मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एका रात्री !

मराठे ·

In reply to by पुष्करिणी

असुर 23/12/2010 - 02:27
मलाही आधी तसंच वाटलं होतं! सोनालीनेच नेहाला टपकवला वगैरे असं काहीतरी!!! पण कथेतील गूढ हे अतर्क्यच राहीलं की!!! --असुर

मराठे 23/12/2010 - 02:00
क्रमशः राहिलेलं नाही. मला वेगळा शेवट सुचला नाही. कथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे अशी अर्धवट वाटतेय. अजून थोडी मोठी हवी होती. सोनालीचं पात्र जरा जास्त क्लिअर झालं पाहिजे. असो, पुढच्या वेळेला :)

आत्मशून्य 23/12/2010 - 10:15
डीसॉडर आहे. बोलेतो अभ्यास के टेन्शन के वजह्से सोनाली के दीमाग मे केमीकल लोच्या होएला है. कथेला सोनाली कॉलींग सोनाली असे नाव द्यावे.

समीरसूर 23/12/2010 - 11:25
उत्तम वातावरणनिर्मिती आणि कथावस्तू. पण अपूरी वाटते. खूप छान रायटिंग प्रॉम्प्ट आहे हा. इथून पुढे कल्पनांचे पंख लावून कितीतरी रंजक कथांचे बगीचे शोधता येतील. हा एक प्रयत्नः (मराठे: माफ करा, मोह आवरत नाहीये. :-)) गंजलेला कोयता, नेहाचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शव आणि तिच्या चेहर्‍यावरचे भेसूर भाव बघून सोनालीची भीतीने गाळण उडाली. नेहाचे डोळे अर्धवट उघडे होते. तिचा चेहरा अगदी बर्फासारखा थिजलेला वाटत होता. एव्हाना आसपासच्या खोल्यांमधल्या सगळ्या मुली आल्या होत्या. सगळ्या मुली दारातच उभ्या राहिल्या. खूप प्रचंड घाबरलेल्या दिसत होत्या. धीर करून मीनलने सोनालीला विचारले, "सोनाली, कसं झालं हे? कुणी केलं? पोलीसांना फोन करायला हवा. शी किती भयंकर प्रकार आहे हा..." "नको, त्याआधी देशमानेमॅडमना कळवायला हवे." कुणीतरी म्हणले. मीनलने झटपट खाली गेली आणि वॉचमनला शोधू लागली. वॉचमन जागेवर नव्हता. मीनल पळत देशमानेबाईंच्या बंगल्यावर गेली. हॉस्टेलच्या रेक्टर म्हणून देशमानेबाई आवारातल्याच एका छोट्या बंगल्यात राहत असत. सकाळचे सव्वा सात वाजत आले होते. मुली आता बर्‍यापैकी सावरल्या होत्या आणि आता त्यांच्या चेहर्‍यावर नऊ वाजताच्या पेपरचे टेंशन दिसू लागले होते. आता पोलीस येणार, मग पंचनामा, चौकशी, जाब-जबाब होणार. आपल्या पेपरचे काय होणार, रद्द होईल का असे अनेक प्रश्न मुलींच्या चर्चेतून ऐकू येत होते. "रद्द झाला तर बरंच होईल बाई, माझे तर तीनच चॅप्टर्स वाचून झालेत आणि बाकीचे तीन मी ऑप्शनला टाकले होते. पेपर पुढे ढकलला गेला तर थोडा वेळ तरी मिळेल वाचायला..." "असं कसं झालं असेल गं? सोनाली तर किती गोड मुलगी होती. किती हुशार पण होती. कुणी केलं असेल हे? आणि किती क्रूर आहे बघ...गळा चिरलाय कोयत्याने..." "अगं तुला माहित नाही का? अथर्वशी वाजलं होतं म्हणे तिचं. काल खूप जोरात भांडण झालं म्हणे. जाऊ दे, आपल्याला काय करायचयं?" सगळ्या मुली आपसात कुजबुजत होत्या. सगळ्यांच्याच चेहर्‍यावर भीती दाटली होती. सोनाली हमसून-हमसून रडत होती. मीनल धापा टाकत देशमानेबाईंना घेऊन आली. देशमानेबाई ते दृष्य बघून जागच्या जागीच थिजल्या. त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. मीनल हुंदके देत होती आणि सोनालीला जवळ घेऊन तिचे सांत्वन करत होती. "मॅडम, मी सकाळी साडे सहाला खोलीत आले तर मला हे दिसलं. कुणी मारलं असेल हो तिला?..." सोनालीचा आक्रोश थांबत नव्हता. "वॉचमन गायब आहे. मॅडम, आता काय होईल?" मीनलचे डोळे भरून आले होते. "थांबा. रडू नका. मी महाजनसरांशी बोलते. कशालाच कुणीही हात लावू नका." देशमानेबाई एका कोपर्‍यात जाऊन हलक्या आवाजात महाजनसरांशी बोलून आल्या. नंतर लगेच देशमानेबाईंनी पोलीस स्टेशनला फोन करून कळवले. मुलींची काव-काव सुरुच होती. काही पेपरमुळे पांगल्या होत्या. "फार शिष्टच होती नेहा. नेहमी तोर्‍यात असायची. मागे मला लिफ्ट देतेस का विचारलं तर नाही म्हणाली. मिहीर आला तर गेली त्याच्यासोबत भुर्र निघून....बरच झालं...नाही म्हणजे वाईटच झालं पण..." मंजिरी म्हणाली. थोड्या वेळाने मंजिरी पण निघून गेली. साधारण पावणे आठ वाजले होते. दहा-पंधरा मिनिटांनी महाजनसर आले. त्यांनी देशमानेबाईंशी थोडा वेळ चर्चा केली. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर मिहीर सोबत सगळा लवाजमा घेऊन आले. "मी इ. मिहीर. फोन कुणी केला होता?" "मी केला होता." देशमानेबाई म्हणाल्या. "साहेब, मी महाजन, कॉलेजचा प्राचार्य. आज नऊ वाजता पेपर आहे मुलींचा. विद्यापीठाच्या परीक्षेचा आहे. मुलींनी पेपरला जायला हवं नाहीतर उगीच नुकसान... " "त्याचा प्रॉब्लेम नाही सर. मुलींना खुशाल जाऊ द्यात. मला फक्त सोनालीचा, देशमानेबाईंचा आणि आपला जबाब तात्काळ घ्यावा लागेल. मग पुढची कार्यवाही नंतर करता येईल." इंस्पेक्टरसाहेबांनी लगेच फोटो काढण्याच्या, पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. सोनालीकडून माहिती घेतली. देशमानेबाई आणि महाजनसरांची जबानी घेऊन त्यांनी त्यांचे निरीक्षण सुरु केले. "सर, आज पेपर झाल्यावर मात्र मला मुलींकडे चौकशी करावी लागेल. शिवाय वॉचमनची माहिती आपल्याकडून घ्यावी लागेल...." "नो प्रॉब्लेम साहेब. पेपर संपल्यावर आपल्याला हवी ती मदत मिळेल. थँक्स!" महाजनसर म्हणाले. महाजनसर आणि देशमानेबाई मुलींना पेपर होणार असल्याचे सांगून निघून गेले. सोनाली कशीबशी तयार होऊन बसली. तिच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. अचानक तिला आठवले, आपण रात्री दोन वाजताच्या सुमारास खोलीमध्ये आलो होतो तेंव्हा तिचा श्वास सुरु होता म्हणजे ती मरण्याच्या काही क्षण आधी आपण येऊन गेलो होतो. त्याच वेळी तिला लोखंडाचा वास देखील आला होता. तिला खूप हळहळ वाटली. ती धावत साहेबांकडे गेली आणि तिने हा प्रकार सांगीतला. साहेबांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि तिला शांत केले. साहेबांचे विचारचक्र केव्हाच सुरु झाले होते. दोनच्या आधी काही काळ खून झाला असावा असा अंदाज त्यांनी बांधला. त्यांनी नीट निरीक्षण सुरु केले. नेहाला तिच्या हाता-पायांना दोर्‍या बांधून भिंतीवर उभे ताणून बांधले होते. तिच्या हाता-पायाच्या दोर्‍याची दुसरी टोके खिडकीच्या गजांना घट्ट बांधलेली होती. दोर्‍या नव्या दिसत होत्या. दोर्‍या कसल्या, दोरखंडच होते ते. कोयता थोडा गंजलेला होता. आधी बांधून मग गळा चिरलेला दिसत होता. तोंडातला बोळा नव्या कापडाचा दिसत होता. खूप योजनाबद्ध रीतीने हा खून करण्यात आला होता असे साहेबांच्या लक्षात आले. पण इतक्या योजनाबद्ध रीतीने जर खून करण्यात आला असेल तर खुन्याने कोयता तिथेच का टाकला असेल? इतका मूर्ख असावा खूनी? नेहाच्या गादीवर पुस्तके दिसत होती. म्हणजे खुनापूर्वी ती जागी होती? खुन्याने दिवा न लावता खून केला असण्याची शक्यताच नाही. सोनाली तर म्हटली होती की ती साधारण रात्री १० वाजता पुस्तके घेऊन जायला निघाली तेव्हा नेहा झोपलेली नव्हती. मग नंतर ती जागी होती का? खुन्याने नेहाला बांधले, तोंडात बोळा कोंबला, नंतर तिला भिंतीला बांधले आणि मग खून केला, या सगळ्या भानगडी करण्यासाठी त्याला पाऊण तास तर सहज लागला असेल. तिने प्रतिकार केला असेल. मग आधी तिला बेशुद्ध करून मग तर तिला बांधले नसेल? खूनी आत शिरला कसा असेल? नेहाने दार उघडले असेल? आणि वॉचमन काय करत होता? एक ना हजार प्रश्न. साहेबांनी पटापट पंचनामा आटोपला. सगळ्यावस्तू सीलबंद पिशव्यांमध्ये गोळा केल्या आणि प्रेत विच्छेदनासाठी पाठवून दिले...

In reply to by समीरसूर

मराठे 23/12/2010 - 20:00
मस्त. हे जमायला तेवढी प्रतिभा हवी! पुढच्या वेळेला पेपरवर लिहुन मग टाईप करायला घेईन म्हणजे जरा निवांतपणे लिहिता येइल. कथेला पुढे वाढवल्याबद्धल धन्यवाद!

समीरसूर 23/12/2010 - 11:27
माझ्या वरच्या विस्तारात नेहाच्या मित्राचे नावदेखील नजरचुकीने मिहीर लिहिले गेले आहे. क्षमस्व. :-)

In reply to by समीरसूर

गणेशा 23/12/2010 - 14:18
असं कसं झालं असेल गं? सोनाली तर किती गोड मुलगी होती. किती हुशार पण होती. कुणी केलं असेल हे? आणि किती क्रूर आहे बघ...गळा चिरलाय कोयत्याने..." येथे ही सोनाली ऐवजी नेहा हे नाव हवे होते असे वाटले

In reply to by गणेशा

दोन्ही चुका अजूनही सुधारता येतील की. त्या प्रतिसादाला अजून कुणीही उत्तर दिले नसल्याने तो अजूनही समीरसुर यांना संपादित करता येईल.

In reply to by गणेशा

समीरसूर 23/12/2010 - 15:25
चूक मान्य!! खूप घाई-घाई मध्ये लिहिले त्यामुळे जरा गोंधळ झाला. क्षमस्व. पटापट लिहित गेलो. थोडा रीव्ह्यु करायला वेळ मिळाला असता तर बरे झाले असते :-) चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रचंड असूया बाकी त्यांनी कथेचा भाग पहिला भाग लिहावा .व दुसरा भाग मिपावरील अजून एका सदस्याने मग तिसरा आणि कोणी तरी धमाल येईल किंवा कथेचा शेवट दोन सदस्यांनी वेगवेगळा करावा.

In reply to by पुष्करिणी

असुर 23/12/2010 - 02:27
मलाही आधी तसंच वाटलं होतं! सोनालीनेच नेहाला टपकवला वगैरे असं काहीतरी!!! पण कथेतील गूढ हे अतर्क्यच राहीलं की!!! --असुर

मराठे 23/12/2010 - 02:00
क्रमशः राहिलेलं नाही. मला वेगळा शेवट सुचला नाही. कथा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे अशी अर्धवट वाटतेय. अजून थोडी मोठी हवी होती. सोनालीचं पात्र जरा जास्त क्लिअर झालं पाहिजे. असो, पुढच्या वेळेला :)

आत्मशून्य 23/12/2010 - 10:15
डीसॉडर आहे. बोलेतो अभ्यास के टेन्शन के वजह्से सोनाली के दीमाग मे केमीकल लोच्या होएला है. कथेला सोनाली कॉलींग सोनाली असे नाव द्यावे.

समीरसूर 23/12/2010 - 11:25
उत्तम वातावरणनिर्मिती आणि कथावस्तू. पण अपूरी वाटते. खूप छान रायटिंग प्रॉम्प्ट आहे हा. इथून पुढे कल्पनांचे पंख लावून कितीतरी रंजक कथांचे बगीचे शोधता येतील. हा एक प्रयत्नः (मराठे: माफ करा, मोह आवरत नाहीये. :-)) गंजलेला कोयता, नेहाचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शव आणि तिच्या चेहर्‍यावरचे भेसूर भाव बघून सोनालीची भीतीने गाळण उडाली. नेहाचे डोळे अर्धवट उघडे होते. तिचा चेहरा अगदी बर्फासारखा थिजलेला वाटत होता. एव्हाना आसपासच्या खोल्यांमधल्या सगळ्या मुली आल्या होत्या. सगळ्या मुली दारातच उभ्या राहिल्या. खूप प्रचंड घाबरलेल्या दिसत होत्या. धीर करून मीनलने सोनालीला विचारले, "सोनाली, कसं झालं हे? कुणी केलं? पोलीसांना फोन करायला हवा. शी किती भयंकर प्रकार आहे हा..." "नको, त्याआधी देशमानेमॅडमना कळवायला हवे." कुणीतरी म्हणले. मीनलने झटपट खाली गेली आणि वॉचमनला शोधू लागली. वॉचमन जागेवर नव्हता. मीनल पळत देशमानेबाईंच्या बंगल्यावर गेली. हॉस्टेलच्या रेक्टर म्हणून देशमानेबाई आवारातल्याच एका छोट्या बंगल्यात राहत असत. सकाळचे सव्वा सात वाजत आले होते. मुली आता बर्‍यापैकी सावरल्या होत्या आणि आता त्यांच्या चेहर्‍यावर नऊ वाजताच्या पेपरचे टेंशन दिसू लागले होते. आता पोलीस येणार, मग पंचनामा, चौकशी, जाब-जबाब होणार. आपल्या पेपरचे काय होणार, रद्द होईल का असे अनेक प्रश्न मुलींच्या चर्चेतून ऐकू येत होते. "रद्द झाला तर बरंच होईल बाई, माझे तर तीनच चॅप्टर्स वाचून झालेत आणि बाकीचे तीन मी ऑप्शनला टाकले होते. पेपर पुढे ढकलला गेला तर थोडा वेळ तरी मिळेल वाचायला..." "असं कसं झालं असेल गं? सोनाली तर किती गोड मुलगी होती. किती हुशार पण होती. कुणी केलं असेल हे? आणि किती क्रूर आहे बघ...गळा चिरलाय कोयत्याने..." "अगं तुला माहित नाही का? अथर्वशी वाजलं होतं म्हणे तिचं. काल खूप जोरात भांडण झालं म्हणे. जाऊ दे, आपल्याला काय करायचयं?" सगळ्या मुली आपसात कुजबुजत होत्या. सगळ्यांच्याच चेहर्‍यावर भीती दाटली होती. सोनाली हमसून-हमसून रडत होती. मीनल धापा टाकत देशमानेबाईंना घेऊन आली. देशमानेबाई ते दृष्य बघून जागच्या जागीच थिजल्या. त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. मीनल हुंदके देत होती आणि सोनालीला जवळ घेऊन तिचे सांत्वन करत होती. "मॅडम, मी सकाळी साडे सहाला खोलीत आले तर मला हे दिसलं. कुणी मारलं असेल हो तिला?..." सोनालीचा आक्रोश थांबत नव्हता. "वॉचमन गायब आहे. मॅडम, आता काय होईल?" मीनलचे डोळे भरून आले होते. "थांबा. रडू नका. मी महाजनसरांशी बोलते. कशालाच कुणीही हात लावू नका." देशमानेबाई एका कोपर्‍यात जाऊन हलक्या आवाजात महाजनसरांशी बोलून आल्या. नंतर लगेच देशमानेबाईंनी पोलीस स्टेशनला फोन करून कळवले. मुलींची काव-काव सुरुच होती. काही पेपरमुळे पांगल्या होत्या. "फार शिष्टच होती नेहा. नेहमी तोर्‍यात असायची. मागे मला लिफ्ट देतेस का विचारलं तर नाही म्हणाली. मिहीर आला तर गेली त्याच्यासोबत भुर्र निघून....बरच झालं...नाही म्हणजे वाईटच झालं पण..." मंजिरी म्हणाली. थोड्या वेळाने मंजिरी पण निघून गेली. साधारण पावणे आठ वाजले होते. दहा-पंधरा मिनिटांनी महाजनसर आले. त्यांनी देशमानेबाईंशी थोडा वेळ चर्चा केली. थोड्याच वेळात इन्स्पेक्टर मिहीर सोबत सगळा लवाजमा घेऊन आले. "मी इ. मिहीर. फोन कुणी केला होता?" "मी केला होता." देशमानेबाई म्हणाल्या. "साहेब, मी महाजन, कॉलेजचा प्राचार्य. आज नऊ वाजता पेपर आहे मुलींचा. विद्यापीठाच्या परीक्षेचा आहे. मुलींनी पेपरला जायला हवं नाहीतर उगीच नुकसान... " "त्याचा प्रॉब्लेम नाही सर. मुलींना खुशाल जाऊ द्यात. मला फक्त सोनालीचा, देशमानेबाईंचा आणि आपला जबाब तात्काळ घ्यावा लागेल. मग पुढची कार्यवाही नंतर करता येईल." इंस्पेक्टरसाहेबांनी लगेच फोटो काढण्याच्या, पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. सोनालीकडून माहिती घेतली. देशमानेबाई आणि महाजनसरांची जबानी घेऊन त्यांनी त्यांचे निरीक्षण सुरु केले. "सर, आज पेपर झाल्यावर मात्र मला मुलींकडे चौकशी करावी लागेल. शिवाय वॉचमनची