भगदड झाली तर वाचण्याची शक्यता किती?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 20/01/2026 - 08:47
पण या चिंचोळ्या ठिकाणी इतकी गर्दी पाहून धडकी भरत नाही का?
अवश्य भरली. अनेकदा. काही वेळा आणि काही जागी ती गर्दी अक्षरशः तुडवतुडवीच्या एक पायरी मागे इतकी होती. हो. पेटत्या शेगड्यांची आग, तापलेले तवे आणि उकळणारे तेल यांना चिकटण्याचे योग अनेकदा येत होते. एकूण हे प्रकरण निवांतपणा आवडणाऱ्या लोकांना झेपणारे नाही. पदार्थ मिळवणे, तो हातात पकडणे आणि त्या आईसक्रीमच्या लाकडी सपाट चमच्याने खाणे (हा चमचा इथे सर्वव्यापी आणि सर्वात गैरसोयीचा) - या सर्व क्रिया चारी बाजूंनी धक्के खात आणि कशीबशी एक चौरस फूट क्षेत्र पकडून तोल सांभाळत गपागप खाऊन टाकणे आणि पुढे सरकत राहणे... खाण्याची नजाकत निवांत खाण्यात असते. भुकेला कुत्रा, इतर कुत्र्यांच्या टोळीच्या स्पर्धेत, मिळालेले अन्न जसा जागच्या जागीच पटकन वचावचा खाऊन टाकतो तसे हे खाणे मला तरी भासले. पार्सल आणले तर त्यात काही अर्थ नाही. बहुतांश पदार्थ तिथल्या तिथे खाल्ले तरच बरे लागतील असे. असो.

In reply to by गवि

इंदूर भारतातील सर्वात स्वच्छ महानगर आहे तरीही नुकतीच दूषित पाणी पिऊन तिथे अनेक गरीब ज्यात लहान मुलं पण होती ती दगावली. कुठेतरी हे जुगाड असे मुळावर उठतात. मला भारतीय दुकानदार गाड्यांवले केटरिंग वाले सिंलिंडर ज्या पद्धतीने हाताळतात ते पाहून खूप भीती वाटते. अनेकदा त्या पाइप आपले शेवटचे आचके देत असतात, त्यांची सिलिंडर वर बसवायची मुंडकी कशीही ट्वीक केलेली असतात वा वापरलीच जात नाहीत, एकाच सिलिंडरला अनेक शेगड्या जोडल्या असतात. कुठेही कसले ऑडिट नाही की सूचनांचे पालन नाही. चलता है. माझ्या लहानपाणी मांढर देवीच्या जत्रेत स्फोट होऊन अनेक जण गेले चेंगराचेंगरी झाली (साउथ कोरिया सारख्या ठिकाणी अत्यंत प्रगत शिस्तबद्ध देशात देखील एके ठिकाणी अगदी अशक्य अशी चेंगरा चेंगरी झाली ) त्यानंतर सरकारने जत्रांचे वर्गीकरण करून एक नियमावली जाहीर केली. त्या वर्गीकरणाचा फायदा घेऊन देवस्थानांनी आणि राजकारण्यांनी पैसे लाटण्याच्या प्रकाराशिवाय काही विशेष केले नाही, जत्रा तशाच निष्काळजी पद्धतीने चालू असतात. अशा ठिकाणी तेलकट पदार्थांना चटावलेल्या लोकांनी एक दोन घासांसाठी आपला जीव धोक्यात घालण्याला काहीही अर्थ नाही. विशेषत: लहान मुलं घेऊन जी मंडळी इथे हौसेने जात आहेत त्यांनी निदान त्यांचा तरी विचार करावा. हा टीकिंग बॉम्बच आहे. महाकाल करो असे ना घडो. पण मी काही वीडियो पाहिले आणि मी तरी रात्री इकडे अजिबात जाऊ शकत नाही. दिवसा कदाचीत एकदोन ठिकाणी जाऊन खाऊन घेईन.
अगदी नुकतेच इंदूर भटकंती झाली. मांडू, उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर सर्व काही पाहिले. पण खास आकर्षण होते ते छप्पन दुकान आणि रात्रीच्या सराफ्याचे. छप्पन दुकान हा छप्पन गाळ्यांचा समुच्चय. छप्पन दुकान दिवसभर सुरु असते. शेवटचे १/२ कपड्यांचे गाळे वगळता इतर सर्व खादाडीचीच दुकाने आहेत.

