मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डोक्याला शॉट [चतुर्थी]

गड्डा झब्बू ·

In reply to by शा वि कु

गड्डा झब्बू 11/09/2020 - 23:08
@शा वि कु. या भागाचा मूळ उद्देश श्रद्धांजलीचा असल्याने व्रात्यपणा नियंत्रित केलाय. क्रमशः असल्याने पुढच्या भागात [पंचमीला] रंगपंचमी करून कसर भरून काढू :)

In reply to by आनन्दा

डीप डाईव्हर 15/09/2020 - 13:45
सापडला!! थोडं उत्खनन केल्यावर तो दिव्य्लेख सापडला. संदर्भही लागला व अगदी अगदी जानकीच्या शेवटच्या वाक्याची प्रचीती आली

In reply to by शा वि कु

गड्डा झब्बू 11/09/2020 - 23:08
@शा वि कु. या भागाचा मूळ उद्देश श्रद्धांजलीचा असल्याने व्रात्यपणा नियंत्रित केलाय. क्रमशः असल्याने पुढच्या भागात [पंचमीला] रंगपंचमी करून कसर भरून काढू :)

In reply to by आनन्दा

डीप डाईव्हर 15/09/2020 - 13:45
सापडला!! थोडं उत्खनन केल्यावर तो दिव्य्लेख सापडला. संदर्भही लागला व अगदी अगदी जानकीच्या शेवटच्या वाक्याची प्रचीती आली
मला लिहिते करण्यात मोलाची भूमिका बजावणारे जेष्ठ मिपाकर अविनाश कुलकर्णी (अकु काका) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना. ***** ब्रह्मांड लोकातून चिन्मय परत आल्यावर बोललेला नवस फेडायला जानकी बाई लगेच पुढल्या दोन दिवसांनी काशी यात्रेला गेल्या होत्या. काशी यात्रेहून परत आल्यावर चिन्मयही आता पूर्वीपेक्षा जरा बरा वागू लागल्याचे पाहून त्यांनी अप्पा राशीनकरांकडे त्याला कुठेतरी नोकरीला लावण्यासाठी शब्द टाकला. अप्पांनीही त्वरित त्यांच्या परिचयाच्या सरकारी कामांचे कंत्राट घेणाऱ्या एका कंत्राटदाराकडे त्याला नोकरीला लावले होते.

अचूम् आणि समुद्र (भाग २)

डॅनी ओशन ·

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण 08/09/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु 08/09/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर 08/09/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन 12/09/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.

In reply to by डॅनी ओशन

मदनबाण 08/09/2020 - 11:55
मागचा भाग नीट समाजात नाही हे अचुमाला कळवण्याचे काम झाले आहे. या भागात बघा, काय सुधारणा आहे का. अचुमाला सांगा ज्या समुद्रातील जहाजा वरील प्रवाशांची कथा लिहण्याच्या तो प्रयत्न करतोय त्या प्रवाशांची खरडवही अगदी पहिल्या खरडी पासुन वाचुन काढावी. खरडवही त्या प्रवाशाच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो असे समजले जाते. त्यामुळे धनुर्धर मनोमनी सुखावला. मात्र इतके गुलाबी रंगात, लाल रंगात चकाकणारे धन आणले, त्याबददल कोणी कवतिक तर करेनाच, पण ऊलट कपिसोबत युध्ध कराव लागले, हे त्याला सलत होते. कथेतील सगळ्यात विनोदी वाक्य ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India-China Standoff LIVE Updates: PLA Troops Tried to Close in on Indian Positions, Fired in the Air, Says India After China's Pangong Lake Claims

शा वि कु 08/09/2020 - 10:34
लिहिलय तर एकदम भारी. पण "रसोडी मे शावक था" असे ending असेल असे वाटतेय. :(

टर्मीनेटर 08/09/2020 - 14:42
हा प्रवास नजीकच्या भूतकाळातील असल्याने जवळपास सर्व नाविकांची ओळख पटली! वास्तविक मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाब सागरात प्रवास करणाऱ्या सर्वच नाविक आणि प्रवाश्यांबद्दल अतीव आदर आहे. पण मूठ आणि पाणफूल चिन्हांखाली एकवटलेल्या जहाजांवरील नाविकांमध्ये चालणाऱ्या सततच्या खडाजंगी आणि घनघोर वर्षा असो वा देवमाश्याची विष्ठा चर्चा हटकून मूठ, पाणफुलाकडे घेऊन जाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या बद्दलचा आदर कणा-कणाने कमी होत जाऊन एखादे दिवशी संपूर्णपणे नाहीसा होईल कि काय अशी रास्त भीतीसुद्धा वाटते. आपल्या नावेवर कुठलेही निशाण न फडकवता केवळ प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी, इतर नाविकांनी सागर तळाशी बुडी मारून वर आणलेल्या मोत्यांची पारख करून त्यांचे कौतुक करण्यासाठी वा स्वतः बुडी मारून एखादा मोती वर आणणाऱ्या प्रवासी आणि नाविकांना असे एखाद्या निशाणाखाली एकवटलेले नाविक व बहुरूपी समुद्री चाच्यांसारखे वाटल्यास त्यात त्यांचा दोष नक्कीच नाही. कथेतील धनुर्धर आणि शावक ह्यांनी प्रतिसाद देऊन दाखवलेली खिलाडूवृत्ती अतिशय कौतुकास्पद आहे! बाकी खासीयत/ऊणीव व्यक्तीसापेक्ष असली तरी विषय बिजांकुरणाचा असो कि बिग बँग थिअरीचा, बेधडक ज्ञानामृताचा सातत्याने वर्षाव करणाऱ्या ११८ प्रभूंची स्तुती करावी तेवढी थोडीच!

अर्धाच भाग वाचला. डोकं गरगरायला लागलं. लेखन वाचणेही सोपं काम नै ये. थोडं हवेशीर फिरायला जात जा सेठ. मोकळेपणा येईल लेखनात. डोळ्यावर पट्टी बांधुन, गोल गोल फिरवून, सांग आम्ही कुठेय असे विचारण्यासारखं आहे. बाप रे...! पुलेशु..... :) -दिलीप बिरुटे

डॅनी ओशन 12/09/2020 - 11:43
पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती. – डॅनी.

In reply to by डॅनी ओशन

पुढील भाग येण्याची शक्यता आटत चालली आहे, त्यामुळे अचुमाच्या कथेचा गाशा इथचं गुंडाळला जात आहे. चुकूनमाकून कोणी उत्सुक असतील तर राग मानो नये ही विनंती.
पहिला भाग भारीच झाला होता. या भागात तुम्ही डायरेक्ट करंट अफेअर्सवर उडी मारली . शिवाय तो धागा इतका विसविशीत आहे की त्यातनं काहीच निकाल लागणार नाही. तुमचा अभ्यास चांगला आहे आणि लेखनशैली ही मार्मिक आहे. पब्लिकला पात्र परिचयही बर्‍यापैकी झाला आहे. त्यामुळे ही सिरियल चालू ठेवा.
अचुम् आणि समुद्र (भाग १) मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे. मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला: “अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे, शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे. ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे, तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.” मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात. यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता. असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:

एका खेळियाने - स्वयमेव मृगेंद्रता |

जे.पी.मॉर्गन ·

गणेशा 24/08/2020 - 17:59
पुन्हा एक अप्रतिम लेख.. महिंद्रसिंग धोनी अतिशय उत्क्रुष्ट कर्णधार होता.. मला त्याची सर्वात जास्त विकेटकिपरींग आवडायची.. एक ना अनेक किती स्टंपिंग डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या होत्या.. धोनी आणि दादा कायम कंप्यारीझन व्हायची, हे खेळात चालुच असते, पण प्रत्येक जन वेगळा असतो, आपल्याला दादा पण आवडायचा आणि महेंद्रसिंग धोनी सुद्धा. धोनी मला test cricket मध्ये पण आवडायचा.. पण खरी मज्जा त्याने आणली one day आणि t20 मध्ये.. तुमचे लेख खुप मस्त असतात...

राघव 24/08/2020 - 18:33
खरं सांगू का? खूप खूप आवडते खेळाडू आहेत क्रिकेट मधे. पण धोनी म्हणजे वीक पॉईंट आहे ब्वॉ. मॅच गेली असं सगळ्यांना वाटत असतांना हा माणूस तेवढ्याच शांतपणे लढा समोरच्या टीमच्या गोटात घेऊन जायचा. त्यात तो बर्‍याचदा यशस्वी व्हायचाच. आणि यदाकदाचित नाही ना झाला, तरी जिंकणार्‍या टीमला जिंकल्यासारखं वाटणारच नाही इतका दणका देऊन जायचा. त्या प्रयत्नांवरच आम्ही फिदा! ती विजिगिषु वृत्ती दादानं जागवली आणि धोनीनं रुजवली. दादावरून आठवलं, जसा कुंबळेचा किस्सा तुम्ही मांडलात तसंच - दादाच्या शेवटच्या टेस्ट मॅचच्या शेवटच्या सत्राची Captaincy धोनीनं दादाला करायला दिलेली. कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पद्धत फार आवडून गेली. साध्या साध्या कृतींतून हा माणूस असा आवडत जातो. माईंड गेम्स मधेही हा महाबिलंदर माणूस आहे. कुणी एकदा त्याला कमी बॉल्स मधे जास्त रन्स काढायचे असतील तर काय स्ट्रॅटेजी वापरतोस असं विचारलं तर हा म्हणाला की - तसे अनेक मार्ग आहेत. उदा, जेव्हा असे शेवटचे ओव्हर असतात, तेव्हा त्या ओव्हरच्या पहिल्या वा दुसर्‍या बॉलला कडक चौकार/षटकार पडायला हवा. नुसता पडायला नको तर शॉट मारतांना त्या शॉटचा आवाज त्या बॉलरच्या कानांत वाजायला पाहिजे. [त्यामुळे बॉलरचे लक्ष विचलित होऊन त्याचे] पुढचे १-२ बॉल्स चुकण्याची शक्यता वाढते! मला स्टीव्ह वॉ चं एक वाक्य आठवतं. भावार्थ असा - We are a special team. Others will have to do something special to defeat us! हा जो स्वॅगर होता ना त्या वाक्यात, त्या स्वॅगर पर्यंत भारतीय टीमला नेऊन ठेवण्याचं काम धोनीनं केलंय. Alas, the most powerful number [7] has retired from the Game! Hats Off Captain!

सिरुसेरि 24/08/2020 - 20:36
लेख आवडला . कठीण प्रसंगी तळाच्या फलंदाजांना हाताशी धरुन शांतपणे एकेरी , दुहेरी धावा , फटकेबाजी यांचा ताळमेळ साधत संघाला जिंकुन देण्याची किमया माहिने अनेकदा केली आहे . " ये आडा मारेगा " असे गोलंदाजाला सांगणारा धोनी लक्षात आहे . क्रिकेटमधे सुरु झालेली डीआरएस पद्धत आणी धोनीचे अचुक सफाईदार निरिक्षण याचा संघाला अनेकदा फायदा झाला आहे . Thats the way , Mahi way .

आनन्दा 24/08/2020 - 21:59
धोनी हा धोनी होता.. आपल्यासाठी तो बेवन होता असे मी म्हणतो. तो आल्यामुळे भारताची वरची फळी चांगले काम करायला लागली, करण त्यांची जोखीम घेण्याची क्षमता वाढली.. 6व्या क्रमांकवरती धोनी आणि बऱ्याच वेळेस हार्दिक सारखा एखादा अर्धवेळ फलंदाज मॅच काढून द्यायला लागले, worst case मध्ये.. त्यामुळे मधल्या फळीचा खेळ सुधारला.. धोनी निवृत्त झाल्याची खूप हळहळ वाटली आहे, अगदी सचिन पेक्षा पण!!

द्रविड नंतर ज्यासाठी मॅच बघावी असा धोनीच होता. फिल्डर कडून येणाऱ्या थ्रो ला किंचित डिफ्लेक्ट करून स्टंप कडे पाठवणारा, बॉलर कडून आलेला बॉल हातात घेऊन अलगद, एकच बेल स्टंपला किंचितही धक्का ना लावता उडवणारा, स्टंप च्या मागे उभा राहून ससाण्यासारख्या नजरेने मैदानाचा वेध घेणारा, खराब बॉल टाकल्यावर नजरेने बॉलर ला उभा फाडणारा, धावपट्टीवर बोल्ट वाटणारा अन सहा बॉल मध्ये बारा रन करायचे असताना अन बरोबर अकरावा फलंदाज असताना सुद्धा आपल्या आशा जिवंत ठेवणारा ... एम एस धोनी! उत्कृष्ट खेळाडूवर तितकाच तोलामोलाचा लेख. धोनी रिव्यू सिस्टीम drs स्टंपिंग चा राजा . रन आउट चा बादशाह 1 रंनिंग बिट्विन द विकेट्स 1 आणि.. 1

आणि राघव, पैलवान यांचे प्रतिसाद आवडले. धोनीबद्दल काय आवडतं ते सांगायचं झाल्यास, तो एक उत्तम माणूस आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन यशाची सर्व शिखरे पादाक्रांत करून ते यश डोक्यात जाऊ न देणारा असा व्यक्ती विरळच. धोनीच नाव घेतलं की हात नकळत कानपाळीला स्पर्श करायला जातो. सं - दी - प

सुजित जाधव 10/09/2020 - 15:56
मैदानावर धावलेल्या चहात्याच्या हातचा तिरंगा जमीनीवर पडायच्या आत उचलणारा धोनी हा माझ्यासाठी वर्ल्डकप उंचावणार्‍या धोनीपेक्षा महान होता. मस्तच लेख..

गणेशा 24/08/2020 - 17:59
पुन्हा एक अप्रतिम लेख.. महिंद्रसिंग धोनी अतिशय उत्क्रुष्ट कर्णधार होता.. मला त्याची सर्वात जास्त विकेटकिपरींग आवडायची.. एक ना अनेक किती स्टंपिंग डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या होत्या.. धोनी आणि दादा कायम कंप्यारीझन व्हायची, हे खेळात चालुच असते, पण प्रत्येक जन वेगळा असतो, आपल्याला दादा पण आवडायचा आणि महेंद्रसिंग धोनी सुद्धा. धोनी मला test cricket मध्ये पण आवडायचा.. पण खरी मज्जा त्याने आणली one day आणि t20 मध्ये.. तुमचे लेख खुप मस्त असतात...

राघव 24/08/2020 - 18:33
खरं सांगू का? खूप खूप आवडते खेळाडू आहेत क्रिकेट मधे. पण धोनी म्हणजे वीक पॉईंट आहे ब्वॉ. मॅच गेली असं सगळ्यांना वाटत असतांना हा माणूस तेवढ्याच शांतपणे लढा समोरच्या टीमच्या गोटात घेऊन जायचा. त्यात तो बर्‍याचदा यशस्वी व्हायचाच. आणि यदाकदाचित नाही ना झाला, तरी जिंकणार्‍या टीमला जिंकल्यासारखं वाटणारच नाही इतका दणका देऊन जायचा. त्या प्रयत्नांवरच आम्ही फिदा! ती विजिगिषु वृत्ती दादानं जागवली आणि धोनीनं रुजवली. दादावरून आठवलं, जसा कुंबळेचा किस्सा तुम्ही मांडलात तसंच - दादाच्या शेवटच्या टेस्ट मॅचच्या शेवटच्या सत्राची Captaincy धोनीनं दादाला करायला दिलेली. कृतज्ञता व्यक्त करण्याची ही पद्धत फार आवडून गेली. साध्या साध्या कृतींतून हा माणूस असा आवडत जातो. माईंड गेम्स मधेही हा महाबिलंदर माणूस आहे. कुणी एकदा त्याला कमी बॉल्स मधे जास्त रन्स काढायचे असतील तर काय स्ट्रॅटेजी वापरतोस असं विचारलं तर हा म्हणाला की - तसे अनेक मार्ग आहेत. उदा, जेव्हा असे शेवटचे ओव्हर असतात, तेव्हा त्या ओव्हरच्या पहिल्या वा दुसर्‍या बॉलला कडक चौकार/षटकार पडायला हवा. नुसता पडायला नको तर शॉट मारतांना त्या शॉटचा आवाज त्या बॉलरच्या कानांत वाजायला पाहिजे. [त्यामुळे बॉलरचे लक्ष विचलित होऊन त्याचे] पुढचे १-२ बॉल्स चुकण्याची शक्यता वाढते! मला स्टीव्ह वॉ चं एक वाक्य आठवतं. भावार्थ असा - We are a special team. Others will have to do something special to defeat us! हा जो स्वॅगर होता ना त्या वाक्यात, त्या स्वॅगर पर्यंत भारतीय टीमला नेऊन ठेवण्याचं काम धोनीनं केलंय. Alas, the most powerful number [7] has retired from the Game! Hats Off Captain!

सिरुसेरि 24/08/2020 - 20:36
लेख आवडला . कठीण प्रसंगी तळाच्या फलंदाजांना हाताशी धरुन शांतपणे एकेरी , दुहेरी धावा , फटकेबाजी यांचा ताळमेळ साधत संघाला जिंकुन देण्याची किमया माहिने अनेकदा केली आहे . " ये आडा मारेगा " असे गोलंदाजाला सांगणारा धोनी लक्षात आहे . क्रिकेटमधे सुरु झालेली डीआरएस पद्धत आणी धोनीचे अचुक सफाईदार निरिक्षण याचा संघाला अनेकदा फायदा झाला आहे . Thats the way , Mahi way .

आनन्दा 24/08/2020 - 21:59
धोनी हा धोनी होता.. आपल्यासाठी तो बेवन होता असे मी म्हणतो. तो आल्यामुळे भारताची वरची फळी चांगले काम करायला लागली, करण त्यांची जोखीम घेण्याची क्षमता वाढली.. 6व्या क्रमांकवरती धोनी आणि बऱ्याच वेळेस हार्दिक सारखा एखादा अर्धवेळ फलंदाज मॅच काढून द्यायला लागले, worst case मध्ये.. त्यामुळे मधल्या फळीचा खेळ सुधारला.. धोनी निवृत्त झाल्याची खूप हळहळ वाटली आहे, अगदी सचिन पेक्षा पण!!

द्रविड नंतर ज्यासाठी मॅच बघावी असा धोनीच होता. फिल्डर कडून येणाऱ्या थ्रो ला किंचित डिफ्लेक्ट करून स्टंप कडे पाठवणारा, बॉलर कडून आलेला बॉल हातात घेऊन अलगद, एकच बेल स्टंपला किंचितही धक्का ना लावता उडवणारा, स्टंप च्या मागे उभा राहून ससाण्यासारख्या नजरेने मैदानाचा वेध घेणारा, खराब बॉल टाकल्यावर नजरेने बॉलर ला उभा फाडणारा, धावपट्टीवर बोल्ट वाटणारा अन सहा बॉल मध्ये बारा रन करायचे असताना अन बरोबर अकरावा फलंदाज असताना सुद्धा आपल्या आशा जिवंत ठेवणारा ... एम एस धोनी! उत्कृष्ट खेळाडूवर तितकाच तोलामोलाचा लेख. धोनी रिव्यू सिस्टीम drs स्टंपिंग चा राजा . रन आउट चा बादशाह 1 रंनिंग बिट्विन द विकेट्स 1 आणि.. 1

आणि राघव, पैलवान यांचे प्रतिसाद आवडले. धोनीबद्दल काय आवडतं ते सांगायचं झाल्यास, तो एक उत्तम माणूस आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन यशाची सर्व शिखरे पादाक्रांत करून ते यश डोक्यात जाऊ न देणारा असा व्यक्ती विरळच. धोनीच नाव घेतलं की हात नकळत कानपाळीला स्पर्श करायला जातो. सं - दी - प

सुजित जाधव 10/09/2020 - 15:56
मैदानावर धावलेल्या चहात्याच्या हातचा तिरंगा जमीनीवर पडायच्या आत उचलणारा धोनी हा माझ्यासाठी वर्ल्डकप उंचावणार्‍या धोनीपेक्षा महान होता. मस्तच लेख..
ये दौडेगा तो पुजारा को उसीके लिय रखा है, ताली बजानेके लिये नहीं है पहली बॉल तेज डालना - ये आगेसे खेलेगा जड्डू जाग के जरा... उसका पैर जैसे हिल रहा है.. उसके हिसाबसे अँटिसिपेट कर इशांत - अगर चौका गया तो मेरा रिस्क है... तू बिंदास डाल एक बार बोला है बार बार नहीं बोलूंगा - पैर पे खिलाना है तो पैर पे खिलाना है भारतीय क्रिकेटनी अशी वाक्यं कधी ऐकली नव्हती. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः म्हणतात खरे. पण आमच्याकडे रणजींपासून ते विराट कोहलीपर्यंत कितीतरी अतिरथी महारथी अर्जुन होऊन गेले तरी भारतीय क्रिकेटला असा "सारथी" कधी मिळाला नव्हता!

कै. मुरलीधर शिंगोटे आणि नाडी ग्रंथ भविष्य

शशिकांत ओक ·

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:15
शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा लेख –——————————————— सोमवार, ३० जुलै, २०१२ नशा जरूर असावी पण कशी असावी? खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता. १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण? १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले. वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय? गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते. ( क्रमश:) भाग ( ३४१ ) ३०/७/१२ द्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ८:३३ म.उ.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:23
आणखी हे थोडेसे. ———————— आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते. अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे. दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो. पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले. गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:) Posted by bhau torsekar at 8:41 AM यातून काॅपी पेस्ट Sunday, September 27, 2015 कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)

सतिश गावडे 08/08/2020 - 11:35
आमच्याकडे पेपर म्हटले की नवाकाळ असा तो काळ होता. पेपर स्टॉलवर गेलो की एक रुपया पुढे करुन "एक नवाकाळ द्या" म्हणणे सवयीचे झाले होते. मटा आणि लोकसत्ता लोकांच्या गावीही नसायचे. आणि एक दिवस स्टॉलवर "वार्ताहर" नावाचा एक नवाच पेपर दिसू लागला. कागदाचा दर्जा नवाकाळच्या तुलनेत एकदम सो सो होता. तरीही लोक तो पेपर चाळू लागले, नवाकाळपेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. आणि हळूहळू नवाकाळची जागा वार्ताहरने घेतली. पुढे रत्नागिरी टाईम्स आणि त्याची रायगड आवृत्ती रायगड टाईम्स स्टॉलवर लागेपर्यंत वार्ताहर अखंड वाचत होतो. रायगड टाईम्स आला आणि वार्ताहरचे वाचन बंद झाले.

शशिकांत ओक 09/08/2020 - 18:10
मित्रांनो, वरील धाग्यातील भाऊ तोरसेकरांचे प्रवचन असलेली लिंक कोणी बहुतेक उघडून पाहिलेली दिसत नाही! कारण मी आज सहज उघडली तर भलताच पुर्वीचा माझ्या लेखनाचा धागा उघडला! 'काय होतास तू काय झालास तू!' असो. आपणापैकी कोणी तोरसेकरांची ती क्लिप पाहिली नसेल तर मग ती सादर करेन.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:15
शिंगोटे यांचेबद्दल भाऊंचा हा लेख –——————————————— सोमवार, ३० जुलै, २०१२ नशा जरूर असावी पण कशी असावी? खरे सांगायचे तर गुटखाबंदीच्या निमित्ताने व्यसन या विषयावर मी इतके लेख सलग लिहू शकेन की नाही; याची मला शंका होती. कारण तो विषय सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण गुटखाबंदीची घोषणा झाली आणि ‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचा मला फ़ोन आला. त्यांनी आग्रहच धरला, की मी व्यसनासंबंधाने लिहावे. मी आधी त्यांचा आग्रह फ़ेटाळून लावला होता. कारण मलाच त्या विषयाचे फ़ारसे आकर्षण नव्हते. मी त्याबद्दल मुद्दाम असा विचार केला नव्हता, की त्याचा अगत्याने अभ्यासही केला नव्हता. पण मुरलीशेठ हा भयंकर हट्टी माणुस आहे. त्यांच्या डोक्यात एक विषय घुसला, मग ते त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्यामुळेच त्यांनी व्यसन विषयासाठी माझीही पाठ सोडली नाही. शेवटी मी दोनतीन लेख लिहायचे मान्य केले. पण त्याचा इतका विस्तार होईल व तेही लेख वाचकांना इतके आवडतील याची मी तरी अपेक्षा अजिबात केली नव्हती. पण पहिल्या लेखानंतरच जे फ़ोन आले तेव्हा मीही थक्क झालो. मला मुरलीधर शिंगोटे या प्राण्याचे खरेच कौतुक वाटले. स्वत: लेख किंवा बातमी लिहू न शकणार्‍या या माणसाला वाचकाची भूक कशी कळते, हे गेल्या अठरा वर्षात मला न उलगडलेले कोडेच आहे. कारण त्यांच्या वृत्तपत्र व्यवसायाची सुरूवात झाली, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आम्ही सोबतच तो प्रयोग सुरू केला होता. १९९४ सालात मुरलीशेठ हा फ़क्त वृत्तपत्र विक्रेता होता. त्यापुर्वी त्यांनी तीन दशके वृत्तपत्र विक्रीत घालवली होती. ‘नवाकाळ’ लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्याचे श्रेय जेवढे निळूभाऊ खाडीलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीला आहे, तेवढेच मुरलीशेठ शिंगोटे या वाचकभक्त विक्रेत्याला सुद्धा आहे. कारण नवाकाळचे दिवस वाईट होते तेव्हापासून शिंगोटे यांनी त्याच्या विक्रीची जबाबदारी पत्करली होती. जेवढा निळूभाऊंचा आपल्या लेखणीवर विश्वास होता, तेवढाच मुरली शिंगोटे यांचा आपल्या विक्री-वितरण क्षमतेवर विश्वास होता. त्यातूनच नवाकाळ लाखाच्या आकड्यात जाऊन पोहोचला. नुसता लाखच नव्हेतर पाचसात लाखाचा पल्लाही ओलांडू शकला. मात्र त्या्मागची शिंगोटे यांची तपस्या वृत्तपत्र विक्रेते व व्यावसायिक; यांच्यापलिकडे कोणालाच फ़ारशी कल्पना नव्हती. मग एके दिवशी कालनिर्णय पंचांगकर्ते जयंतराव साळगावकर यांनी मराठी दैनिक काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्याही वितरणाचे काम शिंगोटे यांनी मित्राच्या मदतीने स्विकारले. पण ते निळूभाऊंना पचले नाही. त्यांनी अचानक शिंगोटे यांच्याकडून नवाकाळच्या वितरणाचे काम काढून घेतले. त्यामुळे शिंगोटे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्याकडे दरम्यान वितरणाचे काम करणारी सव्वा दोनशे कामगाराची फ़ौज तयार झाली होती. एकेदिवशी अचानक त्या सर्वांसाठी काम उरले नाही. मग करायचे काय? त्यांना कामावरून काढून टाकायचे काय? मुरलीशेठ शिंगोटे यांना ते पटत नव्हते. पण करायचे काय? एका दिवसात तेवढ्या मोठ्या वितरणाचे काम अन्यत्र मिळणार नव्हते. तर या माणसाने चक्क स्वत:च नवे वृत्तपत्र काढण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याला स्वत:ला लिहिता येत नव्हते, की विश्वासातला कोणी सहकारी नव्हता. पण आपल्याला ज्यांनी वितरणाचा बादशहा बनवले त्या सव्वा दोनशे कामगारांना वार्‍यावर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. म्हणुन त्यांनी स्वत:च नवे वृत्तपत्र काढून ते लाखाच्या संख्येने चालविण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यवहारी भाषेत सांगायचे तर तो शुद्ध मुर्खपणा होता. कारण असे नवे वृत्तपत्र काढून कित्येक लाख व को्टी रुपये बु्डवणारे अनेक दिवाळखोर लोकांनी बघितले होते. पण या माणसाला समजावणार कोण? १ मे १९९४ रोजी नवाकाळचे वितरण हातून गेले आणि त्याच दिवसापासून शिंगोटे यांनी ‘मुंबई चौफ़ेर’ नावाचे छोटेखानी सांजदैनिक मुंबईत सुरू केले. तेव्हा त्या माणसाच्या मुर्खपणाला हसणार्‍यात मीसुद्धा एक होतो. तसा त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. पण आमचा एक समान मित्र होता अशोक शिंदे. त्यानेच मला आग्रह केला, की मुरलीला मदत कर. मीही गंमत म्हणुन त्यांच्या मदतीला गेलो. मात्र नवाकाळशी टक्कर घेण्याची किंवा लाखात वृत्तपत्र खपवण्याची शिंगोटे यांची स्वप्ने, मलाही पोरकट वाटत होती. कारण वृत्तपत्र म्हणजे लाखो रुपयाचा चुराडा करणारा जुगार असेच त्याचे अर्थशास्त्र आहे व होते. पण विक्रीवर अगाध श्रद्धा आणि वृत्तपत्र विक्रीची झिंग चढलेल्या मुरलीशेठला कोणी समजावू शकत नव्हता. त्यातून पैसे किती मिळणार किंवा कमाई किती होणार, यापेक्षा पेपर खपला पाहिजे आणि विकला गेला पाहिजे; याचीच या माणसाला भयंकर नशा होती. आणि आरंभीच्या काळात मुंबई चौफ़ेर खपू सुद्धा लागला. पण वृत्तपत्र हा असा धंदा आहे ,की खप वाढतो तसा तोटा वाढत जातो. उत्पादन खर्च आणि विक्रीतुन मिळणारा पैसा यांचे गणित न जमणारे असते. त्यातली दरी जाहिरातीच्या कमाईतून भरून काढावी लागते. पण तेव्हा तरी शिंगोटे नामक नशाबाजाला त्याची फ़िकीर नव्हती. आपणही लाखो खपाचे दैनिक काढले व चालवले. हे दाखवण्याची झिंग त्यांना चढलेली होती. मुंबई चौफ़ेरच्या यशाने ती नशा थोडी कमी होईल, अशी माझी अपेक्षा होती. पण हा माणूस कुठे थांबायला तयार होता? त्यांनी अवघ्या सहा महिन्यात सकाळचे मोठे चार पानी दैनिक काढायचा पवित्रा घेतला. त्याच वर्षी म्हणजे १९९४ च्या विजयादशमीपासून ‘आपला वार्ताहर’ नावाचे दैनिक त्यांनी सुरू केले. वृत्तपत्र काढणे हे आजवर भांडवलदार किंवा तत्पुर्वी यशस्वी लेखक संपादकांनी केलेले धाडस होते. पण एका विक्रेत्याने वृत्तपत्र काढून यशस्वी करणे, हा खरेच चमत्कार होता. आज त्या माणसाने कुठलीही भांडवली ताकद पाठीशी नसताना सहा दैनिकांचा पसारा उभा केलेला आहे. मराठीप्रमाणेच हिंदी व तामी्ळ व कानडी भाषेतील दैनिकेही त्यांच्या ताफ़्यात आहेत. हे सर्व त्यांनी का करावे? पैसा मिळवण्यासाठी, पैसा कमावून चैन-ऐष करण्यासाठी, असे मी तरी नक्कीच म्हणू शकत नाही. कारण मी त्या माणसाला अठरा वर्षे ओळखतो. जेवढा पैसा मिळवला तो पुन्हा त्याच वृत्तपत्राच्या व्यवसायात त्याने गुंतवला आणि त्याच व्यवसायाचा व्याप वाढवत नेला आहे. पण त्या माणसाची नशा काही आटोक्यात येताना दिसत नाही. मी त्याला भूक म्हणत नाही. ती शिंगोटे नामक मा्णसाची नशाच आहे. जसा नशाबाज माणुस कितीही नशा झाली म्हणुन समाधानी होत नाही, तर पुढले पल्ले गाठायला आसुसलेला असतो, तसाच हा मुरलीशेठ शिंगोटे नामक माणूस वृत्तपत्र नावाच्या व्यसनाने पछाडलेला आहे. कोणाला माझ्या या भाषेचे वा उपमेचे आश्चर्य वाटेल. व्यवसाय किंवा धंद्याला व्यसन का म्हणावे? तर शिंगोटे तसाच झिंग चढलेला माणुस आहे. पण त्याच्या या नशेने किती चांगले काम केले आहे बघा. त्याच्या या नशेने किमान तीनचार हजार लोकांना थेट रोजगार मिळवून दिला आहे. त्याशिवाय त्याच्याशी संबंधीत आणखी काही लोकांना उदरनिर्वाहाचे साधन दिले आहे. या माणसाला अशी नशा नसती किंवा वृत्तपत्र विकण्याची इतकी उत्कट झिंग नसती, तर या लोकांचे कल्याण झाले असते काय? गेल्या वर्षभरात हे दैनंदिन सदर लिहितांना मला ज्यांचे फ़ोन आले व ज्यांनी माझ्या सडेतोड लिखाणाबद्दल माझे कौतुक केले, त्यांना मी स्पष्टच सांगत आलो, की कौतुक करायचे तर मुरलीशेठ शिंगोटे यांचे करा. कारण मी आयुष्यभर असेच लिहित आलो. पण जेवढे लेखन स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य मी शिंगोटे यांच्या वृत्तपत्रातून उपभोगू शकलो, तेवढे क्वचितच अन्यत्र मला मिळू शकले असेल. आज एकूणच माध्यमांवर भांडवलदारी विळखा घट्ट झाला असताना खर्‍या अर्थाने स्वतंत्र वृत्तीने स्वयंभू पत्रकारिता चालवण्याचे श्रेय एकट्या शिंगोटे यांना द्यावे लागेल. कारण आज स्वयंभू वृत्तपत्रे संपली आहेत आणि खरेच वाचक वा जनतेच्या हिताची जपणूक करणारी पत्रकारिता लयास चालली आहे. अशावेळी भांडवलदारीला शरण न गेलेले माध्यम म्हणुन शिंगोटे हा बुरूज बनून ठामपणे उभा राहिला आहे. त्याचे कारण वृत्तपत्र खपवायची त्याची नशा हेच आहे. या माणसाला वृत्तपत्र खपवण्याची नशा नसती तर आज एवढेही स्व्यंभू वृत्तपत्र शिल्लक राहिले नसते. म्हणुनच मी त्याच्या या नशेचे स्वागत करतो. नशा असावी तर अशी. झिंग जरूर असावी, पण अशी. ज्या नशेने किंवा झिंग असण्याने लोकांचे नुकसान होत नाही तर भलेच होते. शेवटी नशा किंवा झिंग म्हणजे तरी काय असते? जगापेक्षा वेगळे काही करून दाखवण्याची अनिवार इच्छा हीच नशा असते. ज्यातून आपले वेगळेपण दिसेल, असे काही करण्याची ओढ म्हणजे झिंग असते. कर्तृत्व, पुरूषार्थ म्हणुन जगाचे लक्ष वेधले जाण्याची इच्छा म्हणजेच नशा असते. मित्रांनो नशा जरूर करा, पण कर्तृत्व गाजवण्याची नशा असावी, नशा शिंगो्टेसारखी असावी. जी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा चमत्कार घडवून दाखवते. ( क्रमश:) भाग ( ३४१ ) ३०/७/१२ द्वारा पोस्ट केलेले bhau torsekar येथे ८:३३ म.उ.

In reply to by Jayant Naik

शाम भागवत 07/08/2020 - 23:23
आणखी हे थोडेसे. ———————— आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते. अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे. दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो. पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले. गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:) Posted by bhau torsekar at 8:41 AM यातून काॅपी पेस्ट Sunday, September 27, 2015 कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)

सतिश गावडे 08/08/2020 - 11:35
आमच्याकडे पेपर म्हटले की नवाकाळ असा तो काळ होता. पेपर स्टॉलवर गेलो की एक रुपया पुढे करुन "एक नवाकाळ द्या" म्हणणे सवयीचे झाले होते. मटा आणि लोकसत्ता लोकांच्या गावीही नसायचे. आणि एक दिवस स्टॉलवर "वार्ताहर" नावाचा एक नवाच पेपर दिसू लागला. कागदाचा दर्जा नवाकाळच्या तुलनेत एकदम सो सो होता. तरीही लोक तो पेपर चाळू लागले, नवाकाळपेक्षा काहीतरी वेगळेपणा जाणवत होता. आणि हळूहळू नवाकाळची जागा वार्ताहरने घेतली. पुढे रत्नागिरी टाईम्स आणि त्याची रायगड आवृत्ती रायगड टाईम्स स्टॉलवर लागेपर्यंत वार्ताहर अखंड वाचत होतो. रायगड टाईम्स आला आणि वार्ताहरचे वाचन बंद झाले.

शशिकांत ओक 09/08/2020 - 18:10
मित्रांनो, वरील धाग्यातील भाऊ तोरसेकरांचे प्रवचन असलेली लिंक कोणी बहुतेक उघडून पाहिलेली दिसत नाही! कारण मी आज सहज उघडली तर भलताच पुर्वीचा माझ्या लेखनाचा धागा उघडला! 'काय होतास तू काय झालास तू!' असो. आपणापैकी कोणी तोरसेकरांची ती क्लिप पाहिली नसेल तर मग ती सादर करेन.

अविनाश कुलकर्णी.. भावपुर्ण श्रद्धांजली.

गणेशा ·

हेमंतकुमार 05/08/2020 - 15:31
सा सं यांना एक सूचना: आपले जे सभासद दिवंगत झालेत त्यांच्या खात्यात तशी नोंद करता येईल का?

योगी९०० 05/08/2020 - 15:45
भावपुर्ण श्रध्दांजली... त्यांच्या काही लिखाणावर अत्यंत वाईट कॉमेंट झाल्या होत्या त्याची आठवण आली. लिहायचे मात्र मनापासून आणि येणार्‍या टिकेची पर्वा करायचे नाहीत.

Bhakti 05/08/2020 - 16:41
मला ते पुण्यातल्या शरपंजरी कार्यक्रमात भेटले होते.कार्यक्रम संपल्यावर आमचं आस्थेने बोलणं झालं होतं.नगरशी त्यांचा संबंध होता.मिरीकर वाड्याजवळ ते राहायचे कधीतरी ,नगर महाविद्यालयात ते शिकले होते.छोट्याशा भेटीतच त्यांच्या मोकळ्या हसत खेळत गप्पांनी अजूनही घर केलं होतं.खुपच मनमुराद होते अविनाश काका.भावपूर्ण श्रद्धांजली

अभ्या.. 05/08/2020 - 16:50
अकुकाका एकदम कलंदर असामी होते. रंगीला रसिला माणूस. वाईट झाले

खिलजि 05/08/2020 - 22:25
अत्यंत हृदयद्रावक अप्रिय घटना .. कसे झाले हे ? गुरुदेव ,, आपल्या आत्म्यास सद्गती मिळो ... आज भरपूर वाईट वाटले हे वाचून ...

समीरसूर 06/08/2020 - 13:33
वाईट झाले. कशामुळे गेले काही कल्पना आहे कुणाला? मिपावरील एक अतिशय सक्रिय आणि चिरतरुण सभासद हरपला. माझा त्यांच्याशी कधी थेट संपर्क नव्हता पण त्यांचे लिखाण मात्र मी वाचत असे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!! मिपावरील २-३ सभासद अकाली गेले. असं कुणी गेलं की हळहळ वाटते. आयुष्याच्या क्षणभंगूरपणाचा प्रत्यय येतो. काही वर्षांपूर्वी एक यकु म्हणून सभासद होते; ते अकाली गेले (चू. भू. दे. घे. - चूक असल्यास क्षमा करावी). नंतर वरुण मोहिते, बोका-ए-आझम, आणि आता अविनाश कुळकर्णी गेले...बहुतेक सगळे अकाली गेले. अर्थात, अविनाश कुळकर्णींचे वय मला माहित नाही. अजून कुणी गेले असल्यास कल्पना नाही.

बाप्पू 06/08/2020 - 17:29
अकु नेहमीच लक्षात राहतील. मिपावर खूप छान लिहायचे.. काही जण त्यांच्या लेखनाची स्तुती करायचे तर बरेचसे टर देखील उडवायचे. पण कधीही खालच्या पातळीवर येऊन वयक्तिक प्रतिसाद दिला नाही किंवा कोणाला वाईट बोलले नाही. भावपुर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो.

कोणी काहीही बोलले/लिहिले तरी त्यांच लेखन चालूच असायचं ते पाहून विशेष वाटायचं. अकुकाकांना श्रध्दांजली. सं - दी - प

चलत मुसाफिर 30/08/2020 - 19:31
अकुंच्या मूळ लेखाइतकेच मिपाकरांचे त्यावरील प्रतिसाद वाचनीय असायचे. मी प्रतिसादांच्या संख्येवर लक्ष ठेवुन असे. किमान 25-30 प्रतिसाद झाले की मगच लेख वाचायला घ्यायचा. एका अर्थाने वाचकाभिमुख लेखक! महत्त्वाचे म्हणजे प्रतिसादकर्त्यांनी कितीही टांग खेचली तरी कुलकर्णी यांच्याकडून कधिही गैर शब्द आला नाही. माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती पण त्यांचे मिपावरील व्यक्तिमत्त्व हे अतिशय सरळमार्गी व आनंदी असे होते.

हेमंतकुमार 05/08/2020 - 15:31
सा सं यांना एक सूचना: आपले जे सभासद दिवंगत झालेत त्यांच्या खात्यात तशी नोंद करता येईल का?

योगी९०० 05/08/2020 - 15:45
भावपुर्ण श्रध्दांजली... त्यांच्या काही लिखाणावर अत्यंत वाईट कॉमेंट झाल्या होत्या त्याची आठवण आली. लिहायचे मात्र मनापासून आणि येणार्‍या टिकेची पर्वा करायचे नाहीत.

Bhakti 05/08/2020 - 16:41
मला ते पुण्यातल्या शरपंजरी कार्यक्रमात भेटले होते.कार्यक्रम संपल्यावर आमचं आस्थेने बोलणं झालं होतं.नगरशी त्यांचा संबंध होता.मिरीकर वाड्याजवळ ते राहायचे कधीतरी ,नगर महाविद्यालयात ते शिकले होते.छोट्याशा भेटीतच त्यांच्या मोकळ्या हसत खेळत गप्पांनी अजूनही घर केलं होतं.खुपच मनमुराद होते अविनाश काका.भावपूर्ण श्रद्धांजली

अभ्या.. 05/08/2020 - 16:50
अकुकाका एकदम कलंदर असामी होते. रंगीला रसिला माणूस. वाईट झाले

खिलजि 05/08/2020 - 22:25
अत्यंत हृदयद्रावक अप्रिय घटना .. कसे झाले हे ? गुरुदेव ,, आपल्या आत्म्यास सद्गती मिळो ... आज भरपूर वाईट वाटले हे वाचून ...

समीरसूर 06/08/2020 - 13:33
वाईट झाले. कशामुळे गेले काही कल्पना आहे कुणाला? मिपावरील एक अतिशय सक्रिय आणि चिरतरुण सभासद हरपला. माझा त्यांच्याशी कधी थेट संपर्क नव्हता पण त्यांचे लिखाण मात्र मी वाचत असे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!! मिपावरील २-३ सभासद अकाली गेले. असं कुणी गेलं की हळहळ वाटते. आयुष्याच्या क्षणभंगूरपणाचा प्रत्यय येतो. काही वर्षांपूर्वी एक यकु म्हणून सभासद होते; ते अकाली गेले (चू. भू. दे. घे. - चूक असल्यास क्षमा करावी). नंतर वरुण मोहिते, बोका-ए-आझम, आणि आता अविनाश कुळकर्णी गेले...बहुतेक सगळे अकाली गेले. अर्थात, अविनाश कुळकर्णींचे वय मला माहित नाही. अजून कुणी गेले असल्यास कल्पना नाही.

बाप्पू 06/08/2020 - 17:29
अकु नेहमीच लक्षात राहतील. मिपावर खूप छान लिहायचे.. काही जण त्यांच्या लेखनाची स्तुती करायचे तर बरेचसे टर देखील उडवायचे. पण कधीही खालच्या पातळीवर येऊन वयक्तिक प्रतिसाद दिला नाही किंवा कोणाला वाईट बोलले नाही. भावपुर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो.

कोणी काहीही बोलले/लिहिले तरी त्यांच लेखन चालूच असायचं ते पाहून विशेष वाटायचं. अकुकाकांना श्रध्दांजली. सं - दी - प

चलत मुसाफिर 30/08/2020 - 19:31
अकुंच्या मूळ लेखाइतकेच मिपाकरांचे त्यावरील प्रतिसाद वाचनीय असायचे. मी प्रतिसादांच्या संख्येवर लक्ष ठेवुन असे. किमान 25-30 प्रतिसाद झाले की मगच लेख वाचायला घ्यायचा. एका अर्थाने वाचकाभिमुख लेखक! महत्त्वाचे म्हणजे प्रतिसादकर्त्यांनी कितीही टांग खेचली तरी कुलकर्णी यांच्याकडून कधिही गैर शब्द आला नाही. माझी प्रत्यक्ष ओळख नव्हती पण त्यांचे मिपावरील व्यक्तिमत्त्व हे अतिशय सरळमार्गी व आनंदी असे होते.
आत्ताच fb वर ऑर्कुट मित्राने सांगितले की आमचे चिरतरुण मित्र, आपले लाडके मिपाकर, अविनाश काका यांचे 30 तारखेला निधन झाले.. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. भावपुर्ण श्रद्धांजली.. अविनाश काका आणि आमची खरी भेट ऑर्कुट वर झाली. नंतर कित्येक संध्याकाळ आम्ही म्हात्रे ब्रिज वरील multi spice मध्ये भेटायचो.. किती गप्पा.. किती चांगले सल्ले पण दिले त्यांनी मला.. घराबद्दल.. लग्नाबद्दल.. किती गोष्टी.. त्यांच्या कारखाण्यांचे दिवस सांगायचे ते बऱ्याचदा.. फॉरेन ला असलेल्या मुली बद्दल पण मस्त बोलायचे.. नंतर हॉटेल विश्व् ला आम्ही मी आणि ते चहा आणि टोस्ट खायला भेटायचो.. एकदा काकी पण आल्या होत्या..

कथा: त्रिकोणाचे तिन कोन

पाषाणभेद ·

पाषाणभेद 19/07/2020 - 18:23
विषय मराठी युवकभारती (प्रथम भाषा), इयत्ता: बारावी महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी संशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२ अशासन निर्णय क्रमांक - नअभ्यास-१२१३/ (प्रअ ८६२) एएसडीएफ/४ दिनांक ३१/०४/२० अन्वये विस्थापन करण्यात आलेल्या समितीच्या दिनांक ३०/०२/२० रोजीच्या बैठकीत हा पाठ या अशैक्षणीक (कोरोना काळ) वर्षापासून निर्धारीत करण्यात येत आहे. विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी सुचना: सदर पाठ आपल्या स्मार्ट फोनमधील दक्षशिक्ष या अ‍ॅपद्वारे पाठावरील क्यू. आर. स्कॅनरद्वारे स्कॅन केल्यास अध्यापनास उपलब्ध आहे. पाठ क्रमांक: ५ - कथा: अधांतरी त्रिकोण ले. पाषाणभेद (जन्मतिथी उपलब्ध नाही ते मृ. शके १६६१ किंवा ६२) =*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*= अप्रसिद्ध समिक्षक, विनोदी लेखक, कवी, टिकाकार, प्रतिसाद लेखक. लहाणपणापासूनच ते आंतरजालावर लेखन करत असत. तेथील टिका वाचून टिकाकार झाले. विविध वाडःमयप्रकार हाताळले. इतर टिकाकारांना तोंड दिले. पाभेचा चहा, युगलगीतः बाई इथंच ठोकू का हा खिळा?, मुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम आदी असंख्य लेख आंतरजालावर प्रसिद्ध. द्वितीय आंतरआकाशगंगा मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भुषविले. प्रस्तूत पाठात लेखकाने बालपण ते तरुणपणाचे चित्र रेखाटले आहे. कथानायक आपल्या अभ्यासाकडे लक्ष देवून इतर सर्व गुण आपल्या अंगी कसे बाणवत होता याचे विवेचन केले आहे. मैत्री, कष्ट, चांगला स्वभाव, खिलाडू वृत्ती, गरीबांविषयी- सर्व धर्मांविषयी कणव आदी गुण कथानायकात विषद होतात. आजच्या युवकांमध्ये हे गुण अंगी बाणावेत ह्या उद्दात्त हेतूने प्रस्तूत पाठ लिहीला आहे असे लेखकाने आम्हास खाजगी बैठकीत सांगितलेले आहे. =*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=

पाषाणभेद 19/07/2020 - 18:25
+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+= स्वाध्याय / कृती +=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+= १) कृती करा. (१) कथानायकाने सांगितलेल्या लहाणपणाच्या गमती: अ) ________________ आ) ______________ (२) कथेतील मुलगा खेळत असलेले खेळ: अ) ________________ आ) ______________ (३) कथेतील तिन पात्रे: अ) ________________ आ) ______________इ)______________ २) खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (१) माळी काका लांब बांबूला आकडा लावून पैसे काढून देत असत. (२) त्या वेळच्या खिरखुर्म्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. (३) गणपतीच्या दिवसात करिमचाचा मातीचा गणपती तयार करत असत. त्यांच्या हातात कला होती. (४) देवूच्या आईने देवूचे लग्न ठरल्याची बातमी दिली. ३) थोडक्यात उत्तरे लिहा. (१) अमृत रहिमला होस्टेलमध्ये सोडायला का गेला होता? (२) देवीका आनंदात का होती? (३) देवीका अन तिची आई लग्नाची बातमी सांगायला अमृतच्या घरी का गेल्या? ४) दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा पुन्हा भरा. (१) देवीकाबद्दल माझे जसे ______ होते तसेच त्याचेही देवीकावर _______ होते. (अभ्यास, प्रेम, मन) (२) आम्ही दोघेही माझ्या _________ कॉलेजला जात असू. (सायकल, स्कूटर, कार) (३) देवू तशी भित्री अन _______ असल्याने तो नेमका तिच्या बाजूलाच फटाके फोडत असे. (अभ्यासू, कष्टाळू, भोळी) ५) व्याकरण (अ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा. (१) कारखाना म्हटला की तेथे रांगेने यंत्रमाग, कापडाची रिळे, दोर्‍यांच्या बॉबीन्स आदी सामान पसरलेले असायचे. (२) मला तर तो एक धक्काच होता. (आ) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा. (१) भोळीभाबडी (२) पटांगण ६) स्वमत (अ) "फटाक्यांविना त्या वर्षीची माझी दिवाळी मात्र सुन्न होती", या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा. (आ) "तिच्या एकंदरीत वर्तवणूकीवरून ती अगदी आनंदी भासत होती.", या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. ७) उपक्रम पस्तुत पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी करा. त्यासाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा. ८) तोंडी परीक्षा 'माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण' या विषयावर पाच मिनीटांचे भाषण सादर करा.

पाषाणभेद 19/07/2020 - 18:39
प्रस्तूत पाठ हा लेखकांनी लिहीलेला असल्याने "राज्य पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी संशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२" यातील लेखनात बदल करू शकत नाही. लेखकांनी लिहीलेल्या मतांविषयी लेखकच सहमत नसल्याने पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी मंडळदेखील सहमत नाही. पाठ्यपुस्तकात लेखकाने जसा लेख उपलब्ध करवून दिला आहे तसा आम्ही छापला आहे. यात काही बदल करणे मंडळाला शक्य नाही. तसेच यात काही तृटि असल्यास मंडळ त्यास जबाबदार नाही.

पाषाणभेद 19/07/2020 - 18:23
विषय मराठी युवकभारती (प्रथम भाषा), इयत्ता: बारावी महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी संशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२ अशासन निर्णय क्रमांक - नअभ्यास-१२१३/ (प्रअ ८६२) एएसडीएफ/४ दिनांक ३१/०४/२० अन्वये विस्थापन करण्यात आलेल्या समितीच्या दिनांक ३०/०२/२० रोजीच्या बैठकीत हा पाठ या अशैक्षणीक (कोरोना काळ) वर्षापासून निर्धारीत करण्यात येत आहे. विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी सुचना: सदर पाठ आपल्या स्मार्ट फोनमधील दक्षशिक्ष या अ‍ॅपद्वारे पाठावरील क्यू. आर. स्कॅनरद्वारे स्कॅन केल्यास अध्यापनास उपलब्ध आहे. पाठ क्रमांक: ५ - कथा: अधांतरी त्रिकोण ले. पाषाणभेद (जन्मतिथी उपलब्ध नाही ते मृ. शके १६६१ किंवा ६२) =*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*= अप्रसिद्ध समिक्षक, विनोदी लेखक, कवी, टिकाकार, प्रतिसाद लेखक. लहाणपणापासूनच ते आंतरजालावर लेखन करत असत. तेथील टिका वाचून टिकाकार झाले. विविध वाडःमयप्रकार हाताळले. इतर टिकाकारांना तोंड दिले. पाभेचा चहा, युगलगीतः बाई इथंच ठोकू का हा खिळा?, मुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम आदी असंख्य लेख आंतरजालावर प्रसिद्ध. द्वितीय आंतरआकाशगंगा मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भुषविले. प्रस्तूत पाठात लेखकाने बालपण ते तरुणपणाचे चित्र रेखाटले आहे. कथानायक आपल्या अभ्यासाकडे लक्ष देवून इतर सर्व गुण आपल्या अंगी कसे बाणवत होता याचे विवेचन केले आहे. मैत्री, कष्ट, चांगला स्वभाव, खिलाडू वृत्ती, गरीबांविषयी- सर्व धर्मांविषयी कणव आदी गुण कथानायकात विषद होतात. आजच्या युवकांमध्ये हे गुण अंगी बाणावेत ह्या उद्दात्त हेतूने प्रस्तूत पाठ लिहीला आहे असे लेखकाने आम्हास खाजगी बैठकीत सांगितलेले आहे. =*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=

पाषाणभेद 19/07/2020 - 18:25
+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+= स्वाध्याय / कृती +=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+= १) कृती करा. (१) कथानायकाने सांगितलेल्या लहाणपणाच्या गमती: अ) ________________ आ) ______________ (२) कथेतील मुलगा खेळत असलेले खेळ: अ) ________________ आ) ______________ (३) कथेतील तिन पात्रे: अ) ________________ आ) ______________इ)______________ २) खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (१) माळी काका लांब बांबूला आकडा लावून पैसे काढून देत असत. (२) त्या वेळच्या खिरखुर्म्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. (३) गणपतीच्या दिवसात करिमचाचा मातीचा गणपती तयार करत असत. त्यांच्या हातात कला होती. (४) देवूच्या आईने देवूचे लग्न ठरल्याची बातमी दिली. ३) थोडक्यात उत्तरे लिहा. (१) अमृत रहिमला होस्टेलमध्ये सोडायला का गेला होता? (२) देवीका आनंदात का होती? (३) देवीका अन तिची आई लग्नाची बातमी सांगायला अमृतच्या घरी का गेल्या? ४) दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा पुन्हा भरा. (१) देवीकाबद्दल माझे जसे ______ होते तसेच त्याचेही देवीकावर _______ होते. (अभ्यास, प्रेम, मन) (२) आम्ही दोघेही माझ्या _________ कॉलेजला जात असू. (सायकल, स्कूटर, कार) (३) देवू तशी भित्री अन _______ असल्याने तो नेमका तिच्या बाजूलाच फटाके फोडत असे. (अभ्यासू, कष्टाळू, भोळी) ५) व्याकरण (अ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा. (१) कारखाना म्हटला की तेथे रांगेने यंत्रमाग, कापडाची रिळे, दोर्‍यांच्या बॉबीन्स आदी सामान पसरलेले असायचे. (२) मला तर तो एक धक्काच होता. (आ) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा. (१) भोळीभाबडी (२) पटांगण ६) स्वमत (अ) "फटाक्यांविना त्या वर्षीची माझी दिवाळी मात्र सुन्न होती", या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा. (आ) "तिच्या एकंदरीत वर्तवणूकीवरून ती अगदी आनंदी भासत होती.", या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. ७) उपक्रम पस्तुत पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी करा. त्यासाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा. ८) तोंडी परीक्षा 'माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण' या विषयावर पाच मिनीटांचे भाषण सादर करा.

पाषाणभेद 19/07/2020 - 18:39
प्रस्तूत पाठ हा लेखकांनी लिहीलेला असल्याने "राज्य पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी संशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२" यातील लेखनात बदल करू शकत नाही. लेखकांनी लिहीलेल्या मतांविषयी लेखकच सहमत नसल्याने पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी मंडळदेखील सहमत नाही. पाठ्यपुस्तकात लेखकाने जसा लेख उपलब्ध करवून दिला आहे तसा आम्ही छापला आहे. यात काही बदल करणे मंडळाला शक्य नाही. तसेच यात काही तृटि असल्यास मंडळ त्यास जबाबदार नाही.
विषय मराठी युवकभारती (प्रथम भाषा), इयत्ता: बारावी महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी संशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२ अशासन निर्णय क्रमांक - नअभ्यास-१२१३/ (प्रअ ८६२) एएसडीएफ/४ दिनांक ३१/०४/२० अन्वये विस्थापन करण्यात आलेल्या समितीच्या दिनांक ३०/०२/२० रोजीच्या बैठकीत हा पाठ या अशैक्षणीक (कोरोना काळ) वर्षापासून निर्धारीत करण्यात येत आहे. विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी सुचना: सदर पाठ आपल्या स्मार्ट फोनमधील दक्षशिक्ष या अ‍ॅपद्वारे पाठावरील क्यू. आर. स्कॅनरद्वारे स्कॅन केल्यास अध्यापनास उपलब्ध आहे. पाठ क्रमांक: ५ - कथा: अधांतरी त्रिकोण ले. पाषाणभेद (जन्मतिथी उपलब्ध नाही ते मृ.

... And a forward shortleg

जे.पी.मॉर्गन ·

सोत्रि 17/07/2020 - 06:36
एकी सोलकरनं फॉरवर्ड शॉर्टलेगच्या जागेचा ७/१२ आपल्या नावावर करून घेतला होता.
बोले तो बोलर बस ससी कपूर होता है... असली बच्चन तो कोई और है!
हे असले स्क्वेअर कट्स जेप्याचा फॅन असण्याची कारणं आहेत!! - (जेप्याचा पन्खा) सोकजी

छान लेख. फॉरवर्ड शॉर्ट लेगला एकनाथ सोलकर उभा असल्यास फलंदाजांना बचावात्मक फलंदाजी करायलाही भीती वाटायची. सिली पॉईंटला अबिद अली आणि फॉरवर्ड शॉर्ट लेगला एकनाथ सोलकर फलंदाजाला जखडून टाकायचे. वेस्ट इंडिजविरुद्ध १९७५ च्या मुंबई कसोटीत सोलकरने त्याच्या कसोटी कारकिर्तीतील एकमेव शतक झळकावले होते, ती खेळी तेव्हा दूरदर्शनवर बघितली होती.

फॉरवर्ड शॉर्टलेग ही तशी नॉन-ग्लॅमरस जागा. तिथे कोणी स्टार उभा राहत नाही. शक्यतो पदार्पण करणार्‍यांसाठी राखीव. त्यातही भारताकडून बर्‍याचदा ओपनरला तिथं उभं राहिलेलं पाहिलंय. (कदाचित २००० च्या दशकात सेहवाग-द्रविड-तेंडूलकर-गांगुली-लक्ष्मण या जागा फिक्स असल्याने फक्त दुसरा ओपनर बदलत राहायचा आणि तो या जागेवर यायचा.) त्यामुळे तिथं एस. रमेश, आकाश चोप्रा, कैफ, गंभीर, शिखर धवन, सध्या पुजारा, राहूल, यांना पाहिलेलं आहे. अगदी क्वचित गांगुली, युवराज यांना पाहिलंय. द्रविडने नेहमीप्रमाणे जेव्हा कुणी नसेल तेव्हा 'कमी तिथे आम्ही' या त्याच्या धर्माला जागून तिथे क्षेत्ररक्षण केलंय. पण कुणी का असेना, तिथं कॅच सुटल्यावर शिव्या नाही देता येत. पण जर कॅच पकडला तर तो अफलातूनच असतो.

गामा पैलवान 18/07/2020 - 14:05
जे.पी.मॉर्गन, लेख झकास जमलाय. या जागेविषयी अगदी त्रोटक माहिती उपलब्ध आहे असं दिसतंय. त्यामुळेच की काय लेख लहानखुरा वाटतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतांना जलद आणि मंद गोलंदाजांच्या समोर वेगळ्या प्रकारचे डावपेच अंमलात आणावे लागंत असावेत. यावर विवेचन अपेक्षित होतं. जमल्यास नक्की लिहा. :-) आ.न., -गा.पै. अवांतर : आम्ही टवाळखोर लोकांनी आमच्या लहानपणी फॉरवर्ड शॉर्ट लेग याची संज्ञोत्पत्ती शोधली होती. इथे क्षेत्ररक्षण करतांना आपला पुढचा छोटा पाय सतत सांभाळावा लागतो. म्हणून याला इंग्रजीत फॉरवर्ड शॉर्ट लेग म्हणतात. खरंतर ही मराठी संज्ञा आहे.

आम्ही शाळेत असतांना मॅण्ड्रेक, वेताळ यांबरोबरच एकनाथ सोलकर हा पण आमचा हिरो होता. त्याच्या बद्दल अनेक कथा प्रचलित होत्या. त्या वेळी दुरदर्शन नस्ल्याने त्या खऱ्या मानण्याशिवाय इलाज नव्हता. त्याने एक झेल पाठीवर झोपुन दोन पायांमधे पकडल्याची कथा फ़ारच लोकप्रिय होती. आणी तो बॅट्समन ने मारलेला डायरेक्ट फ़टका होता.

विजुभाऊ 18/07/2020 - 18:55
टोनी ग्रेग याच्या बद्दल बर्‍याच दंतकथा आहेत. तो म्हणे फॉर्वर्ड शॉर्टलेग ला किंवा स्लीप मधे उभा राहून सतत बडबड करत असायचा. बॅट्समन ला उचकवणे हा हेतू तो बरेचदा साध्य करायचा

जगप्रवासी 21/07/2020 - 12:37
पण तुमच्या लेखणीच्या मानाने खूपच छोटा झालाय. तुमचा लेख म्हणजे मस्त चहाचे झुरके घेत चवीचवीने कांदाभजी खाण्याचा प्रकार. फॉरवर्ड शॉर्ट लेगचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मोहम्मद कैफने केलेला रन आऊट - https://www.youtube.com/watch?v=8KUCzjMBVTA

सोत्रि 17/07/2020 - 06:36
एकी सोलकरनं फॉरवर्ड शॉर्टलेगच्या जागेचा ७/१२ आपल्या नावावर करून घेतला होता.
बोले तो बोलर बस ससी कपूर होता है... असली बच्चन तो कोई और है!
हे असले स्क्वेअर कट्स जेप्याचा फॅन असण्याची कारणं आहेत!! - (जेप्याचा पन्खा) सोकजी

छान लेख. फॉरवर्ड शॉर्ट लेगला एकनाथ सोलकर उभा असल्यास फलंदाजांना बचावात्मक फलंदाजी करायलाही भीती वाटायची. सिली पॉईंटला अबिद अली आणि फॉरवर्ड शॉर्ट लेगला एकनाथ सोलकर फलंदाजाला जखडून टाकायचे. वेस्ट इंडिजविरुद्ध १९७५ च्या मुंबई कसोटीत सोलकरने त्याच्या कसोटी कारकिर्तीतील एकमेव शतक झळकावले होते, ती खेळी तेव्हा दूरदर्शनवर बघितली होती.

फॉरवर्ड शॉर्टलेग ही तशी नॉन-ग्लॅमरस जागा. तिथे कोणी स्टार उभा राहत नाही. शक्यतो पदार्पण करणार्‍यांसाठी राखीव. त्यातही भारताकडून बर्‍याचदा ओपनरला तिथं उभं राहिलेलं पाहिलंय. (कदाचित २००० च्या दशकात सेहवाग-द्रविड-तेंडूलकर-गांगुली-लक्ष्मण या जागा फिक्स असल्याने फक्त दुसरा ओपनर बदलत राहायचा आणि तो या जागेवर यायचा.) त्यामुळे तिथं एस. रमेश, आकाश चोप्रा, कैफ, गंभीर, शिखर धवन, सध्या पुजारा, राहूल, यांना पाहिलेलं आहे. अगदी क्वचित गांगुली, युवराज यांना पाहिलंय. द्रविडने नेहमीप्रमाणे जेव्हा कुणी नसेल तेव्हा 'कमी तिथे आम्ही' या त्याच्या धर्माला जागून तिथे क्षेत्ररक्षण केलंय. पण कुणी का असेना, तिथं कॅच सुटल्यावर शिव्या नाही देता येत. पण जर कॅच पकडला तर तो अफलातूनच असतो.

गामा पैलवान 18/07/2020 - 14:05
जे.पी.मॉर्गन, लेख झकास जमलाय. या जागेविषयी अगदी त्रोटक माहिती उपलब्ध आहे असं दिसतंय. त्यामुळेच की काय लेख लहानखुरा वाटतो. या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतांना जलद आणि मंद गोलंदाजांच्या समोर वेगळ्या प्रकारचे डावपेच अंमलात आणावे लागंत असावेत. यावर विवेचन अपेक्षित होतं. जमल्यास नक्की लिहा. :-) आ.न., -गा.पै. अवांतर : आम्ही टवाळखोर लोकांनी आमच्या लहानपणी फॉरवर्ड शॉर्ट लेग याची संज्ञोत्पत्ती शोधली होती. इथे क्षेत्ररक्षण करतांना आपला पुढचा छोटा पाय सतत सांभाळावा लागतो. म्हणून याला इंग्रजीत फॉरवर्ड शॉर्ट लेग म्हणतात. खरंतर ही मराठी संज्ञा आहे.

आम्ही शाळेत असतांना मॅण्ड्रेक, वेताळ यांबरोबरच एकनाथ सोलकर हा पण आमचा हिरो होता. त्याच्या बद्दल अनेक कथा प्रचलित होत्या. त्या वेळी दुरदर्शन नस्ल्याने त्या खऱ्या मानण्याशिवाय इलाज नव्हता. त्याने एक झेल पाठीवर झोपुन दोन पायांमधे पकडल्याची कथा फ़ारच लोकप्रिय होती. आणी तो बॅट्समन ने मारलेला डायरेक्ट फ़टका होता.

विजुभाऊ 18/07/2020 - 18:55
टोनी ग्रेग याच्या बद्दल बर्‍याच दंतकथा आहेत. तो म्हणे फॉर्वर्ड शॉर्टलेग ला किंवा स्लीप मधे उभा राहून सतत बडबड करत असायचा. बॅट्समन ला उचकवणे हा हेतू तो बरेचदा साध्य करायचा

जगप्रवासी 21/07/2020 - 12:37
पण तुमच्या लेखणीच्या मानाने खूपच छोटा झालाय. तुमचा लेख म्हणजे मस्त चहाचे झुरके घेत चवीचवीने कांदाभजी खाण्याचा प्रकार. फॉरवर्ड शॉर्ट लेगचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मोहम्मद कैफने केलेला रन आऊट - https://www.youtube.com/watch?v=8KUCzjMBVTA
आपण कॉमेंटरीमध्ये नेहेमी ऐकतो बघा - Kumble resumes from round the wicket with an aggressive field – 2 slips, a gully, silly point and a forward shortleg. येस! ... And a forward shortleg! एकदम "...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" स्टाईलमध्ये! कारण ती जागाच तशी आहे. फुटबॉल मधे स्वीपर किंवा लिबेरो, हॉकीमध्ये quarterback , बास्केटबॉल मधे point guard, कबड्डीमधला कोपरा रक्षक यांचा जो माज, जे ग्लॅमर तेच क्रिकेटमध्ये फॉरवर्ड शॉर्टलेगचं. इथे डायलॉगबाजी करून टाळ्या शिट्ट्या घेण्याची बात नाही - कडक रोलमध्ये पिक्चर खाण्याचा विषय आहे.

क्वाएट प्लीज... लेडीज अँड जेंटलमेन!

जे.पी.मॉर्गन ·

हेमंतकुमार 13/07/2020 - 14:01
१९८० चा बोर्ग - मॅकेन्रो सामन्याचा श्वास रोखून धरायला लावणारा टायब्रेकर असो
मस्त आठवणी आहेत त्या !

शीर्षकावरून अंदाज आलेलाच होता. आणि आपण सामान्य भारतीयांचं क्रिकेटनंतरचं टेनिस त्यातही विम्बल्डन हे दुसरं प्रेम आहे हे खरे. लेख प्रचंड आवडला. सं - दी - प

हेमंतकुमार 13/07/2020 - 14:01
१९८० चा बोर्ग - मॅकेन्रो सामन्याचा श्वास रोखून धरायला लावणारा टायब्रेकर असो
मस्त आठवणी आहेत त्या !

शीर्षकावरून अंदाज आलेलाच होता. आणि आपण सामान्य भारतीयांचं क्रिकेटनंतरचं टेनिस त्यातही विम्बल्डन हे दुसरं प्रेम आहे हे खरे. लेख प्रचंड आवडला. सं - दी - प
चंदा आए, तारे आए, आनेवाले सारे आये आए तुम्ही संग ना... आन मिलो सजना| जुलै महिन्याचा दुसरा आठवडा .... दुपारची वेळ.... बाहेर रिमझिमणारा पाऊस.... हातात मोठा मग भरून वाफाळता चहा आणि ही अप्रतीम ठुमरी. जुन्या आठवणींची हुरहुर लावणारी. ह्यावेळी खरोखरच एका सजणीने झुरवलं. तिच्या आठवणीने जीव वेडापिसा झालाय. तिचं आणि माझं नातं अगदी मी वयात येतानापासूनचं - त्याहीपेक्षा किंचित आधीचंच. हिरवळीवरून - पांढर्‍या शुभ्र पेहरावात ओंजळीने मोती उधळीत येणारी ती. तिच्या त्या निळ्या डोळ्यांना, सोनेरी केसांना, तिच्या तारुण्याने मुसमुसलेल्या अंगकांतीला, स्ट्रॉबेरीचा रंग ल्यालेल्या गालांना चिरतारुण्याचं वरदान.

मला भेटलेले रुग्ण - २२

डॉ श्रीहास ·

शलभ 28/06/2020 - 21:13
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पेशंट बघताय म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. आमच्या इथे बरीच क्लिनिक बंद आहेत. जे क्लिनिक चालू आहेत त्यांना स्पेशल धन्यवाद दिले आहेत. आमच्या इथला Dr. तर ट्रेन ने अपडाऊन करायचा. ट्रेन बंद झाल्यापासून क्लिनिक जवळच रेंट वर राहतोय.

दिगोचि 29/06/2020 - 07:11
जमेल तेव्हा तुमच्या डाॅक्टरांना एक फोन करा आणि तुमची त्यांच्याबद्दल भावना सांगा किंवा त्यांना स्वत:ची काळजी घ्या एवढंच म्हणा. >>> डॉक्टरानाच काय इतर जेजे या कोरोना विषाणु दिवसात मदत करत आहेत त्यासर्वना आभार प्रदर्शक म्हणून मोदिजीनी सर्वाना ताळ्या वाजवायला सन्गितले होते तर त्यावर झालेल्या प्रतिक्रियावरुण लोकांची मनोवृत्ती समजली असे लोक धन्यवाद देणार नाहीत.

In reply to by प्रमोद देर्देकर

रातराणी 29/06/2020 - 12:43
+1 आरोग्यसेवा खंड न पडू देता पुरवणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद! केवढा मोठा भार उचलता आहात तुमच्या खांद्यावर!! _/\_

अरिंजय 29/06/2020 - 12:04
नेहमीप्रमाणेच हा लेख देखील छान. तुमचे अनुभव हे आम्हाला वेगळाच दृष्टीकोन देऊन जातात. तुमच्या सहीत सर्व डॉक्टर लोकांचे खरंच कौतुक आहे. सध्या आमचा एक जवळचा डॉक्टर मित्र औबाद मधे अत्यंत धोकादायक परिस्थितीत, सरकारकडून अतिशय मर्यादित साधनांचा पुरवठा होत असताना बाहेरून व्यवस्था करून कोरोनाशी लढत आहे. अशा गोष्टी लोकांच्या नजरेआड असतात. दुसरा एक जवळचा डॉक्टर मित्र कुडाळ मधे लढत आहे. त्यांचे अनुभव अतिशय भयानक आहेत. पेशंटचे नातेवाईक सुद्धा ज्याला टाकून जातात अशांना हे डॉक्टर लोकं सांभाळत आहेत. लोकांच्या मनोवृत्तीची खरंच कीव येते.

वीणा३ 30/06/2020 - 01:50
तुमचे अनुभव वाचायला खरंच आवडतात. मुळात हा तुमच्यासाठी फक्त व्यवसाय नाहीये, तुम्ही रुग्णाला मनापासून वेळ देता हे कळतं. तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनपुर्वक धन्यवाद!!! असेच अनुभव लिहीत रहा.

जेम्स वांड 30/06/2020 - 15:23
तुमच्या ह्या सिरीजवर प्रतिसाद दिला होता की नाही ते आठवत नाही म्हणून परत एकदा म्हणतो ब्रदर अँड अदर डॉक्टर्स, यु आर गॉड

सविता००१ 11/07/2020 - 15:50
खरंच फार सुंदर लिहिलय. आणि हे नक्कीच म्हणायला हवं की ज्या परिस्थितीत तुम्ही लोक काम करताय, ते शब्दांत सांगण्याच्या पलिकडचं आहे. ज्यांच्याबद्द्ल अतिशय कृतज्ञता वाटावी असे सध्याच्या परिस्थितीत फक्त तुम्ही लोक. _________/\__________

शलभ 28/06/2020 - 21:13
नेहमीप्रमाणेच छान लिहिलंय. सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पेशंट बघताय म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. आमच्या इथे बरीच क्लिनिक बंद आहेत. जे क्लिनिक चालू आहेत त्यांना स्पेशल धन्यवाद दिले आहेत. आमच्या इथला Dr. तर ट्रेन ने अपडाऊन करायचा. ट्रेन बंद झाल्यापासून क्लिनिक जवळच रेंट वर राहतोय.

दिगोचि 29/06/2020 - 07:11
जमेल तेव्हा तुमच्या डाॅक्टरांना एक फोन करा आणि तुमची त्यांच्याबद्दल भावना सांगा किंवा त्यांना स्वत:ची काळजी घ्या एवढंच म्हणा. >>> डॉक्टरानाच काय इतर जेजे या कोरोना विषाणु दिवसात मदत करत आहेत त्यासर्वना आभार प्रदर्शक म्हणून मोदिजीनी सर्वाना ताळ्या वाजवायला सन्गितले होते तर त्यावर झालेल्या प्रतिक्रियावरुण लोकांची मनोवृत्ती समजली असे लोक धन्यवाद देणार नाहीत.

In reply to by प्रमोद देर्देकर

रातराणी 29/06/2020 - 12:43
+1 आरोग्यसेवा खंड न पडू देता पुरवणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद! केवढा मोठा भार उचलता आहात तुमच्या खांद्यावर!! _/\_

अरिंजय 29/06/2020 - 12:04
नेहमीप्रमाणेच हा लेख देखील छान. तुमचे अनुभव हे आम्हाला वेगळाच दृष्टीकोन देऊन जातात. तुमच्या सहीत सर्व डॉक्टर लोकांचे खरंच कौतुक आहे. सध्या आमचा एक जवळचा डॉक्टर मित्र औबाद मधे अत्यंत धोकादायक परिस्थितीत, सरकारकडून अतिशय मर्यादित साधनांचा पुरवठा होत असताना बाहेरून व्यवस्था करून कोरोनाशी लढत आहे. अशा गोष्टी लोकांच्या नजरेआड असतात. दुसरा एक जवळचा डॉक्टर मित्र कुडाळ मधे लढत आहे. त्यांचे अनुभव अतिशय भयानक आहेत. पेशंटचे नातेवाईक सुद्धा ज्याला टाकून जातात अशांना हे डॉक्टर लोकं सांभाळत आहेत. लोकांच्या मनोवृत्तीची खरंच कीव येते.

वीणा३ 30/06/2020 - 01:50
तुमचे अनुभव वाचायला खरंच आवडतात. मुळात हा तुमच्यासाठी फक्त व्यवसाय नाहीये, तुम्ही रुग्णाला मनापासून वेळ देता हे कळतं. तुम्ही करत असलेल्या कामासाठी मनपुर्वक धन्यवाद!!! असेच अनुभव लिहीत रहा.

जेम्स वांड 30/06/2020 - 15:23
तुमच्या ह्या सिरीजवर प्रतिसाद दिला होता की नाही ते आठवत नाही म्हणून परत एकदा म्हणतो ब्रदर अँड अदर डॉक्टर्स, यु आर गॉड

सविता००१ 11/07/2020 - 15:50
खरंच फार सुंदर लिहिलय. आणि हे नक्कीच म्हणायला हवं की ज्या परिस्थितीत तुम्ही लोक काम करताय, ते शब्दांत सांगण्याच्या पलिकडचं आहे. ज्यांच्याबद्द्ल अतिशय कृतज्ञता वाटावी असे सध्याच्या परिस्थितीत फक्त तुम्ही लोक. _________/\__________
http://www.misalpav.com/node/46054 १.हि पेशंट गेल्या ४ वर्षांपासून नियमित येते , ह्यावेळेस तिच्या मुलीला दाखवायला आली होती. श्वासाची तपासणी केली आणि सौम्य स्वरूपाचा दमा आहे हे निदान सांगून औषधं लिहून दिली आणि सांगीतलं तुझ्या आईला दमा आहे म्हणून अनुवांशीकतेमुळे तुला आलेला दिसतोय, पण काळजी करू नको छान फरक पडेल असं सांगून पुढची तारीख दिली. पेशंट केबिन च्या बाहेर गेल्यावर तिची आई हळूच म्हणाली की डाॅक्टर हीला ४ महीन्यांची असतांना दत्तक घेतलं होतं ........ ———————॰———— २.बऱ्याच दिवसांनी हे काका परत आले होते , तपासलं आणि फाईल बघीतल्यावर औषधांसंबधी बोललो, पुढे हे विचारलं की बीडी बंद केली की नाही ?

डोक्याला शॉट [तृतीया]

गड्डा झब्बू ·

In reply to by गड्डा झब्बू

आनन्दा 18/06/2020 - 21:42
अकु झाले, आता हे! तुम्हाला पण दत्तात्रेयांसारखे २४ गुरू मिळोत आणि आम्हाला त्यांची विचित्र चित्रे वाचायला मिळोत अशी दत्तात्रेयचरणी प्रार्थना!

अथांग आकाश 19/06/2020 - 11:25
वांझोट्या चर्चांनी भरलेला बोर्ड पाहून बेजार झालेल्या शेकडो-हजारो सामान्य मिपा वाचकांना विरंगुळा देणारे लेखन. वामा मोड सोडून प्रतिसाद देण्यासाठी Log in करायला भाग पाडलंत राव! You said it, Man!! you said it

In reply to by विजुभाऊ

संगणकनंद 19/06/2020 - 19:27
काळजी करु नका. ते अंतराळात निसटलेल्या स्मृती स्ट्रींग्ज पकडून तुमच्या मेंदूत भरतील (अ)वैज्ञानिक प्रयोग करुन. बरं तुम्हाला कसल्या स्मृती स्ट्रींग्ज? क्लासिक की एआय एनेबल्ड? विथ हार्ड डीस्क की विथ एसेसडी?

In reply to by गड्डा झब्बू

आनन्दा 18/06/2020 - 21:42
अकु झाले, आता हे! तुम्हाला पण दत्तात्रेयांसारखे २४ गुरू मिळोत आणि आम्हाला त्यांची विचित्र चित्रे वाचायला मिळोत अशी दत्तात्रेयचरणी प्रार्थना!

अथांग आकाश 19/06/2020 - 11:25
वांझोट्या चर्चांनी भरलेला बोर्ड पाहून बेजार झालेल्या शेकडो-हजारो सामान्य मिपा वाचकांना विरंगुळा देणारे लेखन. वामा मोड सोडून प्रतिसाद देण्यासाठी Log in करायला भाग पाडलंत राव! You said it, Man!! you said it

In reply to by विजुभाऊ

संगणकनंद 19/06/2020 - 19:27
काळजी करु नका. ते अंतराळात निसटलेल्या स्मृती स्ट्रींग्ज पकडून तुमच्या मेंदूत भरतील (अ)वैज्ञानिक प्रयोग करुन. बरं तुम्हाला कसल्या स्मृती स्ट्रींग्ज? क्लासिक की एआय एनेबल्ड? विथ हार्ड डीस्क की विथ एसेसडी?
"हरी ओsssम" असे मोठ्या आवाजात म्हणत रवी बाबाने चिलीम धरलेली हातांची जुडी कपाळाला लावली आणि डावीकडे बसलेल्या राजाराम बुवाने पेटवून धरलेल्या माचीसच्या दोन काड्यांजवळ तिचे टोक आणून सर केली. गांजाचा एक दमदार झुरका मारून तोंडातून धुराचे लोट सोडत चिलीम शेजारी बसलेल्या रज्जुभैय्याच्या पुढ्यात धरली. "चल चली को चाम ले...साई बाबा का नाम ले" असा घोष करून रज्जुभैय्याने जोरकस दम मारून चिलीम बाजूच्या सागर संजयक्षीर कडे पास केली. सर्वज्ञानी सागरने आधी तोंडावरचा N95 मास्क काढला. मग खिशातून 80% अल्कोहोल असलेल्या सॅनीटायझरची बाटली काढून दोन्ही हातांचे निर्जंतुकीकरण केले.