मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लाॅकडाऊन: अडतिसवा दिवस

किसन शिंदे ·

देवा, वेबसिरीज वेळेअभावी म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा कधीच झेपल्या नाहीत आणि तिकडे फिरकलोही नाही. आता मिपाकर म्हणू तुम्ही दी रॉयल मिंट म्हणून उल्लेख केला ते चाळतो. आपल्याकडूनच अशा विविध गोष्टीची माहिती होते आभार. आम्ही आपले रामायण महाभारतवाले. उत्तर रामायण लैच कंटाळवाने सुरु आहे तरी पाहतोय. लॉकडाऊन अगोदर कडकपणे राबवले गेले असते तर वगैरे हे जर तर काहीही उपयोगाचे वाटत नाही. आता यापुढे सामोरं जायचं त्याची तयारी कितपत झाली आहे. ऑरेंज, ग्रीन,रेड झोनमधील परिस्थिती पाहून लॉकडावून शिथील-कडक असेल. नसेल पण येणार्‍या काळात आपल्याला काळजीने वागावे लागेल. शिस्त पाळावी लागेल. लोक हजारोने मेसेजेस फॉरवर्ड करतात घरी राहा बाहेर पडू नका यातले वीसेक टक्के तरी लोक विनाकारण बोंबलतच असतात असे वाटते. आपण बसलोय लस कधी येईल त्याची वाट पाहात. (कपाळ ठोकणारी स्मायली) अरे लेकहो आपल्याकडे टीव्हीवर कोरोनाचे एक्स्पर्ट हे स्टारकलाकार असतात. जागतिक पातळीवरील क्रिकेटच्या रँक खालीवर झाले की चुकचुक करणारे आपण. कोणत्या खेळाडूला किती रकमेच्या बोलीत आयपीएलमधे घेतलं त्यावर चिंतन मनन करणारे आपण आत्तापर्यंत कोरोनावर लस यायला पाहिजे म्हणतो आपण अरे तिकडे संशोधनाच्या काय सोयी आहेत, किती वेतनावर ते काम चालतं. किती मूलभूत संशोधनाची केंद्रे आहेत ? किती वित्त पुरवठा होतो यावर काहीच काम नसतं. परळ येथील हाफ़किनच एक नाव ऐकलेलं मी जी विंचू, सर्पदंश यावर आणि काही गोष्टींवर लस तयार करत असते अशा अनेक संस्था असतील पण त्यावर त्या सारख्या विविध उच्च दर्जांच्या संस्थांचं काम मोठं व्हायला पाहिजे. भविष्यात अशी अनेक संकटे येतील आणि अशाच कोणत्या तरी साथीने जगाला गुंडाळलेले असेल असे वाटते. जाऊ द्या... तान तरी कशाकशाचा घ्यावा. देवा एखादा चांगला सिनेमा सुचवा. अडकले सुटले वगैरे. मनाचं समाधान. दुसरं काय. -दिलीप बिरुटे

पहिल्या एपिसोडमधले प्रत्येक कॅरॅक्टरच्या इन्ट्रोडक्शनने इतके बोर मारले की पुढचा एपिसोडपण न पाहता मी सिरीज डिलीट मारली होती. आता परत बघावी म्हणतोय. सं - दी - प

देवा, वेबसिरीज वेळेअभावी म्हणा किंवा अन्य कारणाने म्हणा कधीच झेपल्या नाहीत आणि तिकडे फिरकलोही नाही. आता मिपाकर म्हणू तुम्ही दी रॉयल मिंट म्हणून उल्लेख केला ते चाळतो. आपल्याकडूनच अशा विविध गोष्टीची माहिती होते आभार. आम्ही आपले रामायण महाभारतवाले. उत्तर रामायण लैच कंटाळवाने सुरु आहे तरी पाहतोय. लॉकडाऊन अगोदर कडकपणे राबवले गेले असते तर वगैरे हे जर तर काहीही उपयोगाचे वाटत नाही. आता यापुढे सामोरं जायचं त्याची तयारी कितपत झाली आहे. ऑरेंज, ग्रीन,रेड झोनमधील परिस्थिती पाहून लॉकडावून शिथील-कडक असेल. नसेल पण येणार्‍या काळात आपल्याला काळजीने वागावे लागेल. शिस्त पाळावी लागेल. लोक हजारोने मेसेजेस फॉरवर्ड करतात घरी राहा बाहेर पडू नका यातले वीसेक टक्के तरी लोक विनाकारण बोंबलतच असतात असे वाटते. आपण बसलोय लस कधी येईल त्याची वाट पाहात. (कपाळ ठोकणारी स्मायली) अरे लेकहो आपल्याकडे टीव्हीवर कोरोनाचे एक्स्पर्ट हे स्टारकलाकार असतात. जागतिक पातळीवरील क्रिकेटच्या रँक खालीवर झाले की चुकचुक करणारे आपण. कोणत्या खेळाडूला किती रकमेच्या बोलीत आयपीएलमधे घेतलं त्यावर चिंतन मनन करणारे आपण आत्तापर्यंत कोरोनावर लस यायला पाहिजे म्हणतो आपण अरे तिकडे संशोधनाच्या काय सोयी आहेत, किती वेतनावर ते काम चालतं. किती मूलभूत संशोधनाची केंद्रे आहेत ? किती वित्त पुरवठा होतो यावर काहीच काम नसतं. परळ येथील हाफ़किनच एक नाव ऐकलेलं मी जी विंचू, सर्पदंश यावर आणि काही गोष्टींवर लस तयार करत असते अशा अनेक संस्था असतील पण त्यावर त्या सारख्या विविध उच्च दर्जांच्या संस्थांचं काम मोठं व्हायला पाहिजे. भविष्यात अशी अनेक संकटे येतील आणि अशाच कोणत्या तरी साथीने जगाला गुंडाळलेले असेल असे वाटते. जाऊ द्या... तान तरी कशाकशाचा घ्यावा. देवा एखादा चांगला सिनेमा सुचवा. अडकले सुटले वगैरे. मनाचं समाधान. दुसरं काय. -दिलीप बिरुटे

पहिल्या एपिसोडमधले प्रत्येक कॅरॅक्टरच्या इन्ट्रोडक्शनने इतके बोर मारले की पुढचा एपिसोडपण न पाहता मी सिरीज डिलीट मारली होती. आता परत बघावी म्हणतोय. सं - दी - प
२१ मार्चला पहिले लाॅकडाऊन सुरू झाले. सुरूवातीच्या दिवसांत इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यासोबत 'ओटीटी' प्लॅटफाॅर्मवरील वेब सिरिज बघायला सुरूवात केली. वूटची असुर, हाॅटस्टारची स्पेशल आॅप्स, एमएक्स प्लेअरच्या पांडू आणि समांतर अशा एका पाठोपाठ एक वेब सिरिजचा फडशा पाडत असताना, एक दिवस मित्राने 'मनी हाईस्ट' या वेबसिरीजची लिंक पाठवली. यातला हाईस्ट शब्द नवीन असल्याने, त्याचा अर्थ गूगलवर शोधू गेलो तर राॅबरी असा त्याचा अर्थ सापडला.

शैलेंद्रच्या निमित्ताने...

मायमराठी ·

Nitin Palkar 29/03/2020 - 13:00
शैलेंद्र यांचे मन:पूर्वक अभिनंदन! छानशा लेखाबद्दल अभिजीत श्रीहरी जोगळेकर तुमचेही अभिनंदन!!

यश हा शब्द फार फसवा आहे. व्यक्तिसापेक्षही आहे.>>> हे आवडलं आणि शैलेन्द्र यांचा परिचयही आवडला. सं - दी - प

मोदक 30/03/2020 - 09:52
शैलेन्द्रराव तुम्हाला एक दंडवत. (तुमचे ग्रुपमधले नांव इथे जाहीर करत नाही कारण तुमच्या खांद्यावरच्या शालीचा ऐवज आमच्या डोक्यावर येईल) :D जोगळेकरसाहेब.. या लेखाबद्दल अनेक धन्यवाद..!!

चिगो 30/03/2020 - 14:06
अभिनंदन, शैलेन्द्रजी.. फार मोठं, अभिमानास्पद काम केलंयत तुम्ही.. देश तुमचा ऋणी आहे. ह्या सुंदर व्यक्तिओळखेसाठी अभिजीत ह्यांचेपण धन्यवाद..

टीपीके 02/04/2020 - 02:17
छान, शैलेंद्र यांचे अभिनंदन आणि आभार आमचे शेजारीच पण कधी ऐकले नव्हते. राच्याकाने, कालच यांच्या टीम मधील मीनल डाखवे यांच्या बद्दल एक लेख आला, आपल्यासाठी तो देत आहे. जर ही माहिती खरी नसेल तर संपादकांना विनंती की हा प्रतिसाद उडववा. पण जर खरी असेल तर मीनल यानां शेकडो सलाम
-- झाशीची राणी पाठीवर बाळ घेत लढली,, ही पोटात बाळ घेऊन लढणार होती...!!! --- भारत खूप कमी लोकांच्या कोरोना टेस्टस करतोय असं जगाकडून हिणवलं गेलं. अन हे खरंही होतं कारण भारतात फक्त 118 च्या आत लॅब्स आहेत आणि प्रत्येक 10 लाख लोकांमागे भारत फक्त 7 लोकांच्या टेस्ट करत होता. हो फक्त 7. जिथं साऊथ कोरिया सारख्या अतिशय छोट्या देशातही 650 लॅब्स आहेत तिथं 1.3 बिलियन लोकांच्या आपल्या देशात फक्त 118. यामुळं सतत अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधून कॉल्म्सच्या कॉल्म्स भरून यायला लागले. हे आपल्यासाठी भारतीय म्हणून मान खाली घालायला लावणारं होतं. खरंतर Mass टेस्ट करण्यात अनेक अडचणी होत्या. 4 ते 5 हजार रुपयांना तेही जर्मनी वरून इम्पोर्ट करावं लागणारं टेस्टिंग किट. त्यात विमानांचं लॉकडाऊन. त्यातून या किट्सचे खूप उशिरा येणारे रिपोर्ट्स. एक एक मिनिट महत्वाचा असताना, 9 ते 10 लागणारे तास. त्यात हजारो वेटिंग रुग्ण. यामुळं रिजलट् यायला 7 ते 8 दिवस लागायला लागले. मग रिपोर्ट येईपर्यंत हे हजारो रुग्ण तोवर ठेवायचे कुठे? त्यात तिथंच थांबल्यामुळे- कोरोना नसलेल्या लोकांना , असलेल्या, पण माहीत नसलेल्या लोकांकडून इन्फेक्शन झालं तर? किंवा हे रिपोर्टची वाट पाहणारे लोक, चार दिवस घरी आले अन त्यांनी इतरांना इनफेक्ट केलं तर?? ही साखळी अशीच वाढत जाणार. हे भारतासाठी लोकसंख्या पाहता अतिषय धोकादायक होतं. या सगळ्यावर उत्तर होतं एकच. लवकरात लवकर टेस्टस करता याव्या अन त्याहीपेक्षा महत्वाचं की टेस्टसचे रिजल्ट्स लवकर यावे. नाहीतर देश कधीच न ओढून काढता येईल एवढ्या खोल खाईत लोटला जाणार... पण हे किट्सचं कसं शक्य होईल? असा एक आजार जो जगभरात हाहाकार माजवतोय त्याच्या साध्या टेस्टस करण्याची सुविधा सुद्धा आपल्याकडे नसावी? ही जगभरातून शरमेची बाब म्हणायला जाऊ लागली... मुंबई, बंगलोर, दिल्ली, कोलकाता, नागपूर, हैद्राबाद इथं सांडतील एवढी टाचोटाच भरलेली माणसं. खेडे गावं अन छोटी शहरं तर सोडूनच दिली. कसं शक्य होणार मग यांचं टेस्टिंग...?? हे प्रॉब्लेम स्टेटमेंट कॅबिनेट, पंतप्रधानापासून ते शास्त्रज्ञ सगळ्यांना माहिती होतं. पण माहिती नव्हतं ते -- सोल्युशन. देशातल्या अनेक किट्स बनवणाऱ्या लॅब्स हे काम करायचा प्रयत्न करत होत्या. पण फेल होत होत्या... एकजणही यशाच्या जवळ पोचत नव्हता. देशाची लाज वाचवणं अन देशातले लोक वाचवणं अत्यंत गरजेचं असताना अन त्यासाठी किट हातात असणं गरजेचं असताना याची जबाबदारी ओळखून पुण्याच्याही एका लॅबने हे काम हाती घेतलं होतं. पण यात त्यांच्यासाठी एक फार मोठी अडचण होती... साधारणतः कोणतेही आजाराचे टेस्ट किट बनवायला अनेक ट्रायल्स घ्यावे लागतात. सॅम्पल्स अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागतात. धोके खूप जास्त असतात अन त्यातून या शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाच्या टीमची लीड होती एक स्त्री... ती काबिल प्रचंड होती. पण हे कठीण काम करायचं असताना ती अवघडलेली होती. ती आपल्या प्रेग्नंनसीच्या 8 व्या महिन्यात होती. खरंतर अशा वेळी जितक्या रिस्कस कमी घेतल्या जातील तेवढं चांगलं असतं. प्रत्येकजण जपायला सांगतं. 98 टक्के स्त्रिया तर घरीच राहणं पसंत करतात. मग अशात तिच्याकडं हे काम कसं सोपवायचं??? आपल्या संस्थेची ही अडचण ओळखून पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे देशाचं भविष्य पणाला लागलंय हे ओळखून एका अदृश्य शत्रूला हरवण्याचा युद्धातलं पहिलं पाऊल टाकायला ही स्वतःहून तयार झाली. ती कदाचित संपूर्ण देशाची जबाबदारी उचलत होती. रिस्क प्रचंड होतीच यात- कोणती रिस्क? तर स्वतःचा, कुटुंबीयांचा, 10 जणांच्या टीमचा अन संपूर्ण देशाचा जीव... हो अशे लाखो करोडो जीव पणाला लागले होते. ती एवढे सगळे जीव स्वतःच्या खांद्यावर (अन एक न जन्मलेला जीव स्वतःच्या उदरात घेऊन लढणार होती...) झाशीच्या राणीने लढताना पाठीवर बाळ घेतलं होतं, ही पोटात बाळ घेऊन अजूनच नाजूक परिस्थितीत जगाच्या करोडो वर्ष इतिहासातलं सर्वात अवघड युद्ध लढणार होती... अक्षरक्ष दिवस अन रात्र न थांबता आठवडे आठवडे हिचं अन या 10 जणांच्या टीमचं काम सुरू झालेलं. प्रचंड हेक्टिक, नाजूक, जबाबदारीचं, धोक्याचं, संयमाचं, परीक्षा पाहणारं, कधी चीड आणणारं, थकवणारं -- खरंतर या कामात कोणती मानवी भावना परीक्षीली जात नव्हती.... सगळ्याच अन त्याही एकत्र. हे करत असतानाच आता हिला 7 वा संपून आठवा महिना लागलेला. परिस्थिती नाजूक बनत चालली होती... परिणाम कदाचित व्हायचा तोच झाला, एका चेकअपच्या वेळी गायनोकोलॉजिस्टनी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून सांगितलं... हे ऐकल्यावर आभाळ न कोसळायला कारण काय होतं? एका बाजूला देश, एका बाजूला कुटुंब, एका बाजूला पोटातला जीव, एका बाजूला सुरू असलेलं हे अवघडातलं अवघड काम...... नॉर्मल स्त्रियाही प्रचंड तणावाखाली असतात, त्यात ही मात्र एवढं मोठं काम करायला निघाली होती... आता पुढे काय??? जिजाऊ, सावित्रीमाई, इंदिरा गांधी ते कल्पना चावलापासून भारतीय स्त्रियांच्या रक्ताततनं पिढ्यानपिढ्या वाहत आलेला हा वीरतेचा वारसा- हिला तरी हार कशी मानू देणार होता... हिने खूप विचार केला अन बॉसला अन डॉक्टरला कळवून काम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला... काही आठवडे अजून अशेच हेक्टिक गेले अन शेवटी प्रचंड मोठ्या कष्टानं सगळं प्रोपोजल ICMR, FDA आणि CDSCO या सरकारी अप्रुवल बॉडीला पाठवलं गेलं. (हे सगळं कधी तर आपण परवा 18 मार्चला नेहमीसारखे जगातले मरणाऱ्या माणसांचे आकडे मोजत होतो तेव्हा बॅकग्रोउंडमधे सुरू होतं...) सगळं इतक्या तडकाफडकी की हे सबमिट केलं अन तिला तासाभरातच सिझेरियन साठी दवाखान्यात भरती करावं लागलं... या स्थिततही तिने या किटचे रिजलट्स वेगवेगळे पॅरामिटर्स देऊन प्रत्येक वेळेला accurate येतात की नाही हे 100 वेळेला चेक केलेलं. 18 तारखेला सबमिशन करून, तासाभरात हॉस्पिटल मध्ये सिझेरियन साठी भरती झालेल्या हिच्या पोटातल्या बाळातही तेच भारतीय शूर स्त्रियांचं कणखर रक्त वाहत आलेलं असावं कदाचित, -- म्हणूनच एवढ्या कॉम्प्लिकेशन्स मधूनही पोटातल्या बाळाने जन्मायची जिद्द सोडली नाही.. 19 तारखेला हिला गोडशी मुलगी झाली... आणि 5 च दिवसात म्हणजे 23 तारखेला हिने अन टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता आल्याच सांगावा आला. हे भारतातलं पहिलं Covid-19 / कोरोना टेस्ट किट म्हणून इतिहासात दाखल झालं...... एका डोळ्यात पहिली लढाई जिंकण्याचं पाणी होतं, तर दुसऱ्या डोळ्यात देश वाचवायच्या धडपडीचं... हे किट किती जबरदस्त आहे हे यावरून कळेल की, जिथं 120 दिवस लागतात असं किट बनवायला तिथं हे किट फक्त 45 दिवसात बनवण्यात आलं. हे एक रेकॉर्ड आहे. याची किंमत फक्त 1200 रुपये आहे. परदेशी किट 4500-5000 रुपयाला येतं. या किटचा रिजलट फक्त 2 तासात येतो. परदेशी किटचा 8 तासात. या एका किट मध्ये तब्बल 100 टेस्टस होऊ शकतात. ऍक्युरसी इतकी की तुम्ही 100 सॅम्पल 100 वेळा टेस्ट केले तरी त्याचे रिजलट्स सेम आणि accurateच येणार. (आणि हे फार अवघड असतं, भले भले इथेच फेल होतात.) संपूर्ण जगभरात या किट्स निर्माण करण्याची परवानगी आतापर्यंत फक्त 9 कंपन्यांना आहे. त्यात भारतातली ही एकमेव कंपनी. प्रत्येक महिन्याला आता हे पॅथो डिटेकट नावाचे तब्बल 8 लाख किट्स ही कंपनी संपूर्ण भारतात पाठवू शकते. हिच्यामुळे देश यासाठी वाचेल की जेवढ्या लवकर आणि अर्ली स्टेज मधे आजार कळेल तितक्या लवकर तो बरा करता येईल... ही रणरागिणी आहे...--- मिनल डाखवे-भोसले, रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट चीफ, Mylabs Discovery. --- तिला जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही एवढ्या सगळ्या रिस्क सोबत असताना का काम करायचा निर्णय घेतला,? त्यावर त्या हसून फक्त एवढ्याच म्हणतात की, "देशाची सेवा करायची आहे." ज्याला जशी जमेल त्याने ती तशी करावी. मला अशी जमली मी अशी केली. या साध्या वाक्यात खूप मोठा संदेश आहे दोस्तहो... शेवटी एवढंच की मिनलने त्या दिवशी 3 गोष्टींना जन्म दिला, 1. तिच्या गोडश्या अन धाडसी बाळाला 2. या रेकॉर्ड बनलेल्या टेस्टिंग किटला आणि... 3. भारत हे कोरोना युद्ध जिंकेल, या आशेच्या किरणाला... - सचिन अतकरे.. https://www.facebook.com/179725075270/posts/10163542726180271/?sfnsn=wiwspwa&extid=4nU41OtdZyLniUiD

In reply to by टीपीके

शशिकांत ओक 02/04/2020 - 11:42
नमस्कार सचिन, डॉ. मीनल यांनी केलेले शोधकार्याचे अभिनंदन. पोटात बाळ घेऊन 'लढणारी झाशीची राणी' हे शीर्षक जरा अतिरंजित वाटते! गर्भवती स्त्रिया आपापल्या क्षेत्रात कार्यरत असतात. तसे या ही करत होत्या. त्यांना यश मिळाले ही आनंदाची बाब आहे. पण लक्ष्मीबाई लढताना मेली! यामुळे मीनल यांच्या कार्यावर अशुभ प्रभाव पडतोय....