अ‍ॅनिमल...नी अंमळ मळ मळ

निओ ·

चौथा कोनाडा 10/12/2023 - 15:31
लै भारी निरिक्षण, परिक्षण, रसग्रहण ! PADHAHIWARI
तसंच आपले उपेंद्र भाऊ लिमये. tense वातावरणात भारी विनोद निर्मिती करून जातात. त्यांच्या तोंडून आयच्या गावात, चांगभलं व दोन चार मराठी शिव्या ऐकून या हैदराबादच्या थेटरात जय महाराष्ट्र जोरात ओरडावे वाटले. action ला background मधे 'डॉबीवाल्या बोलव माझ्या डीजे ला' मराठी गाणं ऐकायला मजा वाटली
याची लैच चर्चा सुरू आहे ! मराठी ऑडियन्स सुद्धा मिळावा म्हनून खटपट सुरु आहे की काय शंका येतेय ! अगदी योग्य शब्दात घेतली आहे !

In reply to by चौथा कोनाडा

शशिकांत ओक 24/12/2023 - 12:26
सीेेेेेेेेेेेेेेए करताना ती बाळगावी लागते याची आठवण झाली. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देमार मार धार करून आपले खिसे भरायला सोईचे होते.

परीक्षण आवडले असे सुपरस्टार बेस पिक्चर धो धो पैसे कमावतात .... कबीर सिंग , अर्जुन रेड्डी , KGF काय पठाण , जवान लिस्ट लंबी आहे ... सगळे one time watch पठडीतले ....

In reply to by विअर्ड विक्स

चौथा कोनाडा 11/12/2023 - 12:54
पण आपण जसजसे चोखंदळ आणि बहूश्रुत होत जातो तसे ही असले सिनेमे फोल वाटायला सुरुवात होते असे माझे निरिक्षण आहे

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा 11/12/2023 - 12:56
.. म्हणजे सगळे one time watch पठडीतले पण रहात नाहीत, असे मला म्हणायचे आहे. आधीच प्रचंड चर्चा झालेली असते, औत्सुक्य लोप पावते.

चौथा कोनाडा 10/12/2023 - 15:31
लै भारी निरिक्षण, परिक्षण, रसग्रहण ! PADHAHIWARI
तसंच आपले उपेंद्र भाऊ लिमये. tense वातावरणात भारी विनोद निर्मिती करून जातात. त्यांच्या तोंडून आयच्या गावात, चांगभलं व दोन चार मराठी शिव्या ऐकून या हैदराबादच्या थेटरात जय महाराष्ट्र जोरात ओरडावे वाटले. action ला background मधे 'डॉबीवाल्या बोलव माझ्या डीजे ला' मराठी गाणं ऐकायला मजा वाटली
याची लैच चर्चा सुरू आहे ! मराठी ऑडियन्स सुद्धा मिळावा म्हनून खटपट सुरु आहे की काय शंका येतेय ! अगदी योग्य शब्दात घेतली आहे !

In reply to by चौथा कोनाडा

शशिकांत ओक 24/12/2023 - 12:26
सीेेेेेेेेेेेेेेए करताना ती बाळगावी लागते याची आठवण झाली. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देमार मार धार करून आपले खिसे भरायला सोईचे होते.

परीक्षण आवडले असे सुपरस्टार बेस पिक्चर धो धो पैसे कमावतात .... कबीर सिंग , अर्जुन रेड्डी , KGF काय पठाण , जवान लिस्ट लंबी आहे ... सगळे one time watch पठडीतले ....

In reply to by विअर्ड विक्स

चौथा कोनाडा 11/12/2023 - 12:54
पण आपण जसजसे चोखंदळ आणि बहूश्रुत होत जातो तसे ही असले सिनेमे फोल वाटायला सुरुवात होते असे माझे निरिक्षण आहे

In reply to by चौथा कोनाडा

चौथा कोनाडा 11/12/2023 - 12:56
.. म्हणजे सगळे one time watch पठडीतले पण रहात नाहीत, असे मला म्हणायचे आहे. आधीच प्रचंड चर्चा झालेली असते, औत्सुक्य लोप पावते.
अ‍ॅनिमल पाहिला आणि लेखणी हाती घेतली. अ‍ॅनि मल की मळ, जे काही असेल ते आणि त्यामुळे झालेली मळमळ उलटी करून टाकावी म्हटले, म्हणजे मन शांत होईल म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच वाईट जोक. कोणी आगाऊ म्हणेल कि मळ बाहेर काढायची दुसरी क्रिया पण असते ती इथे नाही केली याबद्दल धन्यवाद. असो कोटीचा मोह आवरला नाही. मूळ मुद्दा चित्रपटाबद्दल. Violence presented in entertaining way (काही दृश्य सोडली तर ) हे दिग्दर्शक व कलाकार या जोडीने दाखवून दिलं. आणि खरंच, चित्रपटात जेव्हा हाणामारी चालते तेव्हाच बरं वाटतं. फॅमिली ड्रामा येतो तेव्हा बोअरच होतं. तरीपण सध्याचा अति हिंसाचार नाही झेपत आपल्याला .

