मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

( वरपरीक्षा )

रातराणी ·

नीलमोहर Sat, 04/01/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,

नीलमोहर Sat, 04/01/2017 - 15:30
आली गो बाय माझी ती, किती छान विडंबन लिहिलेय ( पाडलेय) ते,
आमची प्रेरणा वरपरीक्षा ........................... नव्हते मनांत तरीही, नाव नोंदवून आलो कांदेपोहे जिरले सारे, नकार पचवून आलो * होती एक परी, स्वप्नात तिच्या फसलो वर परीक्षेस मी, उगीच टाळत राहिलो * अशी नको तशी नको, कारणे शोधत राहिलो बोहल्यावर चढले मित्र, मी एकटाच राहिलो * बोलण्यास मागता वेळ, सांगे ती असते व्यस्त सकाळसायंकाळ जणू, मी पसरतो अस्ताव्यस्त * आवडलो ना तुला?,कितीदा तिला पुसावे येईल का होकार,म्हणुनी किती झुरावे * येता होकार तिचा,मन सैरभैर व्हावे वाघाची होऊन शेळी, पिंजऱ्यात बंद व्हावे * नव्हते मनात माझ्या,मग का असे

तो खुला बाजार होता!

सत्यजित... ·

सत्यजीतजी, कृपया गैरसमज नसावा, पण का कुणास ठावुक, वाचताना उगाचच असे वाटत होते की ही गझल प्रत्येक शेरागणीक उलगडते आहे. आणि मी हे यामुळे अजिबात म्हणत नाहीये की सर्व शेर समान मुडचे आहेत. वास्तविक आपल्याला माहितीच आहे की गझलेचा प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविताच असतो, मग ते सारे शेर समान मुडचे असोत वा वेगवेगळ्या मुडचे. उदाहरणार्थ, खालील दोन शेर स्वतंत्रपणे सुटे वाचले असता त्यातुन फारसा अर्थबोध होत नाहीये. चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकलेल्या सांधले काही कवडसे..फाकला अंधार होता! मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता! त्यामुळे उगाचच असे वाटले की गझलपेक्षा ही गझलच्या फॉरमॅट मधील कविता आहे..... शेवटचा शेर मात्र मनापासुन आवडला. हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती... हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता! बाकी माझ्या अर्थमंथनात काही कमीअधिक झाले असेल तर माफी असावी. __/\__ एकुण रचना आणि आशय दोन्ही उत्तम!!

सत्यजित... Fri, 03/24/2017 - 02:42
आ.शार्दूलजी, सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! गझल मुसलसल असल्याने ती उलगडत जात असल्याचा अथवा अधिक गहिरी होत असल्याचा अनुभव होणे,तसे फारसे नवीन नाही!(वै.म.) आपण उद्धृत केलेल्या शेरांपैकी पहिला,'चार फांद्या...'च्या बाबतीत,मलाही अापण म्हणता तसा, तो स्वतंत्र वाचल्यास थेट पोहचत नसल्याचे वाटत होते! मुळात ही गझल लिहिताना,किंबहुना असा खयाल मनात आला तेंव्हाच,मनात अनेक विचार,भावना,शब्द,पर्याय ई.ची कल्लोळमय सरमिसळ होत होती! मी येथे नवीनच लिखाण करतो आहे,तेंव्हा एकदा प्रकाशीत केलेली रचना संपादीत कशी करावी याच विचारात होतो! कृपया तो शेर असा वाचावा... 'चार फांद्या वाकलेल्या..दोन खिडक्या झाकताना सांधुनी काही कवडसे..फाकला अंधार होता!' आशा करतो की तो अता नीट पोहचत असावा! दुसऱ्या,'मनचले भुंगे...' च्या बाबतीत मात्र मलातरी तसे वाटत नाही!अर्थातच,मतांतर असले तरी आपल्या मताचा आदर आहेच! गझल म्हणा वा उगाचंच वाटलेली गझल फाॅॅरमॅट कविता म्हणा,मला जे म्हणायचं आहे ते पोहोचलं मात्र पाहिजे,इतकंच! खरेतर सध्या यत्न करुनही मला मनासारखी एखादी कविता लिहून होत नाहीये!तेंव्हा,i will take it as a compliment!स्मित!(कृ.ह.घ्या.) कृपया...कृ.गै.न.,माफी असावी ई.बाबी उद्धृत करण्याची गरज नसावी,किंबहुना स्नेह गृहीत असावा!निर्भेळ चर्चा व्हावी!त्यातही आपला अनुभव मोठा आहे तेंव्हा हक्काने सूचना कराव्यात,मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा बाळगतो! शेवटच्या शेरास मनापासून दाद दिलीत तसेच एकूण रचना नि आशय आपणांस उत्तम वाटला,त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार!