In reply to by शशिकांत ओक

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:04
ते वाक्य फक्त स्त्री अगदि कोणत्याहि परिस्थितीत कणखर असते हे दर्शवन्यासाठी केलेलं असावं , त्यामुळे वाईट प्रभाव कसा पडेल ? लढताना मेली म्हणुन ? ये बात कुछ हजम नहि हुई .

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:07
शैलेन्द्र सर तुम्हाला खुप खुप अभिनंदन . एकदम ‘असो ‘काम केलय तुम्ही ( क्रुपया असो शब्दाचा कुणीहि चुकिचा अर्थ घेऊ नये , त्या शब्दाचा पर्फेक्ट अर्थ त्यांनीच मला सांगितलाय =)) ) जोक्स अपार्ट .. अभिमान वाटतो तुमचा :)

अर्धवटराव 06/04/2020 - 21:00
१३० कर्रोड च्या या जनसागरात कुठल्याही वादळाला पुरुन उरणार्‍या काहि नौका असतात, त्या आम्हाला बरोब्बर किनार्‍यावर आणुन सोडतात.. याची खात्री असल्यामुळेच्ग आम्हि निर्धास्त असतो. जय हो _/\_

पुढे काय अपडेटस ? मोठ्या प्रमाणावर किट निर्मिती सुरु झाली काय ? हे किट वापरुन काही पेशंटसच्या चाचण्या झाल्या काय ? माहिती मिळाल्यास येथे लिहा.

Nitin Palkar 29/03/2020 - 13:00
शैलेंद्र यांचे मन:पूर्वक अभिनंदन! छानशा लेखाबद्दल अभिजीत श्रीहरी जोगळेकर तुमचेही अभिनंदन!!

यश हा शब्द फार फसवा आहे. व्यक्तिसापेक्षही आहे.>>> हे आवडलं आणि शैलेन्द्र यांचा परिचयही आवडला. सं - दी - प

मोदक 30/03/2020 - 09:52
शैलेन्द्रराव तुम्हाला एक दंडवत. (तुमचे ग्रुपमधले नांव इथे जाहीर करत नाही कारण तुमच्या खांद्यावरच्या शालीचा ऐवज आमच्या डोक्यावर येईल) :D जोगळेकरसाहेब.. या लेखाबद्दल अनेक धन्यवाद..!!

चिगो 30/03/2020 - 14:06
अभिनंदन, शैलेन्द्रजी.. फार मोठं, अभिमानास्पद काम केलंयत तुम्ही.. देश तुमचा ऋणी आहे. ह्या सुंदर व्यक्तिओळखेसाठी अभिजीत ह्यांचेपण धन्यवाद..

टीपीके 02/04/2020 - 02:17
छान, शैलेंद्र यांचे अभिनंदन आणि आभार आमचे शेजारीच पण कधी ऐकले नव्हते. राच्याकाने, कालच यांच्या टीम मधील मीनल डाखवे यांच्या बद्दल एक लेख आला, आपल्यासाठी तो देत आहे. जर ही माहिती खरी नसेल तर संपादकांना विनंती की हा प्रतिसाद उडववा. पण जर खरी असेल तर मीनल यानां शेकडो सलाम
-- झाशीची राणी पाठीवर बाळ घेत लढली,, ही पोटात बाळ घेऊन लढणार होती...!!! --- भारत खूप कमी लोकांच्या कोरोना टेस्टस करतोय असं जगाकडून हिणवलं गेलं. अन हे खरंही होतं कारण भारतात फक्त 118 च्या आत लॅब्स आहेत आणि प्रत्येक 10 लाख लोकांमागे भारत फक्त 7 लोकांच्या टेस्ट करत होता. हो फक्त 7. जिथं साऊथ कोरिया सारख्या अतिशय छोट्या देशातही 650 लॅब्स आहेत तिथं 1.3 बिलियन लोकांच्या आपल्या देशात फक्त 118. यामुळं सतत अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधून कॉल्म्सच्या कॉल्म्स भरून यायला लागले. हे आपल्यासाठी भारतीय म्हणून मान खाली घालायला लावणारं होतं. खरंतर Mass टेस्ट करण्यात अनेक अडचणी होत्या. 4 ते 5 हजार रुपयांना तेही जर्मनी वरून इम्पोर्ट करावं लागणारं टेस्टिंग किट. त्यात विमानांचं लॉकडाऊन. त्यातून या किट्सचे खूप उशिरा येणारे रिपोर्ट्स. एक एक मिनिट महत्वाचा असताना, 9 ते 10 लागणारे तास. त्यात हजारो वेटिंग रुग्ण. यामुळं रिजलट् यायला 7 ते 8 दिवस लागायला लागले. मग रिपोर्ट येईपर्यंत हे हजारो रुग्ण तोवर ठेवायचे कुठे? त्यात तिथंच थांबल्यामुळे- कोरोना नसलेल्या लोकांना , असलेल्या, पण माहीत नसलेल्या लोकांकडून इन्फेक्शन झालं तर? किंवा हे रिपोर्टची वाट पाहणारे लोक, चार दिवस घरी आले अन त्यांनी इतरांना इनफेक्ट केलं तर?? ही साखळी अशीच वाढत जाणार. हे भारतासाठी लोकसंख्या पाहता अतिषय धोकादायक होतं. या सगळ्यावर उत्तर होतं एकच. लवकरात लवकर टेस्टस करता याव्या अन त्याहीपेक्षा महत्वाचं की टेस्टसचे रिजल्ट्स लवकर यावे. नाहीतर देश कधीच न ओढून काढता येईल एवढ्या खोल खाईत लोटला जाणार... पण हे किट्सचं कसं शक्य होईल? असा एक आजार जो जगभरात हाहाकार माजवतोय त्याच्या साध्या टेस्टस करण्याची सुविधा सुद्धा आपल्याकडे नसावी? ही जगभरातून शरमेची बाब म्हणायला जाऊ लागली... मुंबई, बंगलोर, दिल्ली, कोलकाता, नागपूर, हैद्राबाद इथं सांडतील एवढी टाचोटाच भरलेली माणसं. खेडे गावं अन छोटी शहरं तर सोडूनच दिली. कसं शक्य होणार मग यांचं टेस्टिंग...?? हे प्रॉब्लेम स्टेटमेंट कॅबिनेट, पंतप्रधानापासून ते शास्त्रज्ञ सगळ्यांना माहिती होतं. पण माहिती नव्हतं ते -- सोल्युशन. देशातल्या अनेक किट्स बनवणाऱ्या लॅब्स हे काम करायचा प्रयत्न करत होत्या. पण फेल होत होत्या... एकजणही यशाच्या जवळ पोचत नव्हता. देशाची लाज वाचवणं अन देशातले लोक वाचवणं अत्यंत गरजेचं असताना अन त्यासाठी किट हातात असणं गरजेचं असताना याची जबाबदारी ओळखून पुण्याच्याही एका लॅबने हे काम हाती घेतलं होतं. पण यात त्यांच्यासाठी एक फार मोठी अडचण होती... साधारणतः कोणतेही आजाराचे टेस्ट किट बनवायला अनेक ट्रायल्स घ्यावे लागतात. सॅम्पल्स अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागतात. धोके खूप जास्त असतात अन त्यातून या शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाच्या टीमची लीड होती एक स्त्री... ती काबिल प्रचंड होती. पण हे कठीण काम करायचं असताना ती अवघडलेली होती. ती आपल्या प्रेग्नंनसीच्या 8 व्या महिन्यात होती. खरंतर अशा वेळी जितक्या रिस्कस कमी घेतल्या जातील तेवढं चांगलं असतं. प्रत्येकजण जपायला सांगतं. 98 टक्के स्त्रिया तर घरीच राहणं पसंत करतात. मग अशात तिच्याकडं हे काम कसं सोपवायचं??? आपल्या संस्थेची ही अडचण ओळखून पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे देशाचं भविष्य पणाला लागलंय हे ओळखून एका अदृश्य शत्रूला हरवण्याचा युद्धातलं पहिलं पाऊल टाकायला ही स्वतःहून तयार झाली. ती कदाचित संपूर्ण देशाची जबाबदारी उचलत होती. रिस्क प्रचंड होतीच यात- कोणती रिस्क? तर स्वतःचा, कुटुंबीयांचा, 10 जणांच्या टीमचा अन संपूर्ण देशाचा जीव... हो अशे लाखो करोडो जीव पणाला लागले होते. ती एवढे सगळे जीव स्वतःच्या खांद्यावर (अन एक न जन्मलेला जीव स्वतःच्या उदरात घेऊन लढणार होती...) झाशीच्या राणीने लढताना पाठीवर बाळ घेतलं होतं, ही पोटात बाळ घेऊन अजूनच नाजूक परिस्थितीत जगाच्या करोडो वर्ष इतिहासातलं सर्वात अवघड युद्ध लढणार होती... अक्षरक्ष दिवस अन रात्र न थांबता आठवडे आठवडे हिचं अन या 10 जणांच्या टीमचं काम सुरू झालेलं. प्रचंड हेक्टिक, नाजूक, जबाबदारीचं, धोक्याचं, संयमाचं, परीक्षा पाहणारं, कधी चीड आणणारं, थकवणारं -- खरंतर या कामात कोणती मानवी भावना परीक्षीली जात नव्हती.... सगळ्याच अन त्याही एकत्र. हे करत असतानाच आता हिला 7 वा संपून आठवा महिना लागलेला. परिस्थिती नाजूक बनत चालली होती... परिणाम कदाचित व्हायचा तोच झाला, एका चेकअपच्या वेळी गायनोकोलॉजिस्टनी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून सांगितलं... हे ऐकल्यावर आभाळ न कोसळायला कारण काय होतं? एका बाजूला देश, एका बाजूला कुटुंब, एका बाजूला पोटातला जीव, एका बाजूला सुरू असलेलं हे अवघडातलं अवघड काम...... नॉर्मल स्त्रियाही प्रचंड तणावाखाली असतात, त्यात ही मात्र एवढं मोठं काम करायला निघाली होती... आता पुढे काय??? जिजाऊ, सावित्रीमाई, इंदिरा गांधी ते कल्पना चावलापासून भारतीय स्त्रियांच्या रक्ताततनं पिढ्यानपिढ्या वाहत आलेला हा वीरतेचा वारसा- हिला तरी हार कशी मानू देणार होता... हिने खूप विचार केला अन बॉसला अन डॉक्टरला कळवून काम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला... काही आठवडे अजून अशेच हेक्टिक गेले अन शेवटी प्रचंड मोठ्या कष्टानं सगळं प्रोपोजल ICMR, FDA आणि CDSCO या सरकारी अप्रुवल बॉडीला पाठवलं गेलं. (हे सगळं कधी तर आपण परवा 18 मार्चला नेहमीसारखे जगातले मरणाऱ्या माणसांचे आकडे मोजत होतो तेव्हा बॅकग्रोउंडमधे सुरू होतं...) सगळं इतक्या तडकाफडकी की हे सबमिट केलं अन तिला तासाभरातच सिझेरियन साठी दवाखान्यात भरती करावं लागलं... या स्थिततही तिने या किटचे रिजलट्स वेगवेगळे पॅरामिटर्स देऊन प्रत्येक वेळेला accurate येतात की नाही हे 100 वेळेला चेक केलेलं. 18 तारखेला सबमिशन करून, तासाभरात हॉस्पिटल मध्ये सिझेरियन साठी भरती झालेल्या हिच्या पोटातल्या बाळातही तेच भारतीय शूर स्त्रियांचं कणखर रक्त वाहत आलेलं असावं कदाचित, -- म्हणूनच एवढ्या कॉम्प्लिकेशन्स मधूनही पोटातल्या बाळाने जन्मायची जिद्द सोडली नाही.. 19 तारखेला हिला गोडशी मुलगी झाली... आणि 5 च दिवसात म्हणजे 23 तारखेला हिने अन टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता आल्याच सांगावा आला. हे भारतातलं पहिलं Covid-19 / कोरोना टेस्ट किट म्हणून इतिहासात दाखल झालं...... एका डोळ्यात पहिली लढाई जिंकण्याचं पाणी होतं, तर दुसऱ्या डोळ्यात देश वाचवायच्या धडपडीचं... हे किट किती जबरदस्त आहे हे यावरून कळेल की, जिथं 120 दिवस लागतात असं किट बनवायला तिथं हे किट फक्त 45 दिवसात बनवण्यात आलं. हे एक रेकॉर्ड आहे. याची किंमत फक्त 1200 रुपये आहे. परदेशी किट 4500-5000 रुपयाला येतं. या किटचा रिजलट फक्त 2 तासात येतो. परदेशी किटचा 8 तासात. या एका किट मध्ये तब्बल 100 टेस्टस होऊ शकतात. ऍक्युरसी इतकी की तुम्ही 100 सॅम्पल 100 वेळा टेस्ट केले तरी त्याचे रिजलट्स सेम आणि accurateच येणार. (आणि हे फार अवघड असतं, भले भले इथेच फेल होतात.) संपूर्ण जगभरात या किट्स निर्माण करण्याची परवानगी आतापर्यंत फक्त 9 कंपन्यांना आहे. त्यात भारतातली ही एकमेव कंपनी. प्रत्येक महिन्याला आता हे पॅथो डिटेकट नावाचे तब्बल 8 लाख किट्स ही कंपनी संपूर्ण भारतात पाठवू शकते. हिच्यामुळे देश यासाठी वाचेल की जेवढ्या लवकर आणि अर्ली स्टेज मधे आजार कळेल तितक्या लवकर तो बरा करता येईल... ही रणरागिणी आहे...--- मिनल डाखवे-भोसले, रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट चीफ, Mylabs Discovery. --- तिला जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही एवढ्या सगळ्या रिस्क सोबत असताना का काम करायचा निर्णय घेतला,? त्यावर त्या हसून फक्त एवढ्याच म्हणतात की, "देशाची सेवा करायची आहे." ज्याला जशी जमेल त्याने ती तशी करावी. मला अशी जमली मी अशी केली. या साध्या वाक्यात खूप मोठा संदेश आहे दोस्तहो... शेवटी एवढंच की मिनलने त्या दिवशी 3 गोष्टींना जन्म दिला, 1. तिच्या गोडश्या अन धाडसी बाळाला 2. या रेकॉर्ड बनलेल्या टेस्टिंग किटला आणि... 3. भारत हे कोरोना युद्ध जिंकेल, या आशेच्या किरणाला... - सचिन अतकरे.. https://www.facebook.com/179725075270/posts/10163542726180271/?sfnsn=wiwspwa&extid=4nU41OtdZyLniUiD

In reply to by टीपीके

शशिकांत ओक 02/04/2020 - 11:42
नमस्कार सचिन, डॉ. मीनल यांनी केलेले शोधकार्याचे अभिनंदन. पोटात बाळ घेऊन 'लढणारी झाशीची राणी' हे शीर्षक जरा अतिरंजित वाटते! गर्भवती स्त्रिया आपापल्या क्षेत्रात कार्यरत असतात. तसे या ही करत होत्या. त्यांना यश मिळाले ही आनंदाची बाब आहे. पण लक्ष्मीबाई लढताना मेली! यामुळे मीनल यांच्या कार्यावर अशुभ प्रभाव पडतोय....

In reply to by शशिकांत ओक

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:04
ते वाक्य फक्त स्त्री अगदि कोणत्याहि परिस्थितीत कणखर असते हे दर्शवन्यासाठी केलेलं असावं , त्यामुळे वाईट प्रभाव कसा पडेल ? लढताना मेली म्हणुन ? ये बात कुछ हजम नहि हुई .

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:07
शैलेन्द्र सर तुम्हाला खुप खुप अभिनंदन . एकदम ‘असो ‘काम केलय तुम्ही ( क्रुपया असो शब्दाचा कुणीहि चुकिचा अर्थ घेऊ नये , त्या शब्दाचा पर्फेक्ट अर्थ त्यांनीच मला सांगितलाय =)) ) जोक्स अपार्ट .. अभिमान वाटतो तुमचा :)

अर्धवटराव 06/04/2020 - 21:00
१३० कर्रोड च्या या जनसागरात कुठल्याही वादळाला पुरुन उरणार्‍या काहि नौका असतात, त्या आम्हाला बरोब्बर किनार्‍यावर आणुन सोडतात.. याची खात्री असल्यामुळेच्ग आम्हि निर्धास्त असतो. जय हो _/\_

पुढे काय अपडेटस ? मोठ्या प्रमाणावर किट निर्मिती सुरु झाली काय ? हे किट वापरुन काही पेशंटसच्या चाचण्या झाल्या काय ? माहिती मिळाल्यास येथे लिहा.
एका मुलाला ओळखता का? डोंबिवली शहराबाहेरील पाथर्ली गावात शंकराच्या देवळाजवळ एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रहायचा. खाली रस्त्याला लागून त्यांचे दुकान होते. ज्या शाळेला मैदान नाही, स्कुल बस नाही. ते कशाला शाळेला स्वतःची इमारतही नव्हती. शाळेची किल्ली नाही मिळाली म्हणून किंवा धो धो पावसात छत गळत असल्यामुळे सुट्टी देणाऱ्या शाळेत शिकला तो. ४ थी, ७ वी शिष्यवृत्ती नाही, प्रज्ञा शोध परीक्षेचा शोध त्याला लागलाच नव्हता, होमी भाभा हे शास्त्रज्ञाचे नाव एवढीच माहिती होती, त्या नावाने परीक्षा बिरीक्षाही असतात हे काही त्याला ठावं नव्हते.