दिवाळी विशेष - ‘सागरी पक्ष्यां’चं संग्रहालय

पराग१२२६३ ·
गोवा जवळ असूनही जाऊ-जाऊ करत राहतच होतं. गोव्यात नौदलाच्या हवाई शाखेचं संग्रहालय असल्याचं बऱ्याच वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्यातच नौदलाच्या हवाई शाखेबद्दल आणि त्यातही विमानवाहू जहाजांबद्दल आकर्षण असल्यामुळं ते संग्रहालय पाहावं अशी खूप इच्छा होती.

भैय्याची गर्लफ्रेंड

सरिता बांदेकर ·

भागो 08/11/2023 - 14:30
येणारी प्रत्येक नवीन पिढी अधिक अधिक स्मार्ट होत चालली आहे. बाब्याने आईला विचारले, "आई, मुल कशी होतात?" "अरे आम्ही देवाला प्रार्थना करतो मग देव आपल्याला मुल देतो." बाब्याने वडिलाना विचारले,आजीला विचारले, आजोबांना विचारले सगळ्यांनी त्याला थातूर मातुर सांगून समजूत काढली. बाब्या शाळेत मित्राला काय सांगतो, "आपल्या आधीच्या दोन पिढ्या वाया गेल्या. एव्हढी वये वाढली पण ह्यांना अजून मुले कशी होतात हे माहित नाही." लेख मात्र छान जमला आहे.

वामन देशमुख 08/11/2023 - 16:04
एक नंबर लेख लिहिलाय! काहीतरी लिहिलं असेल असं म्हणून वाचायला घेतलं आणि शेवट होईपर्यंत थांबू शकलो नाही. वर्जन टू पॉईंट झिरो पण येऊ द्या!

की दुसऱ्या दिवशी कॅालेजमध्ये सगळ्यांच्या समोर तिने भैय्याला चांगल्या चारपाच लगावल्या.
कोणाच्या तरी दुसऱ्याच्या चुकी मुळे कोणीतरी पोरगी कॉलेज मध्ये सर्वांच्या समोर एखाद्या मुलाला चार पाच चपराक लावत असेल तर त्या मुलाच्या आत्मविश्वास चे काय होईल ? तेही त्याची स्वतची काही चूक असेल तर कदाचित समजून घेता येईल, पण काहीच चूक नसताना असे झाले तर त्याचे भविष्यात भयंकर परिणाम होतील हे मी पैज लाऊन सांगतो. त्यातही तो मुलगा साधभोला आहे , मग तर तो हा प्रकार प्रचंड मनाला लाऊन घेईल ह्यात शंका नाही, एकतर सुसाईड करेल नाहीतर अँसिड फेकेल. दोन्ही केस मध्ये त्याला दोषी धरता येणार नाही , काहीही चूक नसताना त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि हे सगळे ऐकून आई हसू कशी शकते हे अनाकलनीय आहे. आपल्या भोळ्या पोराला कोणीतरी पोरगी चपराक लावते हे ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात जायला हवी. हेच का स्त्री मुक्ती चळवळ चे फलित ? एका मुलीने दुसऱ्या मुलीच्या कारस्थानामुळे एका निष्पाप भोळ्या मुलाला सर्वांसमोर कानाखाली लाऊन अपमानित करावे अन् हे आईला कळल्यावर तिने हसावे ? वाह. # मुलगी शिकली प्रगती झाली. कथा आवडली नाही. कथेचा पुढील भाग लिहिलात तर त्यात तो भोळा मुलगा सुसाइड करतो की जबरदस्त सूड उगवतो ह्यावर जरूर लेखन करा. पू.ले.शू

In reply to by प्रसाद गोडबोले

अहिरावण 08/11/2023 - 19:01
सहमत आहे. कथा बिनडोक आहे. सत्यकथेचा काही अंश असेल तर हे जगणे करंटेपणाचे द्योतक आहे. असलेच लिहिणार असाल तर पुलेशु नाही.