चौकटराजा Sun, 03/26/2017 - 15:15
आपल्या मागच्या गजले प्रमाणेच यातही विरोधी मुळांची गुंफण आपण केलीय. कवडसे अन्धार, राख अंगार ! शेवटी "शायरी "हा शब्द काय सांगतो? की तीन अक्षरे हवीत म्हणून शायरीला कामाला लावलेय ? अर्थात शायराचा शब्द " त्याचा" असतो पण अंतरी हा शब्द मला आवडला असता. कारण वरकरणी राखरूपाने का होईना ती हास्याची उधळण करीत आहे पण ती आतून संतापलेली च आहे असा अर्थ लागला असता. असो. बाकी मस्त जमतय राव !

In reply to by चौकटराजा

सत्यजित... Sun, 03/26/2017 - 16:43
आ.अरुणजी, सर्वप्रथम,आपण दिलेली दाद आणि अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल मनापासून आभार! शेवटच्या शेरातील 'शायरी' बद्दल...कवीला ती कुठेतरी स्वतःसारखी भासते आहे,स्वतःच्या दुःखालाही रुपेरी कडा देवून प्रदर्शीत करणारा तिचा तो अंदाज,त्याला 'शायराना' वाटतो आहे...आणि म्हणूनच की काय या गझलियतभऱ्या आयुष्यावर असं काहीसं सहज सुचून जातं!

सत्यजीतजी, कृपया गैरसमज नसावा, पण का कुणास ठावुक, वाचताना उगाचच असे वाटत होते की ही गझल प्रत्येक शेरागणीक उलगडते आहे. आणि मी हे यामुळे अजिबात म्हणत नाहीये की सर्व शेर समान मुडचे आहेत. वास्तविक आपल्याला माहितीच आहे की गझलेचा प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविताच असतो, मग ते सारे शेर समान मुडचे असोत वा वेगवेगळ्या मुडचे. उदाहरणार्थ, खालील दोन शेर स्वतंत्रपणे सुटे वाचले असता त्यातुन फारसा अर्थबोध होत नाहीये. चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकलेल्या सांधले काही कवडसे..फाकला अंधार होता! मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता! त्यामुळे उगाचच असे वाटले की गझलपेक्षा ही गझलच्या फॉरमॅट मधील कविता आहे..... शेवटचा शेर मात्र मनापासुन आवडला. हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती... हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता! बाकी माझ्या अर्थमंथनात काही कमीअधिक झाले असेल तर माफी असावी. __/\__ एकुण रचना आणि आशय दोन्ही उत्तम!!