मीनाकुमारी की बेटी ?

शशिकांत ओक ·

रोचक माहिती. गम्मत म्हणून तुमच्या त्या फेसबूकवर शोधले. झेब निझामनी नावाची एक पाकिस्तानी कवयित्री आहे . कराचीत राहते. ती हीच असेल का? अशी एक शंका. zeb https://www.facebook.com/Zeb-Nizamani-PoetessWriter--197374136955243

शशिकांत ओक 15/04/2020 - 21:24

हे ओक, मीनाकुमारीच्या मागे का लागलेत असे काहींना वाटेल....

पूर्वी मीनाकुमारीच्या असंख्य चाहत्यांना ती पडद्यावर अभिनय करताना तिच्या तुटक्या करंगळीचा शोध घेणे हा चाळाच लागला होता! आम्हाला पण होता. पण त्या ओझरत्या क्षणात कधी पहायला मिळाले तर तो शॉट पुन्हा पुन्हा पहायला अशक्य होत असे. आता जुने सिनेमे पहायची सोय आहे. फ्रीज करून, बॅक करून ते शॉट्स पुन्हा पहायला शक्य होते. एका गाण्यात तिने चतुराईने लपवून सुद्धा तिच्या तुटक्या करंगळीचे दर्शन पहायला मिळाले. 1 आजच्या पिढीला त्याचे अप्रूप मुळीच नसावे... पण काहीं सफेद केसवाल्या ५ - १० जणांना कदाचित पहायला आवडेल... म्हणून सादर... आता एक पहेली... कोणत्या सिनमातील, कुठल्या गाण्यातून हे दिसत असेल?

In reply to by शशिकांत ओक

गामा पैलवान 18/04/2020 - 01:43
शशिकांत ओक,
कोणत्या सिनमातील, कुठल्या गाण्यातून हे दिसत असेल?
या प्रश्नाच्या उत्तराचा सुगावा (=हिंट) चित्रात दाखवलाय. आ.न., -गा.पै.

In reply to by योगविवेक

शशिकांत ओक 24/04/2020 - 22:44
य़ोग विवेक, मला मात्र तुमचे म्हणणे योग्य वाटते... आजकालच्या नृत्य स्पर्धेत भाग घेणाऱ्यांची तयारी व अदाकारी पाहता तुमचे म्हणणे पटते...

In reply to by मदनबाण

गामा पैलवान 19/04/2020 - 00:38
धन्यवाद मदनबाण! तुम्ही दिलेल्या गाण्यातलं आजूनेक पटचित्रं : https://i.imgur.com/04hfS10.jpg तुटलेलं बोट स्पष्ट नाहीये. पण इतर बोटांच्या लांबीवरून करंगळी बरीच आखूड असल्याचा अंदाज बांधता येतो. आ.न., -गा.पै.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 19/04/2020 - 01:25
मी कोईमतूरला ज्या भागात राहायचो तिथे एक गोडाऊन दिसे. तो पूर्वी पक्षिराज स्टूडियो होता. आझाद सिनेमाची निर्मिती तिथे झाली होती...

In reply to by शशिकांत ओक

मदनबाण 19/04/2020 - 11:35
गा.पै, तुमचा दिलेला व्हिडियो अधिक योग्य आहे. :) फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या वतीने आपल्याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यासाठी प्रयत्न केला जावा... मी भाषण तयार करुन ठेवतो. ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaathikkathottam... :- Thanneer Mathan Dinangal

चौथा कोनाडा 19/04/2020 - 12:22
थरारक कहाणी, सिनेमा निघेल या वर पुढे मागे. (एक शंका: सिल्क स्मिता हिच्या सारख्या आयटमगाणी करणार्‍या नटीवर सिनेमा निघतो, पण मीनाकुमारीसारख्या अभिनेत्रीवर का निघत नाही ?)

रोचक माहिती. गम्मत म्हणून तुमच्या त्या फेसबूकवर शोधले. झेब निझामनी नावाची एक पाकिस्तानी कवयित्री आहे . कराचीत राहते. ती हीच असेल का? अशी एक शंका. zeb https://www.facebook.com/Zeb-Nizamani-PoetessWriter--197374136955243

शशिकांत ओक 15/04/2020 - 21:24

हे ओक, मीनाकुमारीच्या मागे का लागलेत असे काहींना वाटेल....

पूर्वी मीनाकुमारीच्या असंख्य चाहत्यांना ती पडद्यावर अभिनय करताना तिच्या तुटक्या करंगळीचा शोध घेणे हा चाळाच लागला होता! आम्हाला पण होता. पण त्या ओझरत्या क्षणात कधी पहायला मिळाले तर तो शॉट पुन्हा पुन्हा पहायला अशक्य होत असे. आता जुने सिनेमे पहायची सोय आहे. फ्रीज करून, बॅक करून ते शॉट्स पुन्हा पहायला शक्य होते. एका गाण्यात तिने चतुराईने लपवून सुद्धा तिच्या तुटक्या करंगळीचे दर्शन पहायला मिळाले. 1 आजच्या पिढीला त्याचे अप्रूप मुळीच नसावे... पण काहीं सफेद केसवाल्या ५ - १० जणांना कदाचित पहायला आवडेल... म्हणून सादर... आता एक पहेली... कोणत्या सिनमातील, कुठल्या गाण्यातून हे दिसत असेल?

In reply to by शशिकांत ओक

गामा पैलवान 18/04/2020 - 01:43
शशिकांत ओक,
कोणत्या सिनमातील, कुठल्या गाण्यातून हे दिसत असेल?
या प्रश्नाच्या उत्तराचा सुगावा (=हिंट) चित्रात दाखवलाय. आ.न., -गा.पै.

In reply to by योगविवेक

शशिकांत ओक 24/04/2020 - 22:44
य़ोग विवेक, मला मात्र तुमचे म्हणणे योग्य वाटते... आजकालच्या नृत्य स्पर्धेत भाग घेणाऱ्यांची तयारी व अदाकारी पाहता तुमचे म्हणणे पटते...

In reply to by मदनबाण

गामा पैलवान 19/04/2020 - 00:38
धन्यवाद मदनबाण! तुम्ही दिलेल्या गाण्यातलं आजूनेक पटचित्रं : https://i.imgur.com/04hfS10.jpg तुटलेलं बोट स्पष्ट नाहीये. पण इतर बोटांच्या लांबीवरून करंगळी बरीच आखूड असल्याचा अंदाज बांधता येतो. आ.न., -गा.पै.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 19/04/2020 - 01:25
मी कोईमतूरला ज्या भागात राहायचो तिथे एक गोडाऊन दिसे. तो पूर्वी पक्षिराज स्टूडियो होता. आझाद सिनेमाची निर्मिती तिथे झाली होती...

In reply to by शशिकांत ओक

मदनबाण 19/04/2020 - 11:35
गा.पै, तुमचा दिलेला व्हिडियो अधिक योग्य आहे. :) फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या वतीने आपल्याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यासाठी प्रयत्न केला जावा... मी भाषण तयार करुन ठेवतो. ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jaathikkathottam... :- Thanneer Mathan Dinangal

चौथा कोनाडा 19/04/2020 - 12:22
थरारक कहाणी, सिनेमा निघेल या वर पुढे मागे. (एक शंका: सिल्क स्मिता हिच्या सारख्या आयटमगाणी करणार्‍या नटीवर सिनेमा निघतो, पण मीनाकुमारीसारख्या अभिनेत्रीवर का निघत नाही ?)

मीनाकुमारी की बेटी?

 मीनाकुमारी की बेटी? एकदा लाहोरच्या गल्लीतील एका फुटपाथवर एक चोपडे एकाच्या नजरेस पडले. घरी आल्यावर ते फाटके पुस्तक चाळून 'काहीच्या बाही लोक लिहितात' असे मनात म्हणत ते पुस्तक रद्दीत टाकून दिले. रद्दी विकताना ते पुस्तक वाचायची इच्छा झाली म्हणून तो वाचायला लागला. खरे कि खोटे याची शहानिशा करण्यासाठी त्याने शोध घ्यायला सुरवात केली. नंतर जे समोर आले ते तो सादर करत आहे. सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मीनाकुमारीची जीवन कहाणी लेखी स्वरूपात उपलब्ध आहे. माहजबीन नावाने जन्मलेली अलिबक्षची ती मुलगी.

मतदार हुशार झालेत का ?

विवेक9420 ·

विवेक9420 28/02/2020 - 00:27
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोलत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे. जर तो कळाला असता तर असे विश्लेषन केले नसते किंबहुना परिस्थिती मधील फरक नक्कीच केला असता. पन ह्या सगळ्या वृत्त कथनात भाजपचा कायमच विरोध करणारे एका पत्रकार राजदिप सरदेसाई यांचे एक ट्विट खुप बोलके आहे व ज्यावर आजचा हा मेसेज मला करावासा वाटतो अर्थात तो ट्विट मि शेवटी टाकतो मतदार हुशार झाला का ? हो. मतदार हुशार झाला आहे व एकदम समजदार पन झाला आहे. मतदार राजा हा प्रत्येक निवडणुकीत आपला मतदान करताना एक ठराविक पॅटर्न ने मतदान करत आहे मग ती निवडणुक ग्रामपंचायत,जिल्हा परिषद, राज्याची असो वा देशाची * त्या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे ? * मुख्य प्रतिस्पर्धी मधील लोकांचा मागील काळात केलेली काम कोणती * निवडुन आलेला लोकांचा कामातुन व्यक्तीगत ,समूहाला,जातीला झालेला फायदा व त्या पलिकडे देशाला झालेला फायदा तो ह्या सर्व फॅक्टर मनात ठेवुन मतदान करतो व प्रत्येक निवडणुकीत ह्या वरील गोष्टी विचारात घेतो पन निवडणुकी प्रमाणे त्याचे हे फॅक्टर कमी अधिक होत असता उदाहरण द्यायचे झाले म्हणजे * ग्रामपंचायतीचा ईलेक्शन असताना माझा समुह माझी जात भाऊबंदकी फॅक्टर जास्त असते व महत्वाचे असते माझा फायदा कोण करवुन देणार माझा भाऊबंदकी मध्ये,समुह,जाती,समाजपैकी ह्याचा विचार जास्त असतो व देशाचा विचार थोडा कमी असतो पन * राज्यांचा निवडणुकीत दोन प्रतिस्पर्धी पैकी राज्याचा हिताच कोण, राज्यामधील प्रतिस्पर्धी , पार्टींची विशिष्ट समूहाने झालेली ओळख ह्या पद्धतीने जास्त विचार केला जातो व ह्या निवडणुकीत पन देशाचा विचारापेक्षा राज्याचा विचार जास्त केला जातो व व्यक्तीगत फायदा कोन जास्त करून देईल ह्यावर लक्ष असते * देशाचा निवडणुकीत मात्र मतदार देश आणि देशाचा विचार करतात त्यात समुह,जात,राज्याचे नेतृत्व हे विषय गौण असता पन देश,धर्म व प्रतिस्पर्धी पैकी देशा साठी कोन चांगले हा विचार केला जातो हि मानसिकता सर्वप्रथम वाचकांचा नजरेत आणुन द्यायची आहे आता हे एवढे सांगण्यामागे तात्पर्य एवढेच आहे कि आता मतदार झाला आहे जागृक व तो आता ह्या पुर्वीचा जात पंथ धर्म ह्याचा सिमा ओलांडायला लागला आहे त्याला महत्व कमी द्यायला लागला आहे व आपल्यासाठी (देश व स्वतः) उपलब्ध पर्यायांपैकी कोण जास्त चांगले ह्याचा विचार तो करत आहे दिल्ली राज्याचा विधानसभा व लोकसभेचा ईलेक्शन निमित्त तो पॅटर्न दिसला. # 2019 लोकसभेचा निवडणुकीत भाजपने 2014 प्रमाणे 7 सीट घेत दिल्लीत 7-0 अशी धुळ विरोधकांना चारली विशेष म्हणजे 56.68% टक्के मतदान भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला तर 22.46% घेत कांग्रेस दुसरा तर 18% मतदान घेत आप तिसरा कारण लोकसभेत मुकाबला होता तो नरेंद्र मोदी Vs राहुल गांधी व मतदारांना ह्या दोघापैकी कोन चांगला तो निवडायचा होता दिल्ली चा मतदारांनी नरेंद्र मोदी एक सक्षम ऑप्शन स्विकारून 7 शीट मोदींचा नावाखाली भाजप ला दिल्यात मात्र तेच दिल्लीचे मतदार,तीच यंत्रणा,तेच पक्ष व 6 महिन्याचा अवधीनंतर झालेला विधानसभा ईलेक्शन मध्ये आप पक्षाचा विजय होतो व 54% मतदान घेऊन आप पक्ष क्रमांक एकचा पक्ष होतो 40% मतदान घेऊन भाजप 2 नंबर तर कांग्रेस फक्त 5% मत घेऊन 3 नंबर मिळवते म्हणजे लोकसभेतील क्रमांक एकचा भाजप विधानसभेत 2 नंबर जातो लोकसभेत क्रमांक 2 चा कांग्रेस विधानसभेत 3 नंबर ला जात लोकसभेत क्रमांक 3 चा आप पक्ष विधानसभेत क्रमांक एकचा होतो असा का झाल ? कारण विधानसभेत लढत झाली ते अरविंद केजरीवाल विरूद्ध ईतर ज्यात केजरीवाल समोर अतिशय कमजोर स्थानिक दिल्ली भाजप चे अध्यक्ष मनोज तिवारी व शोधुन पन सापडणार नाही लवकर असे कांग्रेस चे नेतृत्व मतदारांनी नेहमीच एक सक्षम व कणखर नेतृत्व स्विकारले आहे म्हणुन ते वेगवेगळ्या निवडणुकीत उपलब्ध पर्यायांपैकी जो उत्तम पर्याय आहे त्याला निवडता पक्ष न बघता ह्याला जोडुनच उदाहरण द्यायचे म्हणजे 2018 मध्ये राजस्थान , मध्य प्रदेश , छत्तीसगड निवडणुकीत भाजप चा सपशेल पराभव स्थानिक नेतृत्वा विरूद्ध असलेला नाराजी मुळे झाला. घोषणा दिल्या गेल्या वसुंधरा तेरी खैर नाही पर मोदी तुझसे बैर नाही 6 महिन्यानंतर 2019 मध्ये त्याच राज्यांमध्ये लोकसभेत राजस्थान - भाजप 24 कांग्रेस 1 मध्य प्रदेश- भाजप 28 कांग्रेस 1 छत्तीसगड- भाजप 6 कांग्रेस 5 एवढा दणदणीत विजय मिळवत भाजप ला सीट देऊन बहुमताकडे हे राज्य घेऊन गेले हे सगळे सांगणे ह्या करिता आहे कि मतदार राजा हा फार हुशार झाला आहे त्यामुळे तो प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा पॅटर्न वेगळा ठेवतो व एक सक्षम नेतृत्व निवडतो व तो प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो व ईव्हीम मध्ये मत देऊन हिशोब चुकता करतो हे आज आपल्या देशातील मोठ्या मोठ्या पत्रकारांना कळु नये? मोठ्या मोठ्या पंतप्रधान चे स्वप्न पाहणारेंना कळत नाहीये का ? जनतेशी नाळ जोडली गेली असेल तर ह्यापुढे आपण जनतेत रहाल. जनतेसाठी काम कराल तरच जनता मतदान करेल त्यामुळे आता सर्व राजकिय पक्षांनी आपला गिअर बदलला पाहिजे ज्यांनी तो बदलला ते आज सिंहासनावर आहेत. बाकीच्यांनी तो लवकर बदलायचा प्रयत्न करावा नाहि तर ह्या विकासाचा बदलत्या काळात दिसेनासे व्हाल व जनतेची फसवणुक करणारेंनी तर हे लक्षात ठेवावे राजदिप सरदेसाई ट्विट करून म्हणतात " To those who see this AAP win as the beginning of the end of MO-Shah, here is a statutory warning ;have LS election today and every chance that BJP will dominate Delhi. Voter is making a clear distinction between LS and VS polls " हे ट्विट निकालाचे दिवसाचे आहे आपलाच मित्र विवेक बधान 9420003175

चौकस२१२ 28/02/2020 - 03:10
फारसे झालेत असे वाटत नाही तसं असता तर महाराष्ट्रात असा त्रिशंकू नसत केलं स्वतःचं पायावर धोंडा ..अरे काँग्रेस तर कॉग्रेस ला १५० द्यायचे ना भरपूर व्यक्तिपूजा, जात आणि धर्मवर आधारित मतदान हीच सर्वात मोठ्या लोकशाही ची लक्षणे आहेत

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 28/02/2020 - 03:28
उत्तम झाले की महाराष्टात त्रिशंकू विधानसभा आली ते. कीत्येक गोष्टी समजल्या अथवा उघडकीस आल्या. जसे की - १. भाजपा साठी सुद्धा सुचिता चारीत्र्य या सर्व फक्त बोलायच्याच गोष्टी आहेत. सत्तेसाठी वेळ आली तर ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते त्यांच्यबरोबर संसार करायला उतावळी आहे. २. शब्द देउन मोडायला अजीबात शरम वाटत नाही. ३. उद्धवकडे असलेले नेतृत्वाचे गुण, व त्रिशंकू आघाडीचे नेतृत्व करायची क्षमता. ४. सत्ता गेल्यावर भाजपा नेत्यांचा सुटलेला तोल. हे सगळे बघुन पुढच्या विधानसभेच्या वेळी भाजपाला मत द्यायचे की नाही याचा पुर्नविचार करायची वेळ आली आहे. लोकसभेसाठी सध्यातरी मोदीच.

In reply to by नेत्रेश

सहमत. केंद्रात मोदीना मत देऊ. राज्यात भाजपने चांगले नेतृत्व दिले तर राज्यातही.