धन्यवाद भागो,वामन देशमुख,प्रसाद गोडबोले,अहिरावण तुमच्या प्रतिसादाबद्दल. आणि प्रसादजी ज्या मुलाची बहीण इतकी सतर्क आहे तो मुलगा नक्कीच आत्महत्या करणार नाही. पुढे काही अजून तरी सुचलं नाहीय. पुढे बघूया सुचली तर लिहेन. आणि अहिरावणजी तुमच्या सुचनेची नोंद घेतली आहे. पुढे नाही लिहीणार.कळकळीच्या सुचनेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by सरिता बांदेकर

आणि प्रसादजी ज्या मुलाची बहीण इतकी सतर्क आहे तो मुलगा नक्कीच आत्महत्या करणार नाही.
वाह, म्हणजे ह्यातही बहिणीच्या सतर्कतेचे कौतुक . मुलाचा स्वाभिमान गेला तेल लावत. हा आपला दृष्टिकोन आवडला. बहिण प्रँक करत आहे, जी मुलगी आवडते ती चारचौघात कानाखाली लावत आहे आणि आईला कळल्यावर तीही हसत आहे. धन्य आहे ही फॅमिली. त्या मुलाला लहानपणीच "बडवून" घेतलेले आहे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्यवाद गोडबोलेजी, माझा असा समज होता कि कुंभार मडकं भाजून घेतलं कि ते पक्कं झालंय का बघायला ‘बडवून ‘ बघतो. पण मुलांबरोबर हिंसाचार मी बघितला नाही कुठे. तुमच्या भावना पोचल्या आहेत. तुम्हाला कथा नाही आवडली हरकत नाही. मला पण खूप वेळा नाही आवडत. पण ते आत्महत्येचं तुमच्या डोक्यात का यावं हे मला कळत नाहीय. मी यापुढे माझ्या लिखाणामुळे असं काही होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आणि परत सांगते तो मुलगा नक्कीच आत्महत्या करणार नाही कथेच्या पुढच्या भागात.

In reply to by सरिता बांदेकर

मुलांबरोबर हिंसाचार तुमच्या कथेतच आहे. का तो 'मुलग्याबरोबर' आहे म्हणून हिंसाचार वाटत नाहिये तुम्हाला? ही कथा का आवडली नाही हे तुम्हाला समजतय का?

पुरुशाने स्त्रीला मारले की तो हिन्साचार, स्त्री ने पुरुशाला मारले की तो विनोद? लेखिका ताई, एखाद्या कथेत मुलानी मुलिला मारले असे लिहिले असेल तर तुमची अशीच प्रतिक्रिया असेल का? पुरुशाना किती सहज बावळट, बिन्डोक, मार खाणारे दाखवले जाते. मुलाचा यात काय अपमान झाला याची स्त्री लेखिकेला काही कल्पनाच नाहिये!

भागो 08/11/2023 - 14:30
येणारी प्रत्येक नवीन पिढी अधिक अधिक स्मार्ट होत चालली आहे. बाब्याने आईला विचारले, "आई, मुल कशी होतात?" "अरे आम्ही देवाला प्रार्थना करतो मग देव आपल्याला मुल देतो." बाब्याने वडिलाना विचारले,आजीला विचारले, आजोबांना विचारले सगळ्यांनी त्याला थातूर मातुर सांगून समजूत काढली. बाब्या शाळेत मित्राला काय सांगतो, "आपल्या आधीच्या दोन पिढ्या वाया गेल्या. एव्हढी वये वाढली पण ह्यांना अजून मुले कशी होतात हे माहित नाही." लेख मात्र छान जमला आहे.

वामन देशमुख 08/11/2023 - 16:04
एक नंबर लेख लिहिलाय! काहीतरी लिहिलं असेल असं म्हणून वाचायला घेतलं आणि शेवट होईपर्यंत थांबू शकलो नाही. वर्जन टू पॉईंट झिरो पण येऊ द्या!

की दुसऱ्या दिवशी कॅालेजमध्ये सगळ्यांच्या समोर तिने भैय्याला चांगल्या चारपाच लगावल्या.
कोणाच्या तरी दुसऱ्याच्या चुकी मुळे कोणीतरी पोरगी कॉलेज मध्ये सर्वांच्या समोर एखाद्या मुलाला चार पाच चपराक लावत असेल तर त्या मुलाच्या आत्मविश्वास चे काय होईल ? तेही त्याची स्वतची काही चूक असेल तर कदाचित समजून घेता येईल, पण काहीच चूक नसताना असे झाले तर त्याचे भविष्यात भयंकर परिणाम होतील हे मी पैज लाऊन सांगतो. त्यातही तो मुलगा साधभोला आहे , मग तर तो हा प्रकार प्रचंड मनाला लाऊन घेईल ह्यात शंका नाही, एकतर सुसाईड करेल नाहीतर अँसिड फेकेल. दोन्ही केस मध्ये त्याला दोषी धरता येणार नाही , काहीही चूक नसताना त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. आणि हे सगळे ऐकून आई हसू कशी शकते हे अनाकलनीय आहे. आपल्या भोळ्या पोराला कोणीतरी पोरगी चपराक लावते हे ऐकून तिच्या तळपायाची आग मस्तकात जायला हवी. हेच का स्त्री मुक्ती चळवळ चे फलित ? एका मुलीने दुसऱ्या मुलीच्या कारस्थानामुळे एका निष्पाप भोळ्या मुलाला सर्वांसमोर कानाखाली लाऊन अपमानित करावे अन् हे आईला कळल्यावर तिने हसावे ? वाह. # मुलगी शिकली प्रगती झाली. कथा आवडली नाही. कथेचा पुढील भाग लिहिलात तर त्यात तो भोळा मुलगा सुसाइड करतो की जबरदस्त सूड उगवतो ह्यावर जरूर लेखन करा. पू.ले.शू