सत्यजित... Fri, 03/24/2017 - 02:42
आ.शार्दूलजी, सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! गझल मुसलसल असल्याने ती उलगडत जात असल्याचा अथवा अधिक गहिरी होत असल्याचा अनुभव होणे,तसे फारसे नवीन नाही!(वै.म.) आपण उद्धृत केलेल्या शेरांपैकी पहिला,'चार फांद्या...'च्या बाबतीत,मलाही अापण म्हणता तसा, तो स्वतंत्र वाचल्यास थेट पोहचत नसल्याचे वाटत होते! मुळात ही गझल लिहिताना,किंबहुना असा खयाल मनात आला तेंव्हाच,मनात अनेक विचार,भावना,शब्द,पर्याय ई.ची कल्लोळमय सरमिसळ होत होती! मी येथे नवीनच लिखाण करतो आहे,तेंव्हा एकदा प्रकाशीत केलेली रचना संपादीत कशी करावी याच विचारात होतो! कृपया तो शेर असा वाचावा... 'चार फांद्या वाकलेल्या..दोन खिडक्या झाकताना सांधुनी काही कवडसे..फाकला अंधार होता!' आशा करतो की तो अता नीट पोहचत असावा! दुसऱ्या,'मनचले भुंगे...' च्या बाबतीत मात्र मलातरी तसे वाटत नाही!अर्थातच,मतांतर असले तरी आपल्या मताचा आदर आहेच! गझल म्हणा वा उगाचंच वाटलेली गझल फाॅॅरमॅट कविता म्हणा,मला जे म्हणायचं आहे ते पोहोचलं मात्र पाहिजे,इतकंच! खरेतर सध्या यत्न करुनही मला मनासारखी एखादी कविता लिहून होत नाहीये!तेंव्हा,i will take it as a compliment!स्मित!(कृ.ह.घ्या.) कृपया...कृ.गै.न.,माफी असावी ई.बाबी उद्धृत करण्याची गरज नसावी,किंबहुना स्नेह गृहीत असावा!निर्भेळ चर्चा व्हावी!त्यातही आपला अनुभव मोठा आहे तेंव्हा हक्काने सूचना कराव्यात,मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा बाळगतो! शेवटच्या शेरास मनापासून दाद दिलीत तसेच एकूण रचना नि आशय आपणांस उत्तम वाटला,त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार!

चौकटराजा Sun, 03/26/2017 - 15:15
आपल्या मागच्या गजले प्रमाणेच यातही विरोधी मुळांची गुंफण आपण केलीय. कवडसे अन्धार, राख अंगार ! शेवटी "शायरी "हा शब्द काय सांगतो? की तीन अक्षरे हवीत म्हणून शायरीला कामाला लावलेय ? अर्थात शायराचा शब्द " त्याचा" असतो पण अंतरी हा शब्द मला आवडला असता. कारण वरकरणी राखरूपाने का होईना ती हास्याची उधळण करीत आहे पण ती आतून संतापलेली च आहे असा अर्थ लागला असता. असो. बाकी मस्त जमतय राव !

In reply to by चौकटराजा

सत्यजित... Sun, 03/26/2017 - 16:43
आ.अरुणजी, सर्वप्रथम,आपण दिलेली दाद आणि अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल मनापासून आभार! शेवटच्या शेरातील 'शायरी' बद्दल...कवीला ती कुठेतरी स्वतःसारखी भासते आहे,स्वतःच्या दुःखालाही रुपेरी कडा देवून प्रदर्शीत करणारा तिचा तो अंदाज,त्याला 'शायराना' वाटतो आहे...आणि म्हणूनच की काय या गझलियतभऱ्या आयुष्यावर असं काहीसं सहज सुचून जातं!
लेखनविषय:
चोरटा व्यापार कसला?तो खुला बाजार होता वासना अन् भूक यांचा..रोजचा व्यवहार होता! चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकलेल्या सांधले काही कवडसे..फाकला अंधार होता! मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता! देह विझलेले जगाची वासना जाळीत होते चालला रस्त्याकडेने भोंगळा यल्गार होता! हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती... हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता! —सत्यजित

कातरवेळी

चांदणशेला ·

खरे तर पहिल्या कडव्याने अपेक्षा खुपच उंचावल्या होत्या. पण तिसऱ्या आणि चौथ्या कडव्याने कातरवेळच्या भावनांचा ट्रॅक एकदम बदलल्यासारखा वाटला.

खरे तर पहिल्या कडव्याने अपेक्षा खुपच उंचावल्या होत्या. पण तिसऱ्या आणि चौथ्या कडव्याने कातरवेळच्या भावनांचा ट्रॅक एकदम बदलल्यासारखा वाटला.
लेखनविषय:
काव्यरस
कातरवेऴी दिसे तुझा गाव जागला पुन्हा सांज केशरी भाव डोंगराआड मालवून गेला सूर्य हऴूवार करीतो त्यास एकांत अर्ध्य नजर तुडवीत काळोख फुटला अवकाशी लाल शुक्रतारा पेटला भय असे गात्रातूनी उठले अवेऴी दैवाने पाश जखडले

!!! ....सभा "Social Networking " ची.... !!!