In reply to by नेत्रेश

Rajesh188 29/02/2020 - 19:51
Bjp aani sena एकत्र लढली होती आणि त्या युती का निर्विवाद बहुमत मिळालेले आहे. पण स्वार्थ आड आला आणि सर्व निती मूल्य गुंडाळून जनतेनी नाकारलेले सत्तेत आले

चौकस२१२ 28/02/2020 - 09:27
हे आपण म्हणता तसे उघडकीला आले हे जरी खरे असले तरी माझा अर्थ वेगळाच होता ... लोकशाही आणि मतदाता सुजाण आहे का याचं वर चर्चआ चालली होती "त्यात काँग्रेस कि दुसऱ्या कोणाला १५०" याचा शब्दशः अर्थ घेतलात कि काय? स्पष्ट बहुमत किंवा द्विपक्षीय तुल्यबळ हे सर्वसाधारण अनेक वेस्टमिनिस्टर संसदीय लोकशाहीत जगात बघायला मिळत ते ना दिसत असे त्रांगडे म्हणेज अपरिपक्वता असे मला वाटते ....आणि ते मी मांडत होतो बरं ते बाजूला ठेवू माफ करा पण आपल्यासारखा जेव्हा म्हणतो कि :केंद्रात मोदींच" याचा अर्थ व्यक्तीला मत? कि पक्षाला? आणि पक्षाच्या धोरणाला... ?संसदीय लोकशाहीत जरी आजकाल पंतप्रधानांची निव्द्नुक जणू काही अमेरिकेतील अध्यक्षीय पद्धती प्रमाणे होत असली तरी तांत्रिक दृष्ट्या आपण पक्षाच्या धोरणांना मत देत असतो.. ना? निदान केन्द्र पातळीवर तरी त्यामुळे अगदी भले भले म्हणजे परेश रावलं सारखे "मी मोदींचं बाजूने " असे म्हणतो तेव्हा मला आश्चर्य वाटते ..कारण शिकलेल्या माणसाने तरी "मी आधी पक्षाला पाठिंबा देतो" असे म्हणे अपेक्षित असते, परिपक्व मतदार असेल तर ! आणि मग "व्यक्ती पण चांगली असल्यामुळे त्याला पण" असे म्हणावे हवेतर ... आपल्या समाजातील घराणेशाही आणि व्यक्तिपूजा हि जर बाहेरून पाहिलं तर खरंच खूप हास्यास्पद वाटते ,, "साहेब जिथे तिथे आम्ही" आणि मग एका रात्रीत जर "साहेबानी" १८०° पक्ष बदलला तर त्याचे आपल्याला काहीही वाटत नाही... काय हे ! हि कसली परिपकवता आणि सुजाण पणा?

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 28/02/2020 - 12:22
पण नंतर विचार केला की समहा जर उद्या मोदी काँग्रेसचे अध्यक्ष झाले व काँग्र्सकडुन पंतप्रधानपदासाठी उभे राहीले तर मी मत कुणाला देईन? मला वाटते की मी त्या परीस्थीतीत काँग्र्सला मत देईन. कारण पक्षाची ध्येय धोरणे ठरवणे आणी रावबणे हे त्यांच्याच हातात असेल. व मोदीनीं माझा व मला वाटते बहुसंख्य लोकांचा विश्वास जींकला आहे. (तसेच उद्या मोदी जाउन दुसरा कुणी त्यांच्या जागी आला तर मी भाजपाला मत देइन याची खात्री नाही) म्हणुन केंद्रीय निवडणुकीत आपले मत मोदींना, व पर्यायाने भाजपाला.

In reply to by नेत्रेश

चौकस२१२ 28/02/2020 - 18:24
म्हणजे हि व्यक्तिपूजा नाही का? भाजप किंवा काँग्रेस च्या मूळ स्वभावाला तुम्ही मत देत नाहीत ...म्हणजे माझा मुद्दा सिद्ध झाला !

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 29/02/2020 - 06:00
पक्षाचा 'स्वभाव' नेत्यानुसार बदलतो. नेता बदलल्यावर पक्षाच्या ध्येय धोरणात फरक पडतो. पण तरीही कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्ष पुजा झाली. आपला ज्याचावर विश्वास आहे अशा नेत्याला निवडुन आणण्यासाठी त्याच्या पक्षास मत देणे ही ही व्यक्तीपुजा असेल तर ठीक आहे. मुळात माझा प्रतीसाद तुम्हाला विरोध करायला नव्हता, तर फक्त माझी भुमीका स्पष्ट करण्यासाठी होता.

In reply to by नेत्रेश

चौकस२१२ 29/02/2020 - 08:14
पक्षाचा 'स्वभाव' नेत्यानुसार बदलतो! १) थोड्या नप्रमाणात पण जर बळकट आणि प्रगल्भ "पक्ष रचना असेल" तर हे फारसे होत नाही, इतर देशात हे मी पहिले आहे म्हणून हा मुद्दा , भारतात व्यक्ती निहाय पक्ष असल्यामुळे जास्त होते . "संधी नाही म्हणून माझा नवीन पक्ष" अशी जिथे व्यवस्था तिथे तत्व निहाय पक्ष कसे रुजणार ? उदाहरण राज ठाकरेचा मनसे हा व्यक्तीनिहाय पक्ष आहेt कधी तो डावा असले कधी उजवा.. नेम नाही कारण एका व्यक्तीवर अवलंबून तेच भाजप, मूळची काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे "विचार " निहाय पक्ष असल्या मुळे त्यात जरी नेता बदलला तरी धोरणात एकदम १८०° बदल होण्याची शक्यता कमी कानडा , ऑस्ट्रेलिया सारख्या डावे उजवे असे सरळ भेद असलेल्या संसदीय लोकशाही असे होताना दिसत नाही कारण "डावे, उजवे आणि आज काल हिरवे ( पर्यवर्णवादी ) अश्या मूळ तत्वांवर अदाहरित पक्ष आणि त्यानुसार त्यांचे वागणे . कोणी इथे एकदम रेल्वे इंजिन सोडून एकदम भगवा पक्ष झेंडा बदलत नाही . आणि हे माझ्यामते परिपक्व समाजाचे आणि मतदारांचे लक्षण आहे .. 2) "कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्ष पुजा झाली." बरोबर पण मी तसे कुठे म्हणतो आहे? मतदार म्हणून तुम्ही कोणालाही मत देऊ शकता . माझा मुद्दा केवळ हा आहे कि मत हे पक्षाच्या विचारसरणी ला देतो बहुतेक ... जर तुम्हाला भाजप हा फॅसिस्ट वाटत असेल तर मोदी असोत किंवा बाजपेयी एक पक्ष म्हणून तो फॅसिस्ट असला पाहिजे ना तुमचं मनात ! एकदम मोदी चांगले प्रशासक म्हणून तुम्ही हि मूळ गोष्ट कशी विसरू शकता ? आणि ती विसरयाला तयार असाल तर मग सरळ सरळ व्यक्तिपूजा हे मान्य करावे लागेल . भारतीय संदर्भात म्हणायचे झाले तर जर कोणी एखाद्या वर्षी भाजप च्या मतांशी सहमत असेल तर नेता मोदी असोत किंवा महाजन असते किंवा सुब्रमण्यम स्वामी तो मतदार "पक्षाचा " विचार करून तसे मत देतो... अर्थात याचाच अर्थ दार वेळी त्याने भाजपलाच मत दयावे असे नाही. म्हणूनच म्हणले मी आधी कि जेव्हा परेश रावळ सारखा सुजाण नागरिक फक्त मोदी म्हणून भाजप म्हणतो ते जरा विचित्र वाटते मला वाटते हा मुद्दा आपण लक्षात घ्यावा ..

Rajesh188 28/02/2020 - 12:35
आजचा मतदार शहाणा झाला आहे असे वाटत नाही. स्वतःचे हित कशात आहे हेच मतदार ना माहीत नाही मग शिक्षित मतदार असतील किंवा अशिक्षित. निवडणुकीचा प्रचार जेव्हा राजकीय पक्ष करतात तेव्हा लोकांची मानसिकता काय आहे ह्याचा पूर्ण अभ्यास केला जातो शास्त्रीय पने. मग लोकांना जे आवडेल त्याची यादी केली जाते. पण ती एकच नसते प्रत्येक भागातील ,जाती मधील,धर्मा मधील,आर्थिक वर्गा नुसार प्रयेकाची अपेक्षा वेगळी असते पण ह्या सर्व वर्गातील अपेक्षा ह्या कॉमन नसतात. इथेच खरी मेख आहे. मतदार हा विभागलेला असतो त्यांना एकमेकांना समोर उभे करून आणि कोणाचीच गरज पूर्ण न करता फक्त भावनिक आव्हान करून निवडणूक आरामात जिंकता येते .

प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मतदार वेगळ्या प्रकारे विचार करतो. मात्र मतदार टोकाच्या विखारी, विषारी प्रचाराला सहसा बळी पडत नाही असे दिसून येते.लोकांना त्यांच्या कपड्यावरुन ओळखा, निदर्शन करणार्या लोकांना करंट लागु द्या.. असली विखारी भाषा दिल्लिकर मतदाराला आवडलेली दिसत नाही.

चौकस२१२ 28/02/2020 - 18:44
जो समाज/ मतदाता केवळ भावने पोटी एखाद्य पक्षाला केंद्रात ४०० एवढे अति टोकाचे बाहुबल देतो ( राजीव गांधी , इंदिराजींच्या हत्येनंतर ) तो कसा काय सुजाण? अजित पवारांनी जे काय इकडवून तिकडे केले ( स्वतःच्याच पक्षाला अडचणीत टाकले) त्यांना परत उप मुख्यमंत्री पदावर बसवल्यावर सुद्धा समाजाला काहीच वाटत नाही तो मतदार कसा सुजाण? जिथे युनियन ( कामगार चळवळ ) हि मूळ तत्वापेक्षा व्यक्तीवर चालते ( डॉक्टर सामंत सेने) तो समाज कसा काय सुजाण? एखाद्याला पोलिसांनी गुन्हा केल्याचं संदर्भत आरोप म्हणून पकडले तर तो लगेच दोषी आहेच असे गृहीत धरून समाज आणि माध्यमे वक्तवये करतात तो समाज कसा काय सुजाण? गुन्हा नायलायात सिद्ध होई पर्यंत आरोपी हा / हि निर्दोष समजली जाते हे माहित नाही? "पुढच्या पिढीला राजकारणात एकाद्या nata सारखे "लाँच केले जाते आणि लगेच त्या अनुभव नसलेल्या केवळ वडिलोपार्जित खुर्चीत येऊन बसलेला किंवा बसलेली व्यक्तीला डोकयावर घेतो तो कसलं सुजाण मतदार?? आपली लोकशाही घराणेंशी आणि व्यक्तिपूजेवर आधारित आहे ते कमी होत नाही तो पर्यंत मतदार हुशार आहे असे गृहीत धरणे बरोबर वाटत नाही

In reply to by कंजूस

चौकस२१२ 01/03/2020 - 15:35
स्थानिक पातळीवर हे मुद्दे महत्वाचे ठरतात हे मान्य ( दिल्लीचे उदाहरण ) माझा मुद्दा हा लांबवरच्या पक्षीय धोरणांचा/ त्यावर बेतलेली मत देणे अथव ना देणे हि प्रक्रिय या सामाजिक "विचारसरणी " बाबत होता ... जेव्हा आपण म्हणतो "भारतीय मतदार जाणता झाला हो" तेव्हा या विधानाची पडताळणी मी करीत होतो होतो आपण जेव्हा परिपक्व / जाणता मतदार म्हणतो तेव्हा केवळ भावनेवर / घराणेशाही वर आणि व्यक्तिपूजेवर अदाहरलेले मतदान करणारा मतदार हा "जाणता" कसा? जागतिक पातळीवर जर बघायला गेला तर दुर्दैवाने असे दिसते कि जगातील सर्वात मोठीही लोकशाही हे बिरुद बिरवणारी भारतीय लोकशाही अजून हि "जाणती" झालेली दिसत नाही ... क्षमा यात परत भारत आणि भारतेतर हा मुद्दा आणला पण ४ देशातील लोकशाही अनुभवल्यावर बोलतो.. आधी दिलेली उद्धरणे मला वाटते बोलकी आहेत ! बरं स्थानिक मुद्दे इतर देशात नसतात असे नाही ... समजा एखादी खाण सुरु करणे यावर जर स्थानिक जनतेला ते नको असेल तर तेथील मतदार आपल्या पारंपरिक मतदानाच्या विरुद्ध मतदान करतो , किंवा जमेल तसे आपल्या आवडीच्या पक्षाला सांगू पाहतो कि हे करू नका... पण फारच कमी वेळा "हे साहेब / हे दादा " आणि ते कुठे का असेनात आम्ही जन्मभर त्यांनाच मत देणार असे फार कमी दिसते ... हीवृत्ती "जाणत्या " मतदाराची कशी काय?

विवेक9420 28/02/2020 - 00:27
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोलत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे. जर तो कळाला असता तर असे विश्लेषन केले नसते किंबहुना परिस्थिती मधील फरक नक्कीच केला असता. पन ह्या सगळ्या वृत्त कथनात भाजपचा कायमच विरोध करणारे एका पत्रकार राजदिप सरदेसाई यांचे एक ट्विट खुप बोलके आहे व ज्यावर आजचा हा मेसेज मला करावासा वाटतो अर्थात तो ट्विट मि शेवटी टाकतो मतदार हुशार झाला का ? हो. मतदार हुशार झाला आहे व एकदम समजदार पन झाला आहे. मतदार राजा हा प्रत्येक निवडणुकीत आपला मतदान करताना एक ठराविक पॅटर्न ने मतदान करत आहे मग ती निवडणुक ग्रामपंचायत,जिल्हा परिषद, राज्याची असो वा देशाची * त्या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे ? * मुख्य प्रतिस्पर्धी मधील लोकांचा मागील काळात केलेली काम कोणती * निवडुन आलेला लोकांचा कामातुन व्यक्तीगत ,समूहाला,जातीला झालेला फायदा व त्या पलिकडे देशाला झालेला फायदा तो ह्या सर्व फॅक्टर मनात ठेवुन मतदान करतो व प्रत्येक निवडणुकीत ह्या वरील गोष्टी विचारात घेतो पन निवडणुकी प्रमाणे त्याचे हे फॅक्टर कमी अधिक होत असता उदाहरण द्यायचे झाले म्हणजे * ग्रामपंचायतीचा ईलेक्शन असताना माझा समुह माझी जात भाऊबंदकी फॅक्टर जास्त असते व महत्वाचे असते माझा फायदा कोण करवुन देणार माझा भाऊबंदकी मध्ये,समुह,जाती,समाजपैकी ह्याचा विचार जास्त असतो व देशाचा विचार थोडा कमी असतो पन * राज्यांचा निवडणुकीत दोन प्रतिस्पर्धी पैकी राज्याचा हिताच कोण, राज्यामधील प्रतिस्पर्धी , पार्टींची विशिष्ट समूहाने झालेली ओळख ह्या पद्धतीने जास्त विचार केला जातो व ह्या निवडणुकीत पन देशाचा विचारापेक्षा राज्याचा विचार जास्त केला जातो व व्यक्तीगत फायदा कोन जास्त करून देईल ह्यावर लक्ष असते * देशाचा निवडणुकीत मात्र मतदार देश आणि देशाचा विचार करतात त्यात समुह,जात,राज्याचे नेतृत्व हे विषय गौण असता पन देश,धर्म व प्रतिस्पर्धी पैकी देशा साठी कोन चांगले हा विचार केला जातो हि मानसिकता सर्वप्रथम वाचकांचा नजरेत आणुन द्यायची आहे आता हे एवढे सांगण्यामागे तात्पर्य एवढेच आहे कि आता मतदार झाला आहे जागृक व तो आता ह्या पुर्वीचा जात पंथ धर्म ह्याचा सिमा ओलांडायला लागला आहे त्याला महत्व कमी द्यायला लागला आहे व आपल्यासाठी (देश व स्वतः) उपलब्ध पर्यायांपैकी कोण जास्त चांगले ह्याचा विचार तो करत आहे दिल्ली राज्याचा विधानसभा व लोकसभेचा ईलेक्शन निमित्त तो पॅटर्न दिसला. # 2019 लोकसभेचा निवडणुकीत भाजपने 2014 प्रमाणे 7 सीट घेत दिल्लीत 7-0 अशी धुळ विरोधकांना चारली विशेष म्हणजे 56.68% टक्के मतदान भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला तर 22.46% घेत कांग्रेस दुसरा तर 18% मतदान घेत आप तिसरा कारण लोकसभेत मुकाबला होता तो नरेंद्र मोदी Vs राहुल गांधी व मतदारांना ह्या दोघापैकी कोन चांगला तो निवडायचा होता दिल्ली चा मतदारांनी नरेंद्र मोदी एक सक्षम ऑप्शन स्विकारून 7 शीट मोदींचा नावाखाली भाजप ला दिल्यात मात्र तेच दिल्लीचे मतदार,तीच यंत्रणा,तेच पक्ष व 6 महिन्याचा अवधीनंतर झालेला विधानसभा ईलेक्शन मध्ये आप पक्षाचा विजय होतो व 54% मतदान घेऊन आप पक्ष क्रमांक एकचा पक्ष होतो 40% मतदान घेऊन भाजप 2 नंबर तर कांग्रेस फक्त 5% मत घेऊन 3 नंबर मिळवते म्हणजे लोकसभेतील क्रमांक एकचा भाजप विधानसभेत 2 नंबर जातो लोकसभेत क्रमांक 2 चा कांग्रेस विधानसभेत 3 नंबर ला जात लोकसभेत क्रमांक 3 चा आप पक्ष विधानसभेत क्रमांक एकचा होतो असा का झाल ? कारण विधानसभेत लढत झाली ते अरविंद केजरीवाल विरूद्ध ईतर ज्यात केजरीवाल समोर अतिशय कमजोर स्थानिक दिल्ली भाजप चे अध्यक्ष मनोज तिवारी व शोधुन पन सापडणार नाही लवकर असे कांग्रेस चे नेतृत्व मतदारांनी नेहमीच एक सक्षम व कणखर नेतृत्व स्विकारले आहे म्हणुन ते वेगवेगळ्या निवडणुकीत उपलब्ध पर्यायांपैकी जो उत्तम पर्याय आहे त्याला निवडता पक्ष न बघता ह्याला जोडुनच उदाहरण द्यायचे म्हणजे 2018 मध्ये राजस्थान , मध्य प्रदेश , छत्तीसगड निवडणुकीत भाजप चा सपशेल पराभव स्थानिक नेतृत्वा विरूद्ध असलेला नाराजी मुळे झाला. घोषणा दिल्या गेल्या वसुंधरा तेरी खैर नाही पर मोदी तुझसे बैर नाही 6 महिन्यानंतर 2019 मध्ये त्याच राज्यांमध्ये लोकसभेत राजस्थान - भाजप 24 कांग्रेस 1 मध्य प्रदेश- भाजप 28 कांग्रेस 1 छत्तीसगड- भाजप 6 कांग्रेस 5 एवढा दणदणीत विजय मिळवत भाजप ला सीट देऊन बहुमताकडे हे राज्य घेऊन गेले हे सगळे सांगणे ह्या करिता आहे कि मतदार राजा हा फार हुशार झाला आहे त्यामुळे तो प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा पॅटर्न वेगळा ठेवतो व एक सक्षम नेतृत्व निवडतो व तो प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो व ईव्हीम मध्ये मत देऊन हिशोब चुकता करतो हे आज आपल्या देशातील मोठ्या मोठ्या पत्रकारांना कळु नये? मोठ्या मोठ्या पंतप्रधान चे स्वप्न पाहणारेंना कळत नाहीये का ? जनतेशी नाळ जोडली गेली असेल तर ह्यापुढे आपण जनतेत रहाल. जनतेसाठी काम कराल तरच जनता मतदान करेल त्यामुळे आता सर्व राजकिय पक्षांनी आपला गिअर बदलला पाहिजे ज्यांनी तो बदलला ते आज सिंहासनावर आहेत. बाकीच्यांनी तो लवकर बदलायचा प्रयत्न करावा नाहि तर ह्या विकासाचा बदलत्या काळात दिसेनासे व्हाल व जनतेची फसवणुक करणारेंनी तर हे लक्षात ठेवावे राजदिप सरदेसाई ट्विट करून म्हणतात " To those who see this AAP win as the beginning of the end of MO-Shah, here is a statutory warning ;have LS election today and every chance that BJP will dominate Delhi. Voter is making a clear distinction between LS and VS polls " हे ट्विट निकालाचे दिवसाचे आहे आपलाच मित्र विवेक बधान 9420003175