In reply to by प्रसाद गोडबोले

अहिरावण 08/11/2023 - 19:01
सहमत आहे. कथा बिनडोक आहे. सत्यकथेचा काही अंश असेल तर हे जगणे करंटेपणाचे द्योतक आहे. असलेच लिहिणार असाल तर पुलेशु नाही.

धन्यवाद भागो,वामन देशमुख,प्रसाद गोडबोले,अहिरावण तुमच्या प्रतिसादाबद्दल. आणि प्रसादजी ज्या मुलाची बहीण इतकी सतर्क आहे तो मुलगा नक्कीच आत्महत्या करणार नाही. पुढे काही अजून तरी सुचलं नाहीय. पुढे बघूया सुचली तर लिहेन. आणि अहिरावणजी तुमच्या सुचनेची नोंद घेतली आहे. पुढे नाही लिहीणार.कळकळीच्या सुचनेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by सरिता बांदेकर

आणि प्रसादजी ज्या मुलाची बहीण इतकी सतर्क आहे तो मुलगा नक्कीच आत्महत्या करणार नाही.
वाह, म्हणजे ह्यातही बहिणीच्या सतर्कतेचे कौतुक . मुलाचा स्वाभिमान गेला तेल लावत. हा आपला दृष्टिकोन आवडला. बहिण प्रँक करत आहे, जी मुलगी आवडते ती चारचौघात कानाखाली लावत आहे आणि आईला कळल्यावर तीही हसत आहे. धन्य आहे ही फॅमिली. त्या मुलाला लहानपणीच "बडवून" घेतलेले आहे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

धन्यवाद गोडबोलेजी, माझा असा समज होता कि कुंभार मडकं भाजून घेतलं कि ते पक्कं झालंय का बघायला ‘बडवून ‘ बघतो. पण मुलांबरोबर हिंसाचार मी बघितला नाही कुठे. तुमच्या भावना पोचल्या आहेत. तुम्हाला कथा नाही आवडली हरकत नाही. मला पण खूप वेळा नाही आवडत. पण ते आत्महत्येचं तुमच्या डोक्यात का यावं हे मला कळत नाहीय. मी यापुढे माझ्या लिखाणामुळे असं काही होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आणि परत सांगते तो मुलगा नक्कीच आत्महत्या करणार नाही कथेच्या पुढच्या भागात.

In reply to by सरिता बांदेकर

मुलांबरोबर हिंसाचार तुमच्या कथेतच आहे. का तो 'मुलग्याबरोबर' आहे म्हणून हिंसाचार वाटत नाहिये तुम्हाला? ही कथा का आवडली नाही हे तुम्हाला समजतय का?

पुरुशाने स्त्रीला मारले की तो हिन्साचार, स्त्री ने पुरुशाला मारले की तो विनोद? लेखिका ताई, एखाद्या कथेत मुलानी मुलिला मारले असे लिहिले असेल तर तुमची अशीच प्रतिक्रिया असेल का? पुरुशाना किती सहज बावळट, बिन्डोक, मार खाणारे दाखवले जाते. मुलाचा यात काय अपमान झाला याची स्त्री लेखिकेला काही कल्पनाच नाहिये!
भैय्याची गर्लफ्रेंड “मॅाम तू या चिंगीसाठी वेगळी रूम तयार कर.मला तिच्या बरोबर रूम नाही शेअर करायची.” विराजस आईला सांगत होता पण चिंगी म्हणजे सिया मात्र भैय्याला वेडावून दाखवत होती. “अरे पण आपल्याकडे कुठे इतक्या रुम आहेत.तुम्हाला रूम शेअर करावीच लागेल.” सानवीने विराजसला समजावण्याचा प्रयत्न केला. “ए ,भैय्या तुला मी अशी सोडणार नाहीय.चांगलीच पिडणार आहे.” विराजसची मागणी मम्मीने न ऐकल्यामुळे आनंदलेली सिया बोलली. “अगं मम्मी,मी याला रूममध्ये का नको असते माहित आहे का तुला?सारखा मला रुमच्या बाहेर काढत असतो.”सिया चुगली करणार तेव्हढ्यात विराजसने तिचं वाक्य मध्येच तोडले. “चिंगे,छोटा

'झंटी मॉल प्रॉब्लेम'- समस्या, समाधान कि अमूल्य भेट? (कथा - भाग दुसरा)

टर्मीनेटर ·

ह्याला अहीबब चा कल्पनाविस्तार म्हणता येईल इतके चांगले झालेय. तुफान चाललंय. असेच चालूद्या. पुभाप्र सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

अथांग आकाश 26/10/2023 - 10:28
तुफान चाललंय. असेच चालूद्या.
असेच म्हणतो! 'बलिदान भारद्वाज' उर्फ 'बल्ली' = रेडीतला परेश रावल ना? चौधरीजना वर्षात बारा वेळा इन्कम टॅक्स भराला लावणारा सीए :)

टर्मीनेटर 26/10/2023 - 13:30
चांदणे संदीप | अथांग आकाश | मुक्त विहारि | संग्राम प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏 @ अथांग आकाश
'बलिदान भारद्वाज' उर्फ 'बल्ली' = रेडीतला परेश रावल ना?
हो, अगदी बरोबर 😀

ह्याला अहीबब चा कल्पनाविस्तार म्हणता येईल इतके चांगले झालेय. तुफान चाललंय. असेच चालूद्या. पुभाप्र सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

अथांग आकाश 26/10/2023 - 10:28
तुफान चाललंय. असेच चालूद्या.
असेच म्हणतो! 'बलिदान भारद्वाज' उर्फ 'बल्ली' = रेडीतला परेश रावल ना? चौधरीजना वर्षात बारा वेळा इन्कम टॅक्स भराला लावणारा सीए :)

टर्मीनेटर 26/10/2023 - 13:30
चांदणे संदीप | अथांग आकाश | मुक्त विहारि | संग्राम प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏 @ अथांग आकाश
'बलिदान भारद्वाज' उर्फ 'बल्ली' = रेडीतला परेश रावल ना?
हो, अगदी बरोबर 😀
'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या गेम शोच्या दशकपूर्तीनिमित्त असलेल्या विशेष भागासाठी दहा वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या पहिल्या भागाचे चार स्पर्धक 'विशेष अतिथी' म्हणून मंचावर सपत्नीक स्थानापन्न झाले होते.

'झंटी मॉल प्रॉब्लेम'- समस्या, समाधान कि अमूल्य भेट? (कथा - भाग पहिला)

टर्मीनेटर ·

Trump 21/10/2023 - 15:08
सत्यकथा आहे की नुसतीच कथा आहे? असा काही कार्यक्रम असल्याचे मला माहित नाही, अर्थातच तितके दुरप्रेक्षपकावर( टेलीव्हजन ) कार्यक्रम पहात नाही. सत्यकथा असेल तर माहीतीसाठी धन्यवाद.

In reply to by Trump

टर्मीनेटर 21/10/2023 - 15:52
असा काही कार्यक्रम असल्याचे मला माहित नाही,
केवळ 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम' हा अमेरिकन 'गेम शो' तेवढा वास्तविक आहे, बाकीचा सर्व प्रेरणेत दिलेले दोन धागे आणि त्यांच्यावरचे प्रतिसाद वाचून सुचलेला कल्पनाविलास! थोडक्यात, निव्वळ काल्पनिक कथा आहे 😀

गोष्टीची सुरुवात आवडली, पुढे होणार याची उत्सुकता आहे. KBC मध्ये जसं आपण काहीही जिंकत नसतानासुद्धा स्पर्धक किती जिंकणार याची उत्सुकता असते तशीच :)

In reply to by चांदणे संदीप

टर्मीनेटर 24/10/2023 - 13:14
संत तुकाशेठ । मुविकाका । रंगीला रतन । अहिरावण । भागो । श्वेता व्यास । प्रचेतस । अथांग आकाश । चांदणे संदीप प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏
"जोड्या पण काय निवडल्यात =))"
श्रीगणेश लेखमालेतल्या लेखाचा हँगओव्हर अजून कायम असल्याचे द्योतक आहेत 'त्या जोड्या' 😂 😂 😂

Trump 21/10/2023 - 15:08
सत्यकथा आहे की नुसतीच कथा आहे? असा काही कार्यक्रम असल्याचे मला माहित नाही, अर्थातच तितके दुरप्रेक्षपकावर( टेलीव्हजन ) कार्यक्रम पहात नाही. सत्यकथा असेल तर माहीतीसाठी धन्यवाद.

In reply to by Trump

टर्मीनेटर 21/10/2023 - 15:52
असा काही कार्यक्रम असल्याचे मला माहित नाही,
केवळ 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम' हा अमेरिकन 'गेम शो' तेवढा वास्तविक आहे, बाकीचा सर्व प्रेरणेत दिलेले दोन धागे आणि त्यांच्यावरचे प्रतिसाद वाचून सुचलेला कल्पनाविलास! थोडक्यात, निव्वळ काल्पनिक कथा आहे 😀

गोष्टीची सुरुवात आवडली, पुढे होणार याची उत्सुकता आहे. KBC मध्ये जसं आपण काहीही जिंकत नसतानासुद्धा स्पर्धक किती जिंकणार याची उत्सुकता असते तशीच :)

In reply to by चांदणे संदीप

टर्मीनेटर 24/10/2023 - 13:14
संत तुकाशेठ । मुविकाका । रंगीला रतन । अहिरावण । भागो । श्वेता व्यास । प्रचेतस । अथांग आकाश । चांदणे संदीप प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏
"जोड्या पण काय निवडल्यात =))"
श्रीगणेश लेखमालेतल्या लेखाचा हँगओव्हर अजून कायम असल्याचे द्योतक आहेत 'त्या जोड्या' 😂 😂 😂
प्रेरणा: एकाच शिर्षकाचे हे दोन वेगवेगळे धागे - 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम.' आणि 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम' नाव थोडं विचित्र वाटत असलं तरी मोनी टीव्ही नावाच्या उपग्रह वाहिनीवरील 'झंटी मॉल प्रॉब्लेम' ह्या लोकप्रिय 'गेम शो' च्या निर्मात्यांनी ह्या कार्यक्रमाचा दहावा वर्धापन दिन साजरा करण्याच्या निमित्ताने तयार करण्यात येणाऱ्या 'विशेष' भागासाठी विशेष अतिथी म्हणून ह्या गेम शो च्या दहा वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या पहिल्या भागात सहभागी झालेल्या धनंजय, शंतनू, सुधीर आणि परशुराम अशा चार स्पर्धकांना सहकुटुंब सह

मंटू, ॲलेक्सा आणि गाणी

चांदणे संदीप ·

भागो 14/10/2023 - 22:57
सहज सुंदर आणि मनापासून लिहिलेले म्हणून मनापासून आवडले!

कंजूस 15/10/2023 - 06:24
मनापासून आवडले! हेच म्हणतो. मंटूला एक आइस्क्रीम. ---- मला फारसं कळत नाही गाण्यातलं पण आमच्या मंटूसाठी सर्व रेडिओ, हेडफोन वायरी ठीकठाक ठेवणे, नवीन apps शोधणे, एफेम रेकॉर्डिंग करणारे मोबाईल (मोटो सिअरिजचे) घेणे, जुने टुइनवन टेप निरुपयोगी झाले पण त्यातला दहा वाटस रेडिओ दमदार आहे तो चालू ठेवणे हे करतो. खटपटरिपेरिंग.

In reply to by कंजूस

आईस्क्रीम सध्या मी पोच करतो. :) मुलांना खेळण्याव्यतिरिक्त जे छंद असतात ते करताना पाहणे ह्यात खूप समाधान असते. तुमच्या मंटूला भविष्यातला तंत्रज्ञ किंवा अभियंता होण्यासाठी शुभेच्छा! सं - दी - प

In reply to by टर्मीनेटर

पण... "आप अच्छाही गाते हो" मध्ये मला पुढल्या भेटीतल्या गाण्याच्या फर्माईशचे दृश्य दिसायला लागले आणि त्यानंतर सगळ्यांचे पडलेले चेहरे! =)) सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

टर्मीनेटर 16/10/2023 - 15:34
नाही... नाही... तसे काही होणार नाही ह्याची आम्हाला खात्री आहे! फर्माइश तर होणारच... आणि खाली बुवांनी म्हंटल्याप्रमाणे सदर "सर्टिफिकेट" इश्यु करणाऱ्या अ‍ॅथॉरिटीवर आमचा पुर्ण विश्वास आहे, त्यामुळे चेहरे पडण्याची अजाबात काळजी नसावी 😀

मिपाच्या अधिकृत फोटोग्राफर मंटूबाई चांदणे यांच्या कडून सर्टिफिकेट मिळणे ही काही साधी गोष्ट नाही, त्यांना आमचा नमस्कार कळवा, पैजारबुवा,

मदनबाण 16/10/2023 - 19:14
मुक्तक आवडेश ! विसु :- ॲलेक्साला साभांळुन वापरावे, किंबहुना इंटरनेटला कनेक्टेड असलेला डिव्हाईस ज्यात माईक आहे त्याचा वापर करताना विशेष लक्ष ठेवावे. ॲलेक्सा तुमच्या सुचने शिवाय इतर गोष्टी देखील ऐकते हे कायम ध्यानात असुद्या ! संदर्भ :- 'Do not put Amazon Echo Alexa devices in bedrooms', warn experts Amazon workers are listening to what you tell Alexa

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Amba Stavam by 9 Ambas | Vande Guru Paramparaam

भागो 14/10/2023 - 22:57
सहज सुंदर आणि मनापासून लिहिलेले म्हणून मनापासून आवडले!

कंजूस 15/10/2023 - 06:24
मनापासून आवडले! हेच म्हणतो. मंटूला एक आइस्क्रीम. ---- मला फारसं कळत नाही गाण्यातलं पण आमच्या मंटूसाठी सर्व रेडिओ, हेडफोन वायरी ठीकठाक ठेवणे, नवीन apps शोधणे, एफेम रेकॉर्डिंग करणारे मोबाईल (मोटो सिअरिजचे) घेणे, जुने टुइनवन टेप निरुपयोगी झाले पण त्यातला दहा वाटस रेडिओ दमदार आहे तो चालू ठेवणे हे करतो. खटपटरिपेरिंग.

In reply to by कंजूस

आईस्क्रीम सध्या मी पोच करतो. :) मुलांना खेळण्याव्यतिरिक्त जे छंद असतात ते करताना पाहणे ह्यात खूप समाधान असते. तुमच्या मंटूला भविष्यातला तंत्रज्ञ किंवा अभियंता होण्यासाठी शुभेच्छा! सं - दी - प

In reply to by टर्मीनेटर

पण... "आप अच्छाही गाते हो" मध्ये मला पुढल्या भेटीतल्या गाण्याच्या फर्माईशचे दृश्य दिसायला लागले आणि त्यानंतर सगळ्यांचे पडलेले चेहरे! =)) सं - दी - प

In reply to by चांदणे संदीप

टर्मीनेटर 16/10/2023 - 15:34
नाही... नाही... तसे काही होणार नाही ह्याची आम्हाला खात्री आहे! फर्माइश तर होणारच... आणि खाली बुवांनी म्हंटल्याप्रमाणे सदर "सर्टिफिकेट" इश्यु करणाऱ्या अ‍ॅथॉरिटीवर आमचा पुर्ण विश्वास आहे, त्यामुळे चेहरे पडण्याची अजाबात काळजी नसावी 😀

मिपाच्या अधिकृत फोटोग्राफर मंटूबाई चांदणे यांच्या कडून सर्टिफिकेट मिळणे ही काही साधी गोष्ट नाही, त्यांना आमचा नमस्कार कळवा, पैजारबुवा,

मदनबाण 16/10/2023 - 19:14
मुक्तक आवडेश ! विसु :- ॲलेक्साला साभांळुन वापरावे, किंबहुना इंटरनेटला कनेक्टेड असलेला डिव्हाईस ज्यात माईक आहे त्याचा वापर करताना विशेष लक्ष ठेवावे. ॲलेक्सा तुमच्या सुचने शिवाय इतर गोष्टी देखील ऐकते हे कायम ध्यानात असुद्या ! संदर्भ :- 'Do not put Amazon Echo Alexa devices in bedrooms', warn experts Amazon workers are listening to what you tell Alexa

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Amba Stavam by 9 Ambas | Vande Guru Paramparaam
इंटरनेट फोफावण्याच्या आधी म्हणजे अगदी १० वर्षांच्या पाठीमागे गाणी नियमितपणे ऐकायचो. नियमितपणे म्हणजे दिवसातले चार पाच तास वगैरे. त्याच्याही आधी जेव्हा टीव्ही बोकाळायचा होता, तेव्हा घरी रेडिओ आणि टेपरेकॉर्डर दिवसाचे आठ-दहा तास व्यापून असायचा. टीव्हीवरच्या कार्यक्रमांसाठी ठराविक काळ राखून ठेवलेला असायचा. इतर वेळी रेडिओ किंवा टेपरेकॉर्डर सतत चालू. रेडिओवरही फक्त विविधभारती. टेपरेकॉर्डरच्या कॅसेट्ससाठी कपाटाचा एक मोठा कप्पा होता. सर्वात वरती, काचेचा. तीन-चार ओळीत त्या सर्व कॅसेटी ठेवलेल्या असायच्या. त्यात पुन्हा, भक्तीसंगीत, मराठी, हिंदी चित्रपट गाणी अशी वर्गवारी असायची.