बटाटा चिवडा ·
भरली होती एकदा 'Social Networking' ची सभा Twitter होता मध्यस्थानी, Facebook सोबत उभा.. चढ़ाओढ़ होती लागली, कोण Social Networking चा राजा Google Plus आणि Ibibo करत होते प्रसिद्धीसाठी गाजा - वाजा.. Orkut म्हणाले Facebook ला , तुझ्यामुळे गेली माझी खुर्ची Facebook च्या आगमनाने Orkut ला भलतीच लागली होती मिरची.. Linked IN म्हणाले आहे मी 'Professional', मलाच करा 'King' सगळे म्हणाले, "Timepass" की बात करो तो "LINKED IN is Nothing " .. Whatsapp म्हणाले गर्वाने, करतात मला सगळे Like काय माहित,देव जाणे, रूसून कोपऱ्यात का बसले Hike.. या सर्व गदारोळात.. Myspace, PerfSpot, BigAdda ओरडत होते 'आम्ही पण आह

!!...'मानवी भूकंप'...!!

बटाटा चिवडा ·
काव्यरस
गोष्ट आहे ही एक ग्रासलेल्या मुलीची दरड कोसळली एके दिवशी तिच्यावर कृत्रिम आपत्तीची... असा काही झाला होता तिच्या मनावर आघात 'मानवी भूकंपा'चा घडला होता कृत्रिम अपघात... भूकंपाचे केंद्र होते जवळचेच एक घर राहात होता तिथेच तिचा तो 'प्रियकर'... प्रेमात असा काही दिला होता त्याने धोका एकाच फोन कॉल ने बसला होता तिला मोठा धक्का.. त्याच्या दूर जाण्याने तिच्या पायाखालची जमीनच हादरली होती मनाच्या भूकंपाची ती तीव्रता रिश्टर स्केलवर देखील मोजण्याजोगी नव्हती.. मनाचे तुकडे दिसत होते सर्वत्र विखुरलेले.. अन, आठवत होते जुने दिवस जेव्हा गीत

भेट

चांदणशेला ·
लेखनविषय:
काव्यरस
आज अशी ती भेटली श्रावणी ओढ मुकी झाली ममं ह्रदयी वैफल्य जळे कुणा सौभाग्याची तू ना कळे ती जुनी वाट पुन्हा थरथरे पाहूनी दोन हळवे चेहरे व्याकूळ दिस तसाच ढळतो उदास रातीचा स्वर असाच सलतो काळजाच्या शिवारात भिजते एक लहर मुक्या पानांतूनी जागा ओला प्रहर मंद हुंदक्यातूनी हाक आली का अशी तू दूरस्थ गेली जा सौख्याने आल्या पाऊली युगायुगांची ही कथा अर्धीच राहीली.

म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....

पराग देशमुख ·

पराग देशमुख Mon, 01/30/2017 - 19:11
संजय क्षीरसागर, अनन्त्_यात्री, पाटीलभाऊ... स्पष्ट प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार... मी नवकवी आहे सुधारणेला चिक्कार वाव आहे. परकाया प्रवेश करताना मनात येणारी प्रत्येक भावना शब्दात उतरवण्याचा मोह यापुढे नक्की आवरेन

पराग देशमुख Mon, 01/30/2017 - 19:11
संजय क्षीरसागर, अनन्त्_यात्री, पाटीलभाऊ... स्पष्ट प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार... मी नवकवी आहे सुधारणेला चिक्कार वाव आहे. परकाया प्रवेश करताना मनात येणारी प्रत्येक भावना शब्दात उतरवण्याचा मोह यापुढे नक्की आवरेन
अजून एक काव्यकथा घेऊन आलोय, अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय. वेदना जुनीच..., पावसामुळे पुन्हा फुललेली, कॉफीच्या वादळासह, पुन्हा मनात सललेली. अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा, उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा | गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती, जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती || म्हणून हा पाऊस मला आवडत नाही..... रेडिओवर लागलेला मल्हार, नि स्वयंपाकघरातील खमंग वास ऊबदार शालीत लपेटलेला मी, पण आठवणींच्या हुद्क्यांनी विखुरलेला श्वास | निरवलेले डोळे, अन् मनात पावसाच्या सरींचे मंथन भिजण्याच्या भीतीने धावणारी पावले, अन् हळूच किणकिणणारी पैंजण|| त्या दिवशी सार आभा

(कुणाच्या फांदीवर कुणाची आर्ची)

स्वामी संकेतानंद ·

पैसा Tue, 01/17/2017 - 22:21
हे काय आहे? याच्यामुळे झाडाच्या फांदीवर चढलेल्या मिपाबायका आणि बुडणारी संस्कृती आठवली!

In reply to by एस

पैसा Tue, 01/17/2017 - 22:44
आर्ची आणि परश्या हे आता ऐतिहासिक लोकांत जमा झाले का? नशीब आपल्याकडॅ बंगाली लोकांसारखी सिनेमानटांची देवळे बांधत नाहीत!

In reply to by एस

खेडूत Wed, 01/18/2017 - 10:07
अरेरे.. तुटली? कशी काय? पर्यटन खाते काय करते तरी काय ? आता एक धातूचं म्युरल बनवून घ्या म्हणावं झाडासारखं, अन आमच्या लाडक्या कलाकारांचे पुतळे सुद्धा! माणसानं सेल्फी घ्यावी कशी?

पैसा Tue, 01/17/2017 - 22:21
हे काय आहे? याच्यामुळे झाडाच्या फांदीवर चढलेल्या मिपाबायका आणि बुडणारी संस्कृती आठवली!

In reply to by एस

पैसा Tue, 01/17/2017 - 22:44
आर्ची आणि परश्या हे आता ऐतिहासिक लोकांत जमा झाले का? नशीब आपल्याकडॅ बंगाली लोकांसारखी सिनेमानटांची देवळे बांधत नाहीत!

In reply to by एस

खेडूत Wed, 01/18/2017 - 10:07
अरेरे.. तुटली? कशी काय? पर्यटन खाते काय करते तरी काय ? आता एक धातूचं म्युरल बनवून घ्या म्हणावं झाडासारखं, अन आमच्या लाडक्या कलाकारांचे पुतळे सुद्धा! माणसानं सेल्फी घ्यावी कशी?
लेखनविषय:
काव्यरस
अत्यंत अर्थहीन, स्वैर आणि अजागळ विडंबन सादर आहे! कुणाच्या फांदीवर कुणाची आर्ची? कशासाठी चढवावे टेकू देऊन? झाड होते कुणासाठी मूळ रोवून? जमतात येथे कुणी मुव्हीज बघून! तरी कशी आणतात घरातुनी खुर्ची? लोक सारे येती येथे बुलेटवरून वृक्ष जाती वजनाने वाकून झुकून फांदीवर घेती सेल्फी झोकून झोकून म्हणती हे वेडे पीर, 'चढू फांदी वरची!' अंत झाला फोटोसाठी, जन्म एक सेल्फी पारध्याची वाणी म्हणजे बेचवच कुल्फी फांदी तीच परी तिची पडे गड्या ढलपी परश्यापरी आयुष्य हे फांदीमुळे खर्ची - स्वामी

शोर

अबोली२१५ ·

पुंबा गुरुवार, 12/29/2016 - 18:47
वाह! खूप सुंदर.. म्हटलं तर देव भेटण्याची प्रामाणीक आस लावून बसलेल्या बैराग्याच्या मनातला शोर, म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्याच जीवनातलं अटळ रूदन. पुलेशु.
न थम सका शोर न थम सकी सासें, बुंद, बुंद टपकाता शोर रुह को चिरता शोर,
हे खूप टोकदारपणे उतरलंय..

चांदणे संदीप Mon, 01/02/2017 - 14:51
फक्त इथे मिपावर मराठीत हवं होतं का?? काहूर, एका वैराग्याच्या मनातलं काहूर! ना भेट झाली स्वत:शी ना नाते आभाळाशी निघाला प्रवासाला कोठे अज्ञातात दूर! काहूर माजलेला, शमेना त्रासलेला जीवही निघेना गोठलेले काहूर करी आत्म्यास, हिमदंश भरपूर! कोसळून गेलेला आत थकून निज धुंडाळत रत काहूराशी झाला वैरागी, झाला चूरचूर! आगाऊपणे केलेल्या मराठी रूपांतरणाबद्दल क्षमस्व! __/\__ Sandy

पुंबा गुरुवार, 12/29/2016 - 18:47
वाह! खूप सुंदर.. म्हटलं तर देव भेटण्याची प्रामाणीक आस लावून बसलेल्या बैराग्याच्या मनातला शोर, म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्याच जीवनातलं अटळ रूदन. पुलेशु.
न थम सका शोर न थम सकी सासें, बुंद, बुंद टपकाता शोर रुह को चिरता शोर,
हे खूप टोकदारपणे उतरलंय..

चांदणे संदीप Mon, 01/02/2017 - 14:51
फक्त इथे मिपावर मराठीत हवं होतं का?? काहूर, एका वैराग्याच्या मनातलं काहूर! ना भेट झाली स्वत:शी ना नाते आभाळाशी निघाला प्रवासाला कोठे अज्ञातात दूर! काहूर माजलेला, शमेना त्रासलेला जीवही निघेना गोठलेले काहूर करी आत्म्यास, हिमदंश भरपूर! कोसळून गेलेला आत थकून निज धुंडाळत रत काहूराशी झाला वैरागी, झाला चूरचूर! आगाऊपणे केलेल्या मराठी रूपांतरणाबद्दल क्षमस्व! __/\__ Sandy
लेखनविषय:
शोर एक बैरागी के मन का एक शोर, न पा सका खुद को न पा सका भगवान को, बस टूटता बिखारता चालता गया, न थम सका शोर न थम सकी सासें, बुंद, बुंद टपकाता शोर रुह को चिरता शोर, बैरागी थक गया शोर से छाल गया, गुमनाम शोर को साथ लकेर सो गया............ - अबोली

(मुलिंनी धरु नये अबोला)

ज्ञानोबाचे पैजार ·

फक्त एवढेच वाटते की... उपेक्षा मुलांची कुठेही नसावी मुलींची मुलांशी गोड गट्टी असावी नसलेल्या सौंदर्याचा नको गर्व त्यांना मुलांचे स्मरण असो टवळ्यांना - चलदूर अंघोळकर

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हसुन हसुन लोळलो. :=)) कवितेचे, नावांचे आणि प्रतिक्रियेचेही विडंबण.... सर्वच अप्रतिम !! तुमच्या कल्पनाशक्तीला आमचा मनापासुन दंडवत !!

पैसा Sun, 12/25/2016 - 09:48
=)) मी पैला लिहायचं राहिलं का पैजारबुवा!

चांदणे संदीप Sun, 12/25/2016 - 14:32
पैजारबुवा! =)) =)) कवितेचं ठीक आहे, त्यावरच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचही विडंबन ठीकच आहे, पण =)) =)) "चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =)) उखळातलं कांडण तुफान झालंय!! Sandy

In reply to by चांदणे संदीप

आदूबाळ Sun, 12/25/2016 - 15:30
"चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =))
+१ पैजारबुवांना ही सिद्धी प्राप्त आहे. मागे एकदा त्यांनी आशु जोग यांच्या प्रतिसादाचं विडंबन करून खाली "पशु रोग" अशी सही केली होती!

नीलमोहर Mon, 12/26/2016 - 11:00
मुलांनी मुलींशी अबोला धरुन फुकटचा भाव खाऊ नये, त्यांच्या मनात, हा बरा की तो, असा विचार चालू असतो डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात ती सोबत असता उठसूठ पल्सरला ब्रेक मारू नये, असले जुने पुराणे फंडे मुली पुरत्या ओळखून असतात ती ऑनलाइन असता व्हाट्सअपवर बोलावे, बळेच टायपायला वेळ लावू नये, वरवर बिझ्झी आहे म्हणताना तुमच्या मन में लड्डू फुटत असतातच आपली तीक्ष्ण नजर तिच्या स्वप्नाळू नजरेत गुंफू नये, स्वतःवर ताबा ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांचे इमले मग कोसळू लागतात इमान राखावं एकीशी, उगाच इथे तिथे गळ टाकू नये, तुमच्यासाठी ती कुणी एक असते, त्या एकीसाठी तुम्ही सारं जग असता, याचे भान राखावे - भावना सांडणे

In reply to by नीलमोहर

लैच भावना सांडणारी कविता. अक्षरशः शब्द न शब्द काळजाला भिडला. रच्याकने :- डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे सोडून बाकी सारे पटले. पैजारबुवा,

श्वेता२४ Fri, 09/23/2022 - 17:02
ढबोल्या इतके नाही आवडले पण....मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो हे अगदी पटले...... आमच्याइथे हे लागू आहे. त्यामुळे यापुढे अबोला धरणे बंद.... :))

कर्नलतपस्वी Sat, 09/24/2022 - 11:27
मस्तच वाचुन हासणे अन् हासून ते लोळणे मग लोळता लोळता पोट का दुखावे? मी ओळखून आहे सारे...... डोळ्यांत पापण्यांना मग का पुर यावा? मिटताच पापण्यांना का पैजारबुवा दिसावा? हे चित्र जीवघेणे हरती इथे मिपाणे मी ओळखून आहे सारे .......

nutanm Mon, 09/26/2022 - 01:40
ज्ञानोबांचे पैजार यांच्या मूळ कवितेपेक्षा अर्थात ज्ञा पै यांचीक्षमा मागून नीलमोहर यांची कविता खूप आवडली.श्र्वेता24 यांचेही म्हणणे नाही पटले मुलींनि मुलांशी अबोला धरू नये का तर म्हणे मुलांच्या डोक्यात म्हणे विराट म्हणजे क्रिकेट ई० चे विचार चालू असतात( केवढा मोठा task नाही?) आणि मूली काम सोडून तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे बरोबर नाही , हे बरोबरच आहे ,कारण एखादीच अशी असेल भाग्यवान जिला घरात काम सांगितले जात नाही, अगदी एकुलती एक असो किंवा चारातली एक घरकाम डोक्यावर आसतेच काही नाहीतर घर आवरून स्वच्छ नीटनेटके ठेवणे ही बहुतेक घराघरांत मुलीचीच जबाबदारी मानली जाते. मुलाची नाही .

फक्त एवढेच वाटते की... उपेक्षा मुलांची कुठेही नसावी मुलींची मुलांशी गोड गट्टी असावी नसलेल्या सौंदर्याचा नको गर्व त्यांना मुलांचे स्मरण असो टवळ्यांना - चलदूर अंघोळकर

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

हसुन हसुन लोळलो. :=)) कवितेचे, नावांचे आणि प्रतिक्रियेचेही विडंबण.... सर्वच अप्रतिम !! तुमच्या कल्पनाशक्तीला आमचा मनापासुन दंडवत !!

पैसा Sun, 12/25/2016 - 09:48
=)) मी पैला लिहायचं राहिलं का पैजारबुवा!

चांदणे संदीप Sun, 12/25/2016 - 14:32
पैजारबुवा! =)) =)) कवितेचं ठीक आहे, त्यावरच्या उत्स्फूर्त प्रतिसादाचही विडंबन ठीकच आहे, पण =)) =)) "चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =)) उखळातलं कांडण तुफान झालंय!! Sandy

In reply to by चांदणे संदीप

आदूबाळ Sun, 12/25/2016 - 15:30
"चलदूर अंघोळकर" =)) ठ्ठो! मेलो! =))
+१ पैजारबुवांना ही सिद्धी प्राप्त आहे. मागे एकदा त्यांनी आशु जोग यांच्या प्रतिसादाचं विडंबन करून खाली "पशु रोग" अशी सही केली होती!

नीलमोहर Mon, 12/26/2016 - 11:00
मुलांनी मुलींशी अबोला धरुन फुकटचा भाव खाऊ नये, त्यांच्या मनात, हा बरा की तो, असा विचार चालू असतो डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात ती सोबत असता उठसूठ पल्सरला ब्रेक मारू नये, असले जुने पुराणे फंडे मुली पुरत्या ओळखून असतात ती ऑनलाइन असता व्हाट्सअपवर बोलावे, बळेच टायपायला वेळ लावू नये, वरवर बिझ्झी आहे म्हणताना तुमच्या मन में लड्डू फुटत असतातच आपली तीक्ष्ण नजर तिच्या स्वप्नाळू नजरेत गुंफू नये, स्वतःवर ताबा ठेवण्याच्या तिच्या प्रयत्नांचे इमले मग कोसळू लागतात इमान राखावं एकीशी, उगाच इथे तिथे गळ टाकू नये, तुमच्यासाठी ती कुणी एक असते, त्या एकीसाठी तुम्ही सारं जग असता, याचे भान राखावे - भावना सांडणे

In reply to by नीलमोहर

लैच भावना सांडणारी कविता. अक्षरशः शब्द न शब्द काळजाला भिडला. रच्याकने :- डेटवर असतांना उगाच मित्रांशी फोनवर बोलत बसू नये, कामधाम सोडून मुली तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे सोडून बाकी सारे पटले. पैजारबुवा,

श्वेता२४ Fri, 09/23/2022 - 17:02
ढबोल्या इतके नाही आवडले पण....मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो हे अगदी पटले...... आमच्याइथे हे लागू आहे. त्यामुळे यापुढे अबोला धरणे बंद.... :))

कर्नलतपस्वी Sat, 09/24/2022 - 11:27
मस्तच वाचुन हासणे अन् हासून ते लोळणे मग लोळता लोळता पोट का दुखावे? मी ओळखून आहे सारे...... डोळ्यांत पापण्यांना मग का पुर यावा? मिटताच पापण्यांना का पैजारबुवा दिसावा? हे चित्र जीवघेणे हरती इथे मिपाणे मी ओळखून आहे सारे .......

nutanm Mon, 09/26/2022 - 01:40
ज्ञानोबांचे पैजार यांच्या मूळ कवितेपेक्षा अर्थात ज्ञा पै यांचीक्षमा मागून नीलमोहर यांची कविता खूप आवडली.श्र्वेता24 यांचेही म्हणणे नाही पटले मुलींनि मुलांशी अबोला धरू नये का तर म्हणे मुलांच्या डोक्यात म्हणे विराट म्हणजे क्रिकेट ई० चे विचार चालू असतात( केवढा मोठा task नाही?) आणि मूली काम सोडून तुमच्या बरोबर आलेल्या असतात हे बरोबर नाही , हे बरोबरच आहे ,कारण एखादीच अशी असेल भाग्यवान जिला घरात काम सांगितले जात नाही, अगदी एकुलती एक असो किंवा चारातली एक घरकाम डोक्यावर आसतेच काही नाहीतर घर आवरून स्वच्छ नीटनेटके ठेवणे ही बहुतेक घराघरांत मुलीचीच जबाबदारी मानली जाते. मुलाची नाही .
आमचे परम मित्र व मिपावरचे जगप्रसिध्द कवीवर्य मा रा रा संदिपचंद्र रावजी चांदणे साहेब यांची क्षमा मागुन माझे हे काव्य पुशप रसिक वाचकांच्या चरणी सविनय सादर करतो. पेरणा अर्थातच (मुलिंनी धरु नये अबोला) मुलिंनी मुलांशी अबोला धरुन बिचार्‍यांना अडचणीत आणू नये त्यांच्या मनात विराटच्या झंजावाती खेळी बद्दल विचार चालू असतो आपली आधाशी नजर दुकानात दिसणार्‍या (आणि न दिसणार्‍या) प्रत्येक वस्तूवरुन फिरवू नये मुलांच्या खिशात असलेल्या एकमेव शंभराच्या नोटेचे हिशेब ढासळू लागतात मोबाईलची रिंग वाजली की आपली जागा