चौकस२१२ 28/02/2020 - 03:10
फारसे झालेत असे वाटत नाही तसं असता तर महाराष्ट्रात असा त्रिशंकू नसत केलं स्वतःचं पायावर धोंडा ..अरे काँग्रेस तर कॉग्रेस ला १५० द्यायचे ना भरपूर व्यक्तिपूजा, जात आणि धर्मवर आधारित मतदान हीच सर्वात मोठ्या लोकशाही ची लक्षणे आहेत

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 28/02/2020 - 03:28
उत्तम झाले की महाराष्टात त्रिशंकू विधानसभा आली ते. कीत्येक गोष्टी समजल्या अथवा उघडकीस आल्या. जसे की - १. भाजपा साठी सुद्धा सुचिता चारीत्र्य या सर्व फक्त बोलायच्याच गोष्टी आहेत. सत्तेसाठी वेळ आली तर ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते त्यांच्यबरोबर संसार करायला उतावळी आहे. २. शब्द देउन मोडायला अजीबात शरम वाटत नाही. ३. उद्धवकडे असलेले नेतृत्वाचे गुण, व त्रिशंकू आघाडीचे नेतृत्व करायची क्षमता. ४. सत्ता गेल्यावर भाजपा नेत्यांचा सुटलेला तोल. हे सगळे बघुन पुढच्या विधानसभेच्या वेळी भाजपाला मत द्यायचे की नाही याचा पुर्नविचार करायची वेळ आली आहे. लोकसभेसाठी सध्यातरी मोदीच.

In reply to by नेत्रेश

सहमत. केंद्रात मोदीना मत देऊ. राज्यात भाजपने चांगले नेतृत्व दिले तर राज्यातही.

In reply to by नेत्रेश

Rajesh188 29/02/2020 - 19:51
Bjp aani sena एकत्र लढली होती आणि त्या युती का निर्विवाद बहुमत मिळालेले आहे. पण स्वार्थ आड आला आणि सर्व निती मूल्य गुंडाळून जनतेनी नाकारलेले सत्तेत आले

चौकस२१२ 28/02/2020 - 09:27
हे आपण म्हणता तसे उघडकीला आले हे जरी खरे असले तरी माझा अर्थ वेगळाच होता ... लोकशाही आणि मतदाता सुजाण आहे का याचं वर चर्चआ चालली होती "त्यात काँग्रेस कि दुसऱ्या कोणाला १५०" याचा शब्दशः अर्थ घेतलात कि काय? स्पष्ट बहुमत किंवा द्विपक्षीय तुल्यबळ हे सर्वसाधारण अनेक वेस्टमिनिस्टर संसदीय लोकशाहीत जगात बघायला मिळत ते ना दिसत असे त्रांगडे म्हणेज अपरिपक्वता असे मला वाटते ....आणि ते मी मांडत होतो बरं ते बाजूला ठेवू माफ करा पण आपल्यासारखा जेव्हा म्हणतो कि :केंद्रात मोदींच" याचा अर्थ व्यक्तीला मत? कि पक्षाला? आणि पक्षाच्या धोरणाला... ?संसदीय लोकशाहीत जरी आजकाल पंतप्रधानांची निव्द्नुक जणू काही अमेरिकेतील अध्यक्षीय पद्धती प्रमाणे होत असली तरी तांत्रिक दृष्ट्या आपण पक्षाच्या धोरणांना मत देत असतो.. ना? निदान केन्द्र पातळीवर तरी त्यामुळे अगदी भले भले म्हणजे परेश रावलं सारखे "मी मोदींचं बाजूने " असे म्हणतो तेव्हा मला आश्चर्य वाटते ..कारण शिकलेल्या माणसाने तरी "मी आधी पक्षाला पाठिंबा देतो" असे म्हणे अपेक्षित असते, परिपक्व मतदार असेल तर ! आणि मग "व्यक्ती पण चांगली असल्यामुळे त्याला पण" असे म्हणावे हवेतर ... आपल्या समाजातील घराणेशाही आणि व्यक्तिपूजा हि जर बाहेरून पाहिलं तर खरंच खूप हास्यास्पद वाटते ,, "साहेब जिथे तिथे आम्ही" आणि मग एका रात्रीत जर "साहेबानी" १८०° पक्ष बदलला तर त्याचे आपल्याला काहीही वाटत नाही... काय हे ! हि कसली परिपकवता आणि सुजाण पणा?

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 28/02/2020 - 12:22
पण नंतर विचार केला की समहा जर उद्या मोदी काँग्रेसचे अध्यक्ष झाले व काँग्र्सकडुन पंतप्रधानपदासाठी उभे राहीले तर मी मत कुणाला देईन? मला वाटते की मी त्या परीस्थीतीत काँग्र्सला मत देईन. कारण पक्षाची ध्येय धोरणे ठरवणे आणी रावबणे हे त्यांच्याच हातात असेल. व मोदीनीं माझा व मला वाटते बहुसंख्य लोकांचा विश्वास जींकला आहे. (तसेच उद्या मोदी जाउन दुसरा कुणी त्यांच्या जागी आला तर मी भाजपाला मत देइन याची खात्री नाही) म्हणुन केंद्रीय निवडणुकीत आपले मत मोदींना, व पर्यायाने भाजपाला.

In reply to by नेत्रेश

चौकस२१२ 28/02/2020 - 18:24
म्हणजे हि व्यक्तिपूजा नाही का? भाजप किंवा काँग्रेस च्या मूळ स्वभावाला तुम्ही मत देत नाहीत ...म्हणजे माझा मुद्दा सिद्ध झाला !

In reply to by चौकस२१२

नेत्रेश 29/02/2020 - 06:00
पक्षाचा 'स्वभाव' नेत्यानुसार बदलतो. नेता बदलल्यावर पक्षाच्या ध्येय धोरणात फरक पडतो. पण तरीही कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्ष पुजा झाली. आपला ज्याचावर विश्वास आहे अशा नेत्याला निवडुन आणण्यासाठी त्याच्या पक्षास मत देणे ही ही व्यक्तीपुजा असेल तर ठीक आहे. मुळात माझा प्रतीसाद तुम्हाला विरोध करायला नव्हता, तर फक्त माझी भुमीका स्पष्ट करण्यासाठी होता.

In reply to by नेत्रेश

चौकस२१२ 29/02/2020 - 08:14
पक्षाचा 'स्वभाव' नेत्यानुसार बदलतो! १) थोड्या नप्रमाणात पण जर बळकट आणि प्रगल्भ "पक्ष रचना असेल" तर हे फारसे होत नाही, इतर देशात हे मी पहिले आहे म्हणून हा मुद्दा , भारतात व्यक्ती निहाय पक्ष असल्यामुळे जास्त होते . "संधी नाही म्हणून माझा नवीन पक्ष" अशी जिथे व्यवस्था तिथे तत्व निहाय पक्ष कसे रुजणार ? उदाहरण राज ठाकरेचा मनसे हा व्यक्तीनिहाय पक्ष आहेt कधी तो डावा असले कधी उजवा.. नेम नाही कारण एका व्यक्तीवर अवलंबून तेच भाजप, मूळची काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे "विचार " निहाय पक्ष असल्या मुळे त्यात जरी नेता बदलला तरी धोरणात एकदम १८०° बदल होण्याची शक्यता कमी कानडा , ऑस्ट्रेलिया सारख्या डावे उजवे असे सरळ भेद असलेल्या संसदीय लोकशाही असे होताना दिसत नाही कारण "डावे, उजवे आणि आज काल हिरवे ( पर्यवर्णवादी ) अश्या मूळ तत्वांवर अदाहरित पक्ष आणि त्यानुसार त्यांचे वागणे . कोणी इथे एकदम रेल्वे इंजिन सोडून एकदम भगवा पक्ष झेंडा बदलत नाही . आणि हे माझ्यामते परिपक्व समाजाचे आणि मतदारांचे लक्षण आहे .. 2) "कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्ष पुजा झाली." बरोबर पण मी तसे कुठे म्हणतो आहे? मतदार म्हणून तुम्ही कोणालाही मत देऊ शकता . माझा मुद्दा केवळ हा आहे कि मत हे पक्षाच्या विचारसरणी ला देतो बहुतेक ... जर तुम्हाला भाजप हा फॅसिस्ट वाटत असेल तर मोदी असोत किंवा बाजपेयी एक पक्ष म्हणून तो फॅसिस्ट असला पाहिजे ना तुमचं मनात ! एकदम मोदी चांगले प्रशासक म्हणून तुम्ही हि मूळ गोष्ट कशी विसरू शकता ? आणि ती विसरयाला तयार असाल तर मग सरळ सरळ व्यक्तिपूजा हे मान्य करावे लागेल . भारतीय संदर्भात म्हणायचे झाले तर जर कोणी एखाद्या वर्षी भाजप च्या मतांशी सहमत असेल तर नेता मोदी असोत किंवा महाजन असते किंवा सुब्रमण्यम स्वामी तो मतदार "पक्षाचा " विचार करून तसे मत देतो... अर्थात याचाच अर्थ दार वेळी त्याने भाजपलाच मत दयावे असे नाही. म्हणूनच म्हणले मी आधी कि जेव्हा परेश रावळ सारखा सुजाण नागरिक फक्त मोदी म्हणून भाजप म्हणतो ते जरा विचित्र वाटते मला वाटते हा मुद्दा आपण लक्षात घ्यावा ..

Rajesh188 28/02/2020 - 12:35
आजचा मतदार शहाणा झाला आहे असे वाटत नाही. स्वतःचे हित कशात आहे हेच मतदार ना माहीत नाही मग शिक्षित मतदार असतील किंवा अशिक्षित. निवडणुकीचा प्रचार जेव्हा राजकीय पक्ष करतात तेव्हा लोकांची मानसिकता काय आहे ह्याचा पूर्ण अभ्यास केला जातो शास्त्रीय पने. मग लोकांना जे आवडेल त्याची यादी केली जाते. पण ती एकच नसते प्रत्येक भागातील ,जाती मधील,धर्मा मधील,आर्थिक वर्गा नुसार प्रयेकाची अपेक्षा वेगळी असते पण ह्या सर्व वर्गातील अपेक्षा ह्या कॉमन नसतात. इथेच खरी मेख आहे. मतदार हा विभागलेला असतो त्यांना एकमेकांना समोर उभे करून आणि कोणाचीच गरज पूर्ण न करता फक्त भावनिक आव्हान करून निवडणूक आरामात जिंकता येते .

प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी मतदार वेगळ्या प्रकारे विचार करतो. मात्र मतदार टोकाच्या विखारी, विषारी प्रचाराला सहसा बळी पडत नाही असे दिसून येते.लोकांना त्यांच्या कपड्यावरुन ओळखा, निदर्शन करणार्या लोकांना करंट लागु द्या.. असली विखारी भाषा दिल्लिकर मतदाराला आवडलेली दिसत नाही.

चौकस२१२ 28/02/2020 - 18:44
जो समाज/ मतदाता केवळ भावने पोटी एखाद्य पक्षाला केंद्रात ४०० एवढे अति टोकाचे बाहुबल देतो ( राजीव गांधी , इंदिराजींच्या हत्येनंतर ) तो कसा काय सुजाण? अजित पवारांनी जे काय इकडवून तिकडे केले ( स्वतःच्याच पक्षाला अडचणीत टाकले) त्यांना परत उप मुख्यमंत्री पदावर बसवल्यावर सुद्धा समाजाला काहीच वाटत नाही तो मतदार कसा सुजाण? जिथे युनियन ( कामगार चळवळ ) हि मूळ तत्वापेक्षा व्यक्तीवर चालते ( डॉक्टर सामंत सेने) तो समाज कसा काय सुजाण? एखाद्याला पोलिसांनी गुन्हा केल्याचं संदर्भत आरोप म्हणून पकडले तर तो लगेच दोषी आहेच असे गृहीत धरून समाज आणि माध्यमे वक्तवये करतात तो समाज कसा काय सुजाण? गुन्हा नायलायात सिद्ध होई पर्यंत आरोपी हा / हि निर्दोष समजली जाते हे माहित नाही? "पुढच्या पिढीला राजकारणात एकाद्या nata सारखे "लाँच केले जाते आणि लगेच त्या अनुभव नसलेल्या केवळ वडिलोपार्जित खुर्चीत येऊन बसलेला किंवा बसलेली व्यक्तीला डोकयावर घेतो तो कसलं सुजाण मतदार?? आपली लोकशाही घराणेंशी आणि व्यक्तिपूजेवर आधारित आहे ते कमी होत नाही तो पर्यंत मतदार हुशार आहे असे गृहीत धरणे बरोबर वाटत नाही

In reply to by कंजूस

चौकस२१२ 01/03/2020 - 15:35
स्थानिक पातळीवर हे मुद्दे महत्वाचे ठरतात हे मान्य ( दिल्लीचे उदाहरण ) माझा मुद्दा हा लांबवरच्या पक्षीय धोरणांचा/ त्यावर बेतलेली मत देणे अथव ना देणे हि प्रक्रिय या सामाजिक "विचारसरणी " बाबत होता ... जेव्हा आपण म्हणतो "भारतीय मतदार जाणता झाला हो" तेव्हा या विधानाची पडताळणी मी करीत होतो होतो आपण जेव्हा परिपक्व / जाणता मतदार म्हणतो तेव्हा केवळ भावनेवर / घराणेशाही वर आणि व्यक्तिपूजेवर अदाहरलेले मतदान करणारा मतदार हा "जाणता" कसा? जागतिक पातळीवर जर बघायला गेला तर दुर्दैवाने असे दिसते कि जगातील सर्वात मोठीही लोकशाही हे बिरुद बिरवणारी भारतीय लोकशाही अजून हि "जाणती" झालेली दिसत नाही ... क्षमा यात परत भारत आणि भारतेतर हा मुद्दा आणला पण ४ देशातील लोकशाही अनुभवल्यावर बोलतो.. आधी दिलेली उद्धरणे मला वाटते बोलकी आहेत ! बरं स्थानिक मुद्दे इतर देशात नसतात असे नाही ... समजा एखादी खाण सुरु करणे यावर जर स्थानिक जनतेला ते नको असेल तर तेथील मतदार आपल्या पारंपरिक मतदानाच्या विरुद्ध मतदान करतो , किंवा जमेल तसे आपल्या आवडीच्या पक्षाला सांगू पाहतो कि हे करू नका... पण फारच कमी वेळा "हे साहेब / हे दादा " आणि ते कुठे का असेनात आम्ही जन्मभर त्यांनाच मत देणार असे फार कमी दिसते ... हीवृत्ती "जाणत्या " मतदाराची कशी काय?
मतदार हुशार झालेत ? दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर. आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे. असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोवत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे. कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे.

मला भेटलेले रुग्ण - २१

डॉ श्रीहास ·

गवि 29/01/2020 - 14:49
अस्थमाचे रुग्ण (किंवा पीडित म्हणू) हे सततच्या उपचारांच्या जाणिवेने खूप निराशेत असतात हे पाहिलं आहे. इन्हेलर्स, स्पेसर्स, कदाचित नेब्युलायझर वगैरे गाठोडे सर्वत्र सोबत बाळगून आणि वरून औषधे घ्यावी लागत असल्यास असे लोक एकतर कुठे जाणं टाळतात किंवा प्रत्यक्ष अटॅकचा त्रास कमी झाला की औषधं घेणं टाळतात.

In reply to by गवि

डॉ श्रीहास 08/02/2020 - 12:35
१.तुमचा आजार फ़ार गंभीर नाहीये हे दम्याच्या पेशंटला सांगण्यात डॉक्टर अयशस्वी ठरतात. २.नियमित ईन्हेलर्स वापरून दमा आटोक्यात राहतोच आणि कालांतरानी ईन्हेलर्स बंद देखील होऊ शकतात !! ३.दम्यासोबत Depression/नैराश्य असल्यास दोन्ही आजार एकमेकांची तीव्रता वाढवू शकतात म्हणून दोन्हींची ट्रिटमेंट योग्यप्रकारे चालू ठेवणे. ४.प्रवासात एक जोडी कपडे कमी न्यावेत परंतू ईन्हेलर्स आणि स्पेसर सोबत ठेवावेत. ५.शेजारी किंवा फुकट सल्ले देणारे लोकं तुम्हाला किंवा तुमच्या पेशंटला दमा आणि ईन्हेलर्स बद्दल जेव्हा काही सांगतील तेव्हा त्यांचं न ऐकणं हा पर्याय तुमची तब्येत खराब होण्यापासून बचाव करेल.

Nitin Palkar 29/01/2020 - 14:52
अस्थम्याशिवाय थायरॉईड, बीपीची औषधे घेणाऱ्या रुग्णाचा किस्सा वाचताच पहिल्यांदा आठवलं ते तुमच्याबद्दल मागच्या किश्श्यात व्यक्त केलेलं तुमच्याबद्दलचं मत; 'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात. तुमचं सर्व कौशल्य, जाणिवा अधिकाधिक विस्तारत जावोत या शुभेच्छा...

In reply to by Nitin Palkar

गवि 29/01/2020 - 15:09
तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
अगदी अगदी शिवाय उत्कृष्ट आहार आणि फिटनेस तज्ञही आहेत हे जाता जाता सांगायला हरकत नाही.

प्रशांत 29/01/2020 - 15:07
डॉक... फारच सुंदर लिहता..
आपली तब्येत ही आपली प्राथमिकता हवी , सवडीप्रमाणे तब्येतीकडे लक्ष दिलं तर कधीच सवड मिळणार नाही
हे एक लंबर..!

mayu4u 29/01/2020 - 15:11
तुमच्या सोबत मिपा द्वारे जोडलेलं असणं हे माझं फार मोठं भाग्य आहे!

सुबोध खरे 29/01/2020 - 18:37
द्या टाळी , मलाही रविवारी सुटी असते हिरानंदानी रुग्णालयात एक महिला आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना "डाॅक्टर रविवारी दवाखाना चालू का नसतो?" हे जाब स्वरूपात विचारत होती स्त्रीरोग तज्ज्ञ -- रविवारी का चालू ठेवायचा? महिला -- आमच्या ह्यांना रविवारी सुटी असते ना स्त्रीरोग तज्ज्ञ --आमच्या पण ह्यांना रविवारीच सुटी असते !!

'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
१०० टक्के सहमत. आपल्या लेखनातून सतत आपले पारदर्शक तरल मन जाणवत असते. ६० किमीवर सायकलने व्हिजीटला जाणारा डॉक्टर दुर्मिळच. छान संवेदनाशील लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

डॉ श्रीहास 29/01/2020 - 21:31
ती गंमत होती , ६० किमी हे अंतर सायकलवरून जाण्याईतपत असल्यानी त्या पेशंटला म्हणालो की एवढं जवळ व्हिसीटला येत नाहीये.... तुमचा हा गैरसमज दूर होणं फार महत्वाचं आहे हो साहेब _/\_

गवि 29/01/2020 - 14:49
अस्थमाचे रुग्ण (किंवा पीडित म्हणू) हे सततच्या उपचारांच्या जाणिवेने खूप निराशेत असतात हे पाहिलं आहे. इन्हेलर्स, स्पेसर्स, कदाचित नेब्युलायझर वगैरे गाठोडे सर्वत्र सोबत बाळगून आणि वरून औषधे घ्यावी लागत असल्यास असे लोक एकतर कुठे जाणं टाळतात किंवा प्रत्यक्ष अटॅकचा त्रास कमी झाला की औषधं घेणं टाळतात.

In reply to by गवि

डॉ श्रीहास 08/02/2020 - 12:35
१.तुमचा आजार फ़ार गंभीर नाहीये हे दम्याच्या पेशंटला सांगण्यात डॉक्टर अयशस्वी ठरतात. २.नियमित ईन्हेलर्स वापरून दमा आटोक्यात राहतोच आणि कालांतरानी ईन्हेलर्स बंद देखील होऊ शकतात !! ३.दम्यासोबत Depression/नैराश्य असल्यास दोन्ही आजार एकमेकांची तीव्रता वाढवू शकतात म्हणून दोन्हींची ट्रिटमेंट योग्यप्रकारे चालू ठेवणे. ४.प्रवासात एक जोडी कपडे कमी न्यावेत परंतू ईन्हेलर्स आणि स्पेसर सोबत ठेवावेत. ५.शेजारी किंवा फुकट सल्ले देणारे लोकं तुम्हाला किंवा तुमच्या पेशंटला दमा आणि ईन्हेलर्स बद्दल जेव्हा काही सांगतील तेव्हा त्यांचं न ऐकणं हा पर्याय तुमची तब्येत खराब होण्यापासून बचाव करेल.

Nitin Palkar 29/01/2020 - 14:52
अस्थम्याशिवाय थायरॉईड, बीपीची औषधे घेणाऱ्या रुग्णाचा किस्सा वाचताच पहिल्यांदा आठवलं ते तुमच्याबद्दल मागच्या किश्श्यात व्यक्त केलेलं तुमच्याबद्दलचं मत; 'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात. तुमचं सर्व कौशल्य, जाणिवा अधिकाधिक विस्तारत जावोत या शुभेच्छा...

In reply to by Nitin Palkar

गवि 29/01/2020 - 15:09
तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
अगदी अगदी शिवाय उत्कृष्ट आहार आणि फिटनेस तज्ञही आहेत हे जाता जाता सांगायला हरकत नाही.

प्रशांत 29/01/2020 - 15:07
डॉक... फारच सुंदर लिहता..
आपली तब्येत ही आपली प्राथमिकता हवी , सवडीप्रमाणे तब्येतीकडे लक्ष दिलं तर कधीच सवड मिळणार नाही
हे एक लंबर..!

mayu4u 29/01/2020 - 15:11
तुमच्या सोबत मिपा द्वारे जोडलेलं असणं हे माझं फार मोठं भाग्य आहे!

सुबोध खरे 29/01/2020 - 18:37
द्या टाळी , मलाही रविवारी सुटी असते हिरानंदानी रुग्णालयात एक महिला आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना "डाॅक्टर रविवारी दवाखाना चालू का नसतो?" हे जाब स्वरूपात विचारत होती स्त्रीरोग तज्ज्ञ -- रविवारी का चालू ठेवायचा? महिला -- आमच्या ह्यांना रविवारी सुटी असते ना स्त्रीरोग तज्ज्ञ --आमच्या पण ह्यांना रविवारीच सुटी असते !!

'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
१०० टक्के सहमत. आपल्या लेखनातून सतत आपले पारदर्शक तरल मन जाणवत असते. ६० किमीवर सायकलने व्हिजीटला जाणारा डॉक्टर दुर्मिळच. छान संवेदनाशील लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

डॉ श्रीहास 29/01/2020 - 21:31
ती गंमत होती , ६० किमी हे अंतर सायकलवरून जाण्याईतपत असल्यानी त्या पेशंटला म्हणालो की एवढं जवळ व्हिसीटला येत नाहीये.... तुमचा हा गैरसमज दूर होणं फार महत्वाचं आहे हो साहेब _/\_
https://misalpav.com/node/45617 निदान झालं , त्यानंतर ॲलर्जीबद्दल सविस्तर समजावूनही पेशंटच्या सासऱ्यानी एकच प्रश्न ७ वेळा विचारला तेव्हा मी त्यांना रागवलो !!....कारण एकच प्रश्न ७ वेळा उत्तरून कंटाळलो होतो आणि परत ह्यांना आणू नका हे देखील म्हटलो होतो... काल त्या पेशंटच्या सासऱ्यांना साॅरी म्हटलो तर त्यांना काहीच आठवत नव्हतं पण पेशंट विसरली नव्हती आणि म्हणाली की ह्यांना शक्यतो मी आणत नव्हते व आलेच तर काहीही बोलायचं नाही हे बजावूनच सोबत आणायचे ... पण कालपर्यंत असलेलं हे ओझं मनावरून उतरून गेलं ....

छपाकसे पेहेचान ले गया...

शा वि कु ·

ट्रम्प 13/01/2020 - 22:37
मी सुद्धा तलवार आणि राझी बघितले होते , खरंच उत्तम सिनेमे होते यात काहीच वाद नाही . "मेघना गुलजार एक प्रगल्भ दिग्दर्शिका आहे हे तिने यापूर्वीच दाखवून दिले आहे . दीपिका आणि रणवीर चे एक ही सिनेमे मी सोडत नाही पण छपाक ची बात च और !!! इतक्या महत्वाच्या विषयाला हात घालणे म्हणजे विषाची परीक्षा ! भारतात मसालेदार च सिनेमे चालतात हे माहीत असूनदेखील ' ऍसिड हल्ल्या ' वर बनवावा म्हणजे खरचं ग्रेट . महत्वाचे म्हणजे हे सगळे मी तानाजी चा शो नुकताच बघून आलोय : ) : ) दीपिका ने छपाक चा गल्ला घालवला हे निश्चित . तरण आदर्श च्या ट्विट नुसार काल रविवार पर्यंत तान्हाजी 61 करोड आणि छपाक 21 करोड चे कलेक्शन !!! सरळ सरळ बऱ्याच लोकांनीं छपाक ला काट मारलेली दिसतेय !!!

In reply to by ट्रम्प

प्रसाद_१९८२ 14/01/2020 - 11:11
तान्हाजी व छपाकचे आकडे वर वर पाहाण्याला अर्थ नाही. छपाकच्या तुलनेत तान्हाजी बर्‍याच जास्त थेयटर मधे प्रदर्शीत झाला आहे, तेंव्हा त्याच्या कमाईचा आकडा देखील जास्त असणार आहे. -- परिक्षण आवडले. चित्रपट पाहायची इच्छा असली तरी, त्यातील अ‍ॅसिड हल्ल्याच्या दृष्याममुळे पाहावणार नाही.

In reply to by प्रसाद_१९८२

शा वि कु 14/01/2020 - 18:37
थिएटर स्क्रीन्स चा आकडा विचारात घ्यायला हवा, बरोबर आहे. आणि मी समजू शकतो , मी पण घाबरत घाबरत गेलो सिनेमाला. काही भावनिक आणि raw दृश्य असणार अस धरूनच गेलो आणि आहेतच.

शशिकांत ओक 13/01/2020 - 23:01
कलेला पैशाच्या तराजूत तोलून धरले तर ते अन्यायकारक ठरेल. सिनेमा यथावकाश पाहू. पण आपण केलेल्या सुंदर समीक्षेची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. सिनेमा 'असुंदर' सत्य कथनावर आधारित असून त्यात सौंदर्यस्थळे दाखवण्याची हातोटी अप्रतीम!

In reply to by शशिकांत ओक

शा वि कु 13/01/2020 - 23:29
21 करोड. कलेक्शन कमी झालंय, पण हे दीपिका पदुकोण सिनेमाच्या तुलनेंत कमी झालंय. दीपिकाचे मानधन सोडले तर काही अति मोठे प्रोडक्शन खर्च नाही दिसतं. मेघना गुलजार च्या तलवारच भारतातील टोटल रन टाइम कलेक्शन फक्त 32 करोड होतं. त्यामुळे opportunity cost सोडून दिली तर 21 करोड 4 दिवसात, तेही नॉन मसाला सिनेमासाठी, हे अजिबात वाईट नाही :)

ट्रम्प 13/01/2020 - 23:11
जे एन यु ला भेट देऊन हात दाखवून अवलक्षण केलं दीपिका ने !! दीपिकाच्या 10 / 15 प्रोडक्ट च्या जाहिराती संबंधित कंपन्यांनी दोन आठवडे स्थगित केल्या आहेत . आता इथून पुढे तिला सिनेमा किंवा जाहिराती साइन करून घेण्याअगोदर निर्माते ' कुठल्याही सामाजिक विषयावर भूमिका मांडायची नाही ' असा क्लॉज टाकण्याची शक्यता आहे . दीपिका चा दर -- जाहिरात 6 करोड सिनेमा 10 करोड .

In reply to by ट्रम्प

शशिकांत ओक 14/01/2020 - 11:11
कलेक्शन किती हा आकडा महत्वाचा नाही या अर्थाने ते शीर्षक दिले होते. असो. मला कॅप्टनशिप दिल्या बद्दल धन्यवाद...

सुबोध खरे 16/01/2020 - 18:36
दीपिका ताईंनी आपल्याला सर्वात धडाडीचा नेता म्हणून श्री राहुल गांधी यांचं निवड केल्यामुळे त्यांच्या एकंदर बौद्धिक पातळीची कल्पना आलीच. ( तसे पाहिल्यास बऱ्याचशा बॉलिवूड मधील प्रेक्षणीय चेहऱ्यांची हीच स्थिती आहे) एका हुशार अभिनेत्रीने मुंबईत ताज मधील हल्ल्यावर बोलताना फार वाईट वाटले असे सांगितले कारण काय तर तिची व्हॅनिटी बॅग( मेक अप करण्याची) तिथे आगीत नष्ट झाली. परंतु आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये हेही तितकेच सत्य आहे. असो मी एकंदर सिनेमे फारसे पाहत नाही.पण जनेयु मध्ये गेल्यामुळे दीपिका ताईंची बाजारातील किंमत कमी झाली याबद्दल अजिबात वाईट वाटत नाही.

In reply to by सुबोध खरे

शा वि कु 16/01/2020 - 19:29
दीपिका ताईंनी आपल्याला सर्वात धडाडीचा नेता म्हणून श्री राहुल गांधी यांचं निवड केल्यामुळे त्यांच्या एकंदर बौद्धिक पातळीची कल्पना आलीच.
did I miss something ?

In reply to by सुबोध खरे

शा वि कु 17/01/2020 - 08:09
2010 मध्ये दीपिकाच काय, बऱ्याच जणांना राहुल गांधी आवडायचा. त्याच पप्पूफिकेशन 2014 च्या अर्णब गोस्वामी मुलाखती नंतर झालंय.

सुबोध खरे 17/01/2020 - 09:22
२०१० मध्ये दीपिका ताईंनी श्री राहुल गांधी यांच्यात असं काय पाहिलं होतं (गांधी घराण्यात जन्म घेण्याव्यतिरिक्त) कि ते पंतप्रधान होण्याच्या लायकीचे आहेत. म्हणूनच त्यांच्या बौद्धिक पातळीची कल्पना येते असे मी म्हटले आहे.

ट्रम्प 13/01/2020 - 22:37
मी सुद्धा तलवार आणि राझी बघितले होते , खरंच उत्तम सिनेमे होते यात काहीच वाद नाही . "मेघना गुलजार एक प्रगल्भ दिग्दर्शिका आहे हे तिने यापूर्वीच दाखवून दिले आहे . दीपिका आणि रणवीर चे एक ही सिनेमे मी सोडत नाही पण छपाक ची बात च और !!! इतक्या महत्वाच्या विषयाला हात घालणे म्हणजे विषाची परीक्षा ! भारतात मसालेदार च सिनेमे चालतात हे माहीत असूनदेखील ' ऍसिड हल्ल्या ' वर बनवावा म्हणजे खरचं ग्रेट . महत्वाचे म्हणजे हे सगळे मी तानाजी चा शो नुकताच बघून आलोय : ) : ) दीपिका ने छपाक चा गल्ला घालवला हे निश्चित . तरण आदर्श च्या ट्विट नुसार काल रविवार पर्यंत तान्हाजी 61 करोड आणि छपाक 21 करोड चे कलेक्शन !!! सरळ सरळ बऱ्याच लोकांनीं छपाक ला काट मारलेली दिसतेय !!!

In reply to by ट्रम्प

प्रसाद_१९८२ 14/01/2020 - 11:11
तान्हाजी व छपाकचे आकडे वर वर पाहाण्याला अर्थ नाही. छपाकच्या तुलनेत तान्हाजी बर्‍याच जास्त थेयटर मधे प्रदर्शीत झाला आहे, तेंव्हा त्याच्या कमाईचा आकडा देखील जास्त असणार आहे. -- परिक्षण आवडले. चित्रपट पाहायची इच्छा असली तरी, त्यातील अ‍ॅसिड हल्ल्याच्या दृष्याममुळे पाहावणार नाही.

In reply to by प्रसाद_१९८२

शा वि कु 14/01/2020 - 18:37
थिएटर स्क्रीन्स चा आकडा विचारात घ्यायला हवा, बरोबर आहे. आणि मी समजू शकतो , मी पण घाबरत घाबरत गेलो सिनेमाला. काही भावनिक आणि raw दृश्य असणार अस धरूनच गेलो आणि आहेतच.

शशिकांत ओक 13/01/2020 - 23:01
कलेला पैशाच्या तराजूत तोलून धरले तर ते अन्यायकारक ठरेल. सिनेमा यथावकाश पाहू. पण आपण केलेल्या सुंदर समीक्षेची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे. सिनेमा 'असुंदर' सत्य कथनावर आधारित असून त्यात सौंदर्यस्थळे दाखवण्याची हातोटी अप्रतीम!

In reply to by शशिकांत ओक

शा वि कु 13/01/2020 - 23:29
21 करोड. कलेक्शन कमी झालंय, पण हे दीपिका पदुकोण सिनेमाच्या तुलनेंत कमी झालंय. दीपिकाचे मानधन सोडले तर काही अति मोठे प्रोडक्शन खर्च नाही दिसतं. मेघना गुलजार च्या तलवारच भारतातील टोटल रन टाइम कलेक्शन फक्त 32 करोड होतं. त्यामुळे opportunity cost सोडून दिली तर 21 करोड 4 दिवसात, तेही नॉन मसाला सिनेमासाठी, हे अजिबात वाईट नाही :)

ट्रम्प 13/01/2020 - 23:11
जे एन यु ला भेट देऊन हात दाखवून अवलक्षण केलं दीपिका ने !! दीपिकाच्या 10 / 15 प्रोडक्ट च्या जाहिराती संबंधित कंपन्यांनी दोन आठवडे स्थगित केल्या आहेत . आता इथून पुढे तिला सिनेमा किंवा जाहिराती साइन करून घेण्याअगोदर निर्माते ' कुठल्याही सामाजिक विषयावर भूमिका मांडायची नाही ' असा क्लॉज टाकण्याची शक्यता आहे . दीपिका चा दर -- जाहिरात 6 करोड सिनेमा 10 करोड .

In reply to by ट्रम्प

शशिकांत ओक 14/01/2020 - 11:11
कलेक्शन किती हा आकडा महत्वाचा नाही या अर्थाने ते शीर्षक दिले होते. असो. मला कॅप्टनशिप दिल्या बद्दल धन्यवाद...

सुबोध खरे 16/01/2020 - 18:36
दीपिका ताईंनी आपल्याला सर्वात धडाडीचा नेता म्हणून श्री राहुल गांधी यांचं निवड केल्यामुळे त्यांच्या एकंदर बौद्धिक पातळीची कल्पना आलीच. ( तसे पाहिल्यास बऱ्याचशा बॉलिवूड मधील प्रेक्षणीय चेहऱ्यांची हीच स्थिती आहे) एका हुशार अभिनेत्रीने मुंबईत ताज मधील हल्ल्यावर बोलताना फार वाईट वाटले असे सांगितले कारण काय तर तिची व्हॅनिटी बॅग( मेक अप करण्याची) तिथे आगीत नष्ट झाली. परंतु आपण मिठाई खावी कारखाना पाहण्याच्या फंदात पडू नये हेही तितकेच सत्य आहे. असो मी एकंदर सिनेमे फारसे पाहत नाही.पण जनेयु मध्ये गेल्यामुळे दीपिका ताईंची बाजारातील किंमत कमी झाली याबद्दल अजिबात वाईट वाटत नाही.

In reply to by सुबोध खरे

शा वि कु 16/01/2020 - 19:29
दीपिका ताईंनी आपल्याला सर्वात धडाडीचा नेता म्हणून श्री राहुल गांधी यांचं निवड केल्यामुळे त्यांच्या एकंदर बौद्धिक पातळीची कल्पना आलीच.
did I miss something ?

In reply to by सुबोध खरे

शा वि कु 17/01/2020 - 08:09
2010 मध्ये दीपिकाच काय, बऱ्याच जणांना राहुल गांधी आवडायचा. त्याच पप्पूफिकेशन 2014 च्या अर्णब गोस्वामी मुलाखती नंतर झालंय.

सुबोध खरे 17/01/2020 - 09:22
२०१० मध्ये दीपिका ताईंनी श्री राहुल गांधी यांच्यात असं काय पाहिलं होतं (गांधी घराण्यात जन्म घेण्याव्यतिरिक्त) कि ते पंतप्रधान होण्याच्या लायकीचे आहेत. म्हणूनच त्यांच्या बौद्धिक पातळीची कल्पना येते असे मी म्हटले आहे.
दीपिकाच्या जेएनयु वारी मुळे मोकळ्या थिएटरची अपेक्षा होती. आणि अपेक्षेप्रमाणे तिकीटघरापाशी तानाजीसाठी हिssss मोठ्ठी रांग, आणि छपाक साठी अगदी तुरळक लोग. पण खुर्च्यांमध्ये स्थानापन्न झाल्यावर हळूहळू गर्दी वाढली. सिनेमाच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये थिएटर सम्पूर्ण भरलं. अगदी बरं वाटलं. हा सिनेमा पाहायचा हे तर सिनेमा जाहीर झाल्यावरच ठरवलेलं, बऱ्याच कारणांमुळे- 1) मेघना गुलजार- मेघना गुलजार ही अगदी आवडती दिग्दर्शिका. तलवार भयानक म्हणजे भयानक आवडला होता. राझी तलवार इतका नाही आवडला, पण तरी दिगदर्शिकेवरचा विश्वास तसाच टिकून राहिला.

मला भेटलेले रुग्ण - २०

डॉ श्रीहास ·

Nitin Palkar 02/11/2019 - 07:43
तुमचे रुग्णानुभव वाचनीय तर असतातच पण मननीय देखील असतात. रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला जसे बरे वाटते तसे अशा प्रतिक्रिया येण्या करता तुम्ही त्या रुग्णांना कशी सेवा दिली असेल हे विचार मनात येतात. तुम्ही कुशल धन्वंतरी तर आहातच पण त्याहून अधिक प्रेमळ माणूस आहात हे जाणवते. रुग्णांच्या शरीरावर औषध योजना करण्याबरोबरच तुम्ही त्यांच्या मनावर उपचार करता. तुमच्या व्यवसायात तुम्हाला उदंड यश मिळतेच आहे, निरामय आरोग्याचाही लाभ तुम्हाला निरंतर होवो या सदिच्छा. _/\_

सोत्रि 02/11/2019 - 08:45
डाॅक्टर - पेशंट हे नातं व्यावसायिक न राहता जवळकीचं असायला हवं! आणि दोन्ही बाजूकडून तसा प्रयत्न कसोशीने व्हायला हवा! - (जीव वाचवलेल्या डाॅक्टरचा ऋणी असलेला) सोकाजी

जेम्स वांड 02/11/2019 - 11:05
तुम्ही डॉक्टर लोक राव देव आहात देव, एक शब्द कमी जास्त नाही. तोलून मापून बोलतोय पण खरं बोलतोय मी साहेब. अद्भुत आहात तुम्ही लोक. पुणे जिल्ह्यातील एका सुप्रसिद्ध ग्रामीण सरकारी रुग्णालयात मित्राची ओबीजीवाय लागलेली. गड्यानं एका दिवसात सहा डिलिव्हरी केल्या अन सायंकाळी आमच्यासोबत जरा मौज म्हणून हॉटेल मध्ये जेवायला आला होता, हॉटेलात पाय टाकल्याबरोबर फोन, डॉक्टर प्रायमी आली आहे एक, म्हणते फक्त डॉक्टर अबक दादा हवेत, याल का? गडी लगेच गाडी वळवून हॉस्पिटल मध्ये तिला स्टेबल केले, ताई नको चिंता करुस हा स्त्रीत्वाचा आशीर्वाद आहे बयो बघ मी आलोय आता म्हणत फटकन मोकळी केली, नॉर्मल डिलिव्हरी! दीड तासाने आला, समोर केलेली बिअर नाकारून म्हणतो "आज आयुष्याची नशा आहे बिअर नको"

चौकटराजा 03/11/2019 - 08:50
हल्ली डॉक्टरांच्या पेशाकडे लोक संशयाने पाहात पुन्हा पुन्हा त्यांच्यकडेच जात असतात इलाज म्हणून नाईलाज म्हणून ! पण डॉकटर असणे हा एक अत्यंत मानाचा ,कृतकृत्यतेचा "व्यवसाय " आहे ! आपल्याला अशी सार्थक झाल्याची भावना अनुभवास येणे हे भाग्याचे आहे ! कलावंतास असा अनुभव येतो ! भारत देशात कमालीची अग्रेसिव्ह व अगदी शास्रीय पद्धतीची ( १०० टक्के डिफरंशियल डायग्नोसिस ) ट्रीटमेंट अवघड आहे असे माझे फिजिशन म्हणत असतात . ते माझ्या थोड्याफार अभ्यासानुसार ही खरे आहे ! अशा वेळी तर अनुभवाची कसोटी लागून कमीतकमी खर्चात अचूक निदान होणे अशी क्षमता असणाऱ्या डॉ ना जास्त मान मिळत जातो. आपल्याला असेच आशीर्वाद लोकांचे मिळावेत अशी शुभेच्छा !

In reply to by चौकटराजा

जेम्स वांड 03/11/2019 - 12:36
इथं गावठी लोक आमच्या गावाकडली तर विंजेक्शन नाय तर इलाज नाय म्हणतात, शेवटी डॉक्टर लोकांचं समाधान म्हणून गोळ्या देतोच अन प्लासीबो म्हणून चक्क डिस्टील वॉटर का ग्लुकोज काय ते असतं त्याची सुई टोचतो, तेव्हा बरी झालेली माणसे उलट त्यालाच म्हणतात "म्हनलोवतो का न्हाय एक सुई मारा पगा घोडा हुतोय मानसाचा"

Nitin Palkar 02/11/2019 - 07:43
तुमचे रुग्णानुभव वाचनीय तर असतातच पण मननीय देखील असतात. रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला जसे बरे वाटते तसे अशा प्रतिक्रिया येण्या करता तुम्ही त्या रुग्णांना कशी सेवा दिली असेल हे विचार मनात येतात. तुम्ही कुशल धन्वंतरी तर आहातच पण त्याहून अधिक प्रेमळ माणूस आहात हे जाणवते. रुग्णांच्या शरीरावर औषध योजना करण्याबरोबरच तुम्ही त्यांच्या मनावर उपचार करता. तुमच्या व्यवसायात तुम्हाला उदंड यश मिळतेच आहे, निरामय आरोग्याचाही लाभ तुम्हाला निरंतर होवो या सदिच्छा. _/\_

सोत्रि 02/11/2019 - 08:45
डाॅक्टर - पेशंट हे नातं व्यावसायिक न राहता जवळकीचं असायला हवं! आणि दोन्ही बाजूकडून तसा प्रयत्न कसोशीने व्हायला हवा! - (जीव वाचवलेल्या डाॅक्टरचा ऋणी असलेला) सोकाजी

जेम्स वांड 02/11/2019 - 11:05
तुम्ही डॉक्टर लोक राव देव आहात देव, एक शब्द कमी जास्त नाही. तोलून मापून बोलतोय पण खरं बोलतोय मी साहेब. अद्भुत आहात तुम्ही लोक. पुणे जिल्ह्यातील एका सुप्रसिद्ध ग्रामीण सरकारी रुग्णालयात मित्राची ओबीजीवाय लागलेली. गड्यानं एका दिवसात सहा डिलिव्हरी केल्या अन सायंकाळी आमच्यासोबत जरा मौज म्हणून हॉटेल मध्ये जेवायला आला होता, हॉटेलात पाय टाकल्याबरोबर फोन, डॉक्टर प्रायमी आली आहे एक, म्हणते फक्त डॉक्टर अबक दादा हवेत, याल का? गडी लगेच गाडी वळवून हॉस्पिटल मध्ये तिला स्टेबल केले, ताई नको चिंता करुस हा स्त्रीत्वाचा आशीर्वाद आहे बयो बघ मी आलोय आता म्हणत फटकन मोकळी केली, नॉर्मल डिलिव्हरी! दीड तासाने आला, समोर केलेली बिअर नाकारून म्हणतो "आज आयुष्याची नशा आहे बिअर नको"

चौकटराजा 03/11/2019 - 08:50
हल्ली डॉक्टरांच्या पेशाकडे लोक संशयाने पाहात पुन्हा पुन्हा त्यांच्यकडेच जात असतात इलाज म्हणून नाईलाज म्हणून ! पण डॉकटर असणे हा एक अत्यंत मानाचा ,कृतकृत्यतेचा "व्यवसाय " आहे ! आपल्याला अशी सार्थक झाल्याची भावना अनुभवास येणे हे भाग्याचे आहे ! कलावंतास असा अनुभव येतो ! भारत देशात कमालीची अग्रेसिव्ह व अगदी शास्रीय पद्धतीची ( १०० टक्के डिफरंशियल डायग्नोसिस ) ट्रीटमेंट अवघड आहे असे माझे फिजिशन म्हणत असतात . ते माझ्या थोड्याफार अभ्यासानुसार ही खरे आहे ! अशा वेळी तर अनुभवाची कसोटी लागून कमीतकमी खर्चात अचूक निदान होणे अशी क्षमता असणाऱ्या डॉ ना जास्त मान मिळत जातो. आपल्याला असेच आशीर्वाद लोकांचे मिळावेत अशी शुभेच्छा !

In reply to by चौकटराजा

जेम्स वांड 03/11/2019 - 12:36
इथं गावठी लोक आमच्या गावाकडली तर विंजेक्शन नाय तर इलाज नाय म्हणतात, शेवटी डॉक्टर लोकांचं समाधान म्हणून गोळ्या देतोच अन प्लासीबो म्हणून चक्क डिस्टील वॉटर का ग्लुकोज काय ते असतं त्याची सुई टोचतो, तेव्हा बरी झालेली माणसे उलट त्यालाच म्हणतात "म्हनलोवतो का न्हाय एक सुई मारा पगा घोडा हुतोय मानसाचा"
सकाळीच पहीला फोन आला तो मोठ्या भावाचा , नुकताच श्रीलंका दौरा आटोपून आला होता आणि घरी परत आल्यावर कळलं की गेल्या चार दिवसांपासून कामानीमित्त ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याला टिबी झाल्याचं कळलं होतं !! हा मुळापासून हादरला होता .... मी सगळं ऐकून घेतलं आणि समजावलं की टिबी होण्याची शक्यता जरी असली तरी टिबी होईलच असं नाही ... कारण तुझी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे जेणेकरून काळजीचं कारण नाही !! तरीसुद्धा पुढले काही महीने चांगला प्रथिनेयुक्त आहार व पुरेशी झोप एवढंच सांभाळलं तरी झालं ....

समस्त लोकप्रतिनिधींनो

जे.पी.मॉर्गन ·
समस्त लोकप्रतिनिधींनो, सत्ताधार्‍यांनो आणि विरोधकांनो... पांढरी दाढीवाल्यांनो आणि काळी मिशीवाल्यांनो चंदन टिळावाल्यांनो आणि काजळ सूरमावाल्यांनो.... जाणत्या राजांनो आणि प्रधान सेवकांनो तुमच्या संधीसाधूपणाची, हीन विचारांची आणि बेशरमपणाची आता आम्हाला किळस यायला लागली आहे | 'आमचं असंच ठरलं होतं' वाल्यांनो आणि 'असं काहीच ठरलं नव्हतं' वाल्यांनो 'लोकशाहीला कटिबद्द आहोत' वाल्यांनो आणि 'जातीयवादाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काहीही करायला तयार' असणार्‍यांनो तुमचा निर्लज्ज दांभिकपणा आमच्या लक्षात येत नाही असं वाटतंय तुम्हाला??? फेटावाल्यांनो आणि गोल टोपी वाल्यांनो.....

एक तरी खड्डा अनुभवावा...।

मायमराठी ·

मायमराठी 14/09/2019 - 11:26
जॉन विकजी, ६०० वाचने झाल्यावर १ प्रतिक्रिया आली. ती पण संदिग्धतेने दाटलेली, लेखन नक्की आवडलंय का खड्डयात :गेलंय , ते कळेना झालंय :)).

In reply to by मायमराठी

जॉनविक्क 14/09/2019 - 15:38
की मी नेमकं मराठीतच लिहतो ना आणि नेमकं जे लिले आहे तेच त्यांनी वाचले आहे ना यांवर मलाच शँका येते. आपण तर साक्षात मायमराठीचे अधिकृत चाकर म्हणविता मग सिद्धहस्त शब्दाबाबत किंतू घेताच कसे बरे ? मिपा जरा मजेशीर पल्याटफारम आहे प्रतिसाद मिळणे बाबत, जर तुम्ही इतर सदस्यांना अनोनिमस असलात तर. कारण हा इथे लिखाणासोबतच मैत्रीचे गुंफलेले धागेही कामी येत असतात आणि उगा सपक वाटणाऱ्या गोष्टीही प्रतिसादांचा रतीब घेतात. तेंव्हा चिलॅक्स. जर लिखाण कोणाला आवडलेच नसते तर बाजार उठवणारे किमान 10 प्रतिसाद आलेच असते हे नक्की. लिखते रवो.
काहीही खरडायचे म्हणून खरडता
असे म्हटले कारण विषय इतका चावून चोथा झालेला आहे की आता यावर कोणीही काहीही खरडले जमून जाईल. त्यासाठी फार प्रतिभेची गरज नाही.
आणी आम्हाला मुग्ध करून जाता :)
असे म्हटले कारण तुमचा टच जो या लिखाणाला आहे त्याने हा क्लिशे विषय सुद्धा पुन्हा रंजक बनवला.

In reply to by जॉनविक्क

मायमराठी 14/09/2019 - 23:03
जॉन विकजी, आपल्या मोकळ्याढाकळ्या प्रतिक्रिया नेहमीच आवडतात. मायमराठीचा ह्या अधिकृत चाकराला आपल्याकडून मिळालेल्या ३ दा 'सिद्धहस्त' मिळालेत. हीच तर ती चाकरी करून मिळालेली संपत्ती. _/\_

मदनबाण 14/09/2019 - 19:42
खड्यातील रस्त्यातुन प्रवास करताना, कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर धड नसताना, पाण्याखाली रस्ते आणि रेल्वे गेले असताना... मी बुलेट ट्रेन आणि ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेची चर्चा करतो ! वाहन कायदा मोडण्यार्‍यांसाठी मोठा दंड जाहिर करतात, मात्र वाईट रस्ते बनवणार्‍यांना, काळ्या यादीत गेलेल्या कंत्राटदारांना नव-नविन कंत्राट देउन पुरस्कॄत करतात ! एक १७ हजाराच्या स्मार्ट फोनच्या किंमतीत १ खडा बुजवला जातो अन् सत्ताधीरी टोणगे मी मुंबईत एकही खड्डा पाहिला नाही अशी कोडगी माजुरडी विधान करुन परत मत मागायला आणि उध्याच्या खड्ड्यात तुमच्याच चचण्याची व्यवस्था करुन पुन्हा निवडणुक लढवण्यास सज्ज होतात !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तेरी मेरी कहानी... :- Happy Hardy And Heer

In reply to by मदनबाण

मदनबाण 17/09/2019 - 22:13
श्री. नितीन गडकरी नविन मोटार कायद्या बद्धल सातत्याने वक्तव्य करत आहेत, परंतु देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात रस्ते नसुन फक्त खड्डे आहेत यांची माहिती त्यांना नसावी ! त्यांनी सामान्य जनतेसाठी आधी रस्ते उपलब्ध करुन द्यावे आणि मग कायद्याच्या अंमलबजावणी बद्दल १ तास व्याख्यान द्यावे ! संदर्भ :- केंद्रीयमंत्री गडकरी म्हणतात नव्या मोटार वाहन कायद्याला जनतेचा पाठिंबा लोक जसे कायद्याचे समर्थन करत आहेत तसे खड्डात गेलेल्या महाराष्ट्रा बद्धल आणि भ्रष्ट कंत्राटदारां बद्धल विरोध देखील करत आहेत हे गडकरींना अजुन उमगत नसेल याचे नवलं वाटते ! रस्त्यावरचा दहशतवाद चंद्राहूनही खडबडीत..! मुंबईतील एक खड्डा भरण्यासाठी २,०३,९६६ रूपयांचा खर्च सहा वर्षांत खड्डे बुजवण्यासाठी ११४ कोटी एक खड्डा १५ हजारांचा! १७ हजार ६९३ रुपयांना एक खड्डा ======================================================================================= कलाकारांचेही ‘खड्डे’बोल कल्याणमध्ये नाट्यरसिक उत्तम रस्ते मात्र थर्ड क्लास ‘मुंबईतील ट्रॅफिकमध्ये कामाचं नियोजन करावं तरी कसं?, शंकर महादेवन यांचा संतप्त सवाल रस्त्यांवरील ‘या छुप्या दहशतवाद्यांपासून सावधान’, मराठी कलाकारांचा संताप ======================================================================================== मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात अॅम्ब्युलन्सला खड्ड्यांमुळे उशीर, एकाचा मृत्यू ‘मुंबईकरांसाठी एकही दिवस गुड-डे नाही खड्डे’ खड्डे ठरताहेत जीवघेणे खरंच? मुंबईत केवळ ४१४ खड्डे बुजविण्याचं काम बाकी! मुंबईत राहण्याची आता भीती वाटते; संतापाचा पूर =========================================================================================== माज कसा करावा तर असा :- कोण म्हणते मुंबई तुंबली?; महापौरांचा सवाल ‘मुंबईतील रस्त्यांवर एकही खड्डा नाही’; पालिका स्थायी समितीच्या सभापतींचा दावा आदित्य ठाकरेंनाच बसला रस्त्यावरील खड्ड्यांचा फटका, म्हणाले… शिवसेनेची सत्ता असणाऱ्या ठाण्यातील खड्यांचे खापर आदित्य ठाकरेंनी मेट्रो प्रशासनावर फोडले आहे. रस्त्यांवर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही : चंद्रकांत पाटील जाता जाता :- मलिष्काची आठवण आली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पाकिस्तान विरोधात भारताला मिळालं घातक ‘अस्त्र’, ७० किमी अंतरावरुनही F-16 पाडणं शक्य

मायमराठी 17/09/2019 - 23:07
'खड्डे पडल्याशिवाय तोंडं उघडत नाहीत' असंच म्हणावं लागेल. (अर्थात गेंड्याची कातडीही ज्यांना लाजते असली राजकारणी धेंडं ह्यांना भीक घालणार नाहीतच) एरवी राजकारण गेलं खड्डयात असं म्हणणारे स्वतः खड्डयात विहार करू लागल्यावर ( त्यांतून बाहेर येऊन म्हणजे) रस्त्यावर येऊन बाह्या सरसावू लागले आहेत हेच दुःखात सुख असं वगैरे म्हणावं लागतंय. देणारं आहे. हळूहळू सगळेच खड्यांचं व्याकरण शिकू लागलेत. आता हेच बघा ना "अमुकतमुक रस्त्यावरच्या खड्यांत 'भर' पडली" म्हणजे नक्की खड्डे भरले का वाढले ? मग वाढ व्यासाने का खोलीने का संख्येने? निदान हे कळायला मंत्र्यांना खड्ड्यांची भाषा शिकावीच लागेल.

मदनबाण 19/09/2019 - 20:27
परवाच मलिष्काची आठवण काढली होती ! ती परत आली आहे नवं गाणं घेउन ! लस्सी स्पेशल :- खड्ड्यांबाबत चिन्मय मांडलेकर संतप्त; उपस्थित केले ‘अज्ञानी माणसाचे प्रश्न’ आदित्य ठाकरेंच्या आगमनापूर्वी रस्ते सपाट वा... लोक खड्ड्यात मेले तरी चालेल पण याचा प्रवास मात्र सगळीकडे सुखकर झाला पाहिजे ! तुटलेल्या झाकणावर आदित्य ठाकरेंच्या बॅनरचे कोंदण; कल्याणकरांनी लढवली शक्कल

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गांधीवाद की जंग बहुत हो चुकी - मेजर जनरल जी.डी बख्शी, AVSM VSM

मायमराठी 14/09/2019 - 11:26
जॉन विकजी, ६०० वाचने झाल्यावर १ प्रतिक्रिया आली. ती पण संदिग्धतेने दाटलेली, लेखन नक्की आवडलंय का खड्डयात :गेलंय , ते कळेना झालंय :)).

In reply to by मायमराठी

जॉनविक्क 14/09/2019 - 15:38
की मी नेमकं मराठीतच लिहतो ना आणि नेमकं जे लिले आहे तेच त्यांनी वाचले आहे ना यांवर मलाच शँका येते. आपण तर साक्षात मायमराठीचे अधिकृत चाकर म्हणविता मग सिद्धहस्त शब्दाबाबत किंतू घेताच कसे बरे ? मिपा जरा मजेशीर पल्याटफारम आहे प्रतिसाद मिळणे बाबत, जर तुम्ही इतर सदस्यांना अनोनिमस असलात तर. कारण हा इथे लिखाणासोबतच मैत्रीचे गुंफलेले धागेही कामी येत असतात आणि उगा सपक वाटणाऱ्या गोष्टीही प्रतिसादांचा रतीब घेतात. तेंव्हा चिलॅक्स. जर लिखाण कोणाला आवडलेच नसते तर बाजार उठवणारे किमान 10 प्रतिसाद आलेच असते हे नक्की. लिखते रवो.
काहीही खरडायचे म्हणून खरडता
असे म्हटले कारण विषय इतका चावून चोथा झालेला आहे की आता यावर कोणीही काहीही खरडले जमून जाईल. त्यासाठी फार प्रतिभेची गरज नाही.
आणी आम्हाला मुग्ध करून जाता :)
असे म्हटले कारण तुमचा टच जो या लिखाणाला आहे त्याने हा क्लिशे विषय सुद्धा पुन्हा रंजक बनवला.

In reply to by जॉनविक्क

मायमराठी 14/09/2019 - 23:03
जॉन विकजी, आपल्या मोकळ्याढाकळ्या प्रतिक्रिया नेहमीच आवडतात. मायमराठीचा ह्या अधिकृत चाकराला आपल्याकडून मिळालेल्या ३ दा 'सिद्धहस्त' मिळालेत. हीच तर ती चाकरी करून मिळालेली संपत्ती. _/\_

मदनबाण 14/09/2019 - 19:42
खड्यातील रस्त्यातुन प्रवास करताना, कुठलेही इन्फ्रास्ट्रक्चर धड नसताना, पाण्याखाली रस्ते आणि रेल्वे गेले असताना... मी बुलेट ट्रेन आणि ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेची चर्चा करतो ! वाहन कायदा मोडण्यार्‍यांसाठी मोठा दंड जाहिर करतात, मात्र वाईट रस्ते बनवणार्‍यांना, काळ्या यादीत गेलेल्या कंत्राटदारांना नव-नविन कंत्राट देउन पुरस्कॄत करतात ! एक १७ हजाराच्या स्मार्ट फोनच्या किंमतीत १ खडा बुजवला जातो अन् सत्ताधीरी टोणगे मी मुंबईत एकही खड्डा पाहिला नाही अशी कोडगी माजुरडी विधान करुन परत मत मागायला आणि उध्याच्या खड्ड्यात तुमच्याच चचण्याची व्यवस्था करुन पुन्हा निवडणुक लढवण्यास सज्ज होतात !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- तेरी मेरी कहानी... :- Happy Hardy And Heer

In reply to by मदनबाण

मदनबाण 17/09/2019 - 22:13
श्री. नितीन गडकरी नविन मोटार कायद्या बद्धल सातत्याने वक्तव्य करत आहेत, परंतु देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात रस्ते नसुन फक्त खड्डे आहेत यांची माहिती त्यांना नसावी ! त्यांनी सामान्य जनतेसाठी आधी रस्ते उपलब्ध करुन द्यावे आणि मग कायद्याच्या अंमलबजावणी बद्दल १ तास व्याख्यान द्यावे ! संदर्भ :- केंद्रीयमंत्री गडकरी म्हणतात नव्या मोटार वाहन कायद्याला जनतेचा पाठिंबा लोक जसे कायद्याचे समर्थन करत आहेत तसे खड्डात गेलेल्या महाराष्ट्रा बद्धल आणि भ्रष्ट कंत्राटदारां बद्धल विरोध देखील करत आहेत हे गडकरींना अजुन उमगत नसेल याचे नवलं वाटते ! रस्त्यावरचा दहशतवाद चंद्राहूनही खडबडीत..! मुंबईतील एक खड्डा भरण्यासाठी २,०३,९६६ रूपयांचा खर्च सहा वर्षांत खड्डे बुजवण्यासाठी ११४ कोटी एक खड्डा १५ हजारांचा! १७ हजार ६९३ रुपयांना एक खड्डा ======================================================================================= कलाकारांचेही ‘खड्डे’बोल कल्याणमध्ये नाट्यरसिक उत्तम रस्ते मात्र थर्ड क्लास ‘मुंबईतील ट्रॅफिकमध्ये कामाचं नियोजन करावं तरी कसं?, शंकर महादेवन यांचा संतप्त सवाल रस्त्यांवरील ‘या छुप्या दहशतवाद्यांपासून सावधान’, मराठी कलाकारांचा संताप ======================================================================================== मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात अॅम्ब्युलन्सला खड्ड्यांमुळे उशीर, एकाचा मृत्यू ‘मुंबईकरांसाठी एकही दिवस गुड-डे नाही खड्डे’ खड्डे ठरताहेत जीवघेणे खरंच? मुंबईत केवळ ४१४ खड्डे बुजविण्याचं काम बाकी! मुंबईत राहण्याची आता भीती वाटते; संतापाचा पूर =========================================================================================== माज कसा करावा तर असा :- कोण म्हणते मुंबई तुंबली?; महापौरांचा सवाल ‘मुंबईतील रस्त्यांवर एकही खड्डा नाही’; पालिका स्थायी समितीच्या सभापतींचा दावा आदित्य ठाकरेंनाच बसला रस्त्यावरील खड्ड्यांचा फटका, म्हणाले… शिवसेनेची सत्ता असणाऱ्या ठाण्यातील खड्यांचे खापर आदित्य ठाकरेंनी मेट्रो प्रशासनावर फोडले आहे. रस्त्यांवर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही : चंद्रकांत पाटील जाता जाता :- मलिष्काची आठवण आली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- पाकिस्तान विरोधात भारताला मिळालं घातक ‘अस्त्र’, ७० किमी अंतरावरुनही F-16 पाडणं शक्य

मायमराठी 17/09/2019 - 23:07
'खड्डे पडल्याशिवाय तोंडं उघडत नाहीत' असंच म्हणावं लागेल. (अर्थात गेंड्याची कातडीही ज्यांना लाजते असली राजकारणी धेंडं ह्यांना भीक घालणार नाहीतच) एरवी राजकारण गेलं खड्डयात असं म्हणणारे स्वतः खड्डयात विहार करू लागल्यावर ( त्यांतून बाहेर येऊन म्हणजे) रस्त्यावर येऊन बाह्या सरसावू लागले आहेत हेच दुःखात सुख असं वगैरे म्हणावं लागतंय. देणारं आहे. हळूहळू सगळेच खड्यांचं व्याकरण शिकू लागलेत. आता हेच बघा ना "अमुकतमुक रस्त्यावरच्या खड्यांत 'भर' पडली" म्हणजे नक्की खड्डे भरले का वाढले ? मग वाढ व्यासाने का खोलीने का संख्येने? निदान हे कळायला मंत्र्यांना खड्ड्यांची भाषा शिकावीच लागेल.

मदनबाण 19/09/2019 - 20:27
परवाच मलिष्काची आठवण काढली होती ! ती परत आली आहे नवं गाणं घेउन ! लस्सी स्पेशल :- खड्ड्यांबाबत चिन्मय मांडलेकर संतप्त; उपस्थित केले ‘अज्ञानी माणसाचे प्रश्न’ आदित्य ठाकरेंच्या आगमनापूर्वी रस्ते सपाट वा... लोक खड्ड्यात मेले तरी चालेल पण याचा प्रवास मात्र सगळीकडे सुखकर झाला पाहिजे ! तुटलेल्या झाकणावर आदित्य ठाकरेंच्या बॅनरचे कोंदण; कल्याणकरांनी लढवली शक्कल

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- गांधीवाद की जंग बहुत हो चुकी - मेजर जनरल जी.डी बख्शी, AVSM VSM
'एक तरी खड्डा अनुभवावा' वास्तविक हे शीर्षक उगाचच मिरवतंय. ह्याच धर्तीवर १६८ कोटी चकचकीत शीर्षके हात जोडून समोर उभी आहेत. त्या प्रत्येकाने आपला काळजाचा ठाव घ्यावा इतपत तपश्चर्या केलेली आहे. २ अकतुबरला गांधीजींच्या छायाचित्राला मनोमन नमन करत असताना एक प्रश्न पडतो की ते नक्की ' खेड्याकडे चला' असे म्हणाले का ' खड्ड्यांकडे चला' असे म्हणाले. सर्व विश्वात बापूंची वचनं वाचली / अवलंबली जातात, तर आपण कसे मागे असणार? आपल्या सभोवताली अशी एकही भिंत नाही, जिच्यावर बापू नाहीत आणि जिच्या साक्षीने 'प्रामाणिक' व ' सत्य ' व्यवहार होत नाहीत.

मला भेटलेले रुग्ण - १९

डॉ श्रीहास ·

”तू चालू ठेव खेळण..... एक दिवस एखादी मस्त स्पोर्ट स्काॅलरशिप परदेशी शिकायला जा आणि परत येऊन जास्त छानसं करिअर कर... ऑ द बेस्ट”
औषधं बदलून दिली आणि सांगितलं की तुला काहीही अडचण येणार नाही , महिनाभरात परत भेट तुझ्या ग्राउंडआधी .
वा! याला म्हणतात सल्ला! झकास. वैद्यराज चिंताहर देखील असतात बरें! मस्त लेखाबद्दल धन्यवाद.

अमोल निकस 07/09/2019 - 20:57
प्रत्येक क्षयरुग्णांस पोषण आहार योजने विषयी माहिती दिली, तर रुग्णांस आर्थिक मदत होत जाईल सर..(500रुपये प्रति महिना ) ती आर्थिक मदत तुम्ही त्यास प्राप्त करुन देऊ शकता.!

तुम्ही अगणित रुग्णांसाठी आणि कुटुंबासाठी सुखकर्ता दुःखहर्ता आहात. प्रश्न-पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा आणि जिल्हास्तरावर अॅथलेटिक्स मध्ये खेळणे हे सामान्य तरुणांसाठीसुद्धा खूप दमखाऊ असतं. दमा असलेला रुग्ण या स्तरावर तसेच पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा देण्यासाठी आजार कसा बाजूला ठेवतात?

In reply to by तुषार काळभोर

डॉ श्रीहास 09/09/2019 - 09:54
नियमीत ईन्हेलर्स वापरले तर दमा १००% आटोक्यात राहातो .... दमा आटोक्यात आणणं अवघड नाहीये , लोकांची भिती / गैरसमज जास्त अवघड आहेत आणि ते दूर केले की माझं काम सोपं होतं !!

In reply to by अमोल निकस

डॉ श्रीहास 09/09/2019 - 10:06
अहो त्यांनी एक व्यक्ती फुलटाईम नेमलेली आहे ... JEET सेंटरची खास बाब (बाकी लोकांसाठी सांगतो) अशी की रुग्णाचं टिबीचं निदान झाल्यावर सरकारी नोंदणी (Notification)करण अत्यावश्यक असतं , त्या नंतर रुग्णाचं आधारकार्ड ज्या बॅंक खात्याशी जोडलेलं आहे त्याचं रेकाॅर्ड घेऊन त्या दर महिन्याला ५००₹ डायरेक्ट जमा होतात ( incentive/support) म्हणून ... आजतागायत महाराष्ट्रात ३५ कोटी ₹ ची मदत केली गेलेली आहे आणि ५० कोटींपर्यत करायचं टार्गेट ठेवलं गेलंय.. ही बाब फारच कमी डाॅक्टर्स , रुगण आणि ईतरांना माहिती आहे पण हळूहळू समाजात पोहोचेल आणि टिबीचं प्रमाण कमी होईलच!! अमोल तुमचे आभार .... उत्तराच्या निमित्तानी सरकार नी सुरू केलेल्या आणि आमचा सक्रीय सहभाग असलेल्या जनहीत कार्याबद्दल लिहीता आलं _/\_

In reply to by डॉ श्रीहास

अमोल निकस 09/09/2019 - 21:09
तुमच्या कडे JEET वाले Full time असतील. आमच्याकडे private च बहुतांश notification मलाच बघाव लागत.. private डॉक्टरांनी क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वोत्तपरी मदत करने खुप आवश्यक आहे.. त्यांना सर्व सोयी-सुविधा देऊन पण पाहिजे तेवढे सरकारी यंत्रणेला खाजगी रुग्णांलयांकडून मदत होतांना दिसत नाही..

”तू चालू ठेव खेळण..... एक दिवस एखादी मस्त स्पोर्ट स्काॅलरशिप परदेशी शिकायला जा आणि परत येऊन जास्त छानसं करिअर कर... ऑ द बेस्ट”
औषधं बदलून दिली आणि सांगितलं की तुला काहीही अडचण येणार नाही , महिनाभरात परत भेट तुझ्या ग्राउंडआधी .
वा! याला म्हणतात सल्ला! झकास. वैद्यराज चिंताहर देखील असतात बरें! मस्त लेखाबद्दल धन्यवाद.

अमोल निकस 07/09/2019 - 20:57
प्रत्येक क्षयरुग्णांस पोषण आहार योजने विषयी माहिती दिली, तर रुग्णांस आर्थिक मदत होत जाईल सर..(500रुपये प्रति महिना ) ती आर्थिक मदत तुम्ही त्यास प्राप्त करुन देऊ शकता.!

तुम्ही अगणित रुग्णांसाठी आणि कुटुंबासाठी सुखकर्ता दुःखहर्ता आहात. प्रश्न-पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा आणि जिल्हास्तरावर अॅथलेटिक्स मध्ये खेळणे हे सामान्य तरुणांसाठीसुद्धा खूप दमखाऊ असतं. दमा असलेला रुग्ण या स्तरावर तसेच पोलीस भरतीची शारीरिक परीक्षा देण्यासाठी आजार कसा बाजूला ठेवतात?

In reply to by तुषार काळभोर

डॉ श्रीहास 09/09/2019 - 09:54
नियमीत ईन्हेलर्स वापरले तर दमा १००% आटोक्यात राहातो .... दमा आटोक्यात आणणं अवघड नाहीये , लोकांची भिती / गैरसमज जास्त अवघड आहेत आणि ते दूर केले की माझं काम सोपं होतं !!

In reply to by अमोल निकस

डॉ श्रीहास 09/09/2019 - 10:06
अहो त्यांनी एक व्यक्ती फुलटाईम नेमलेली आहे ... JEET सेंटरची खास बाब (बाकी लोकांसाठी सांगतो) अशी की रुग्णाचं टिबीचं निदान झाल्यावर सरकारी नोंदणी (Notification)करण अत्यावश्यक असतं , त्या नंतर रुग्णाचं आधारकार्ड ज्या बॅंक खात्याशी जोडलेलं आहे त्याचं रेकाॅर्ड घेऊन त्या दर महिन्याला ५००₹ डायरेक्ट जमा होतात ( incentive/support) म्हणून ... आजतागायत महाराष्ट्रात ३५ कोटी ₹ ची मदत केली गेलेली आहे आणि ५० कोटींपर्यत करायचं टार्गेट ठेवलं गेलंय.. ही बाब फारच कमी डाॅक्टर्स , रुगण आणि ईतरांना माहिती आहे पण हळूहळू समाजात पोहोचेल आणि टिबीचं प्रमाण कमी होईलच!! अमोल तुमचे आभार .... उत्तराच्या निमित्तानी सरकार नी सुरू केलेल्या आणि आमचा सक्रीय सहभाग असलेल्या जनहीत कार्याबद्दल लिहीता आलं _/\_

In reply to by डॉ श्रीहास

अमोल निकस 09/09/2019 - 21:09
तुमच्या कडे JEET वाले Full time असतील. आमच्याकडे private च बहुतांश notification मलाच बघाव लागत.. private डॉक्टरांनी क्षयरोग निर्मूलनासाठी सर्वोत्तपरी मदत करने खुप आवश्यक आहे.. त्यांना सर्व सोयी-सुविधा देऊन पण पाहिजे तेवढे सरकारी यंत्रणेला खाजगी रुग्णांलयांकडून मदत होतांना दिसत नाही..
‘डॉक्टर कभी भी कुछ लगे तो याद किजीये ‘ असं म्हणत पेशंटच्या बापानी हात जोडून नमस्कार केला ..... ६ महीन्यांपुर्वी टिबीचं निदान झालं आणि सेकंड ओपिनीयनसाठी माझ्याकडे आले होते.... मग औषधं लिहीणं, टिबीची माहिती देणं आणि आहारासंबंधी बोलून झाल्यावर धीर देणं हा माझा नियमीत प्रोटोकाॅल ! प्रत्येक व्हिसीट वेळेवर किंवा वेळेआधीच आणि शेवटी पेशंट आजारातून बाहेर असा सगळा काळ गेला परंतू डोळ्यात अश्रु घेऊन धन्यवाद देतांना त्यांनी अदृश्य आर्शिवाद दिलेला मला दिसला .... मी असं काय जगावेगळं केलं की त्यांच्या डोळ्यात पाणी यावं ? मी ईतका महान आहे का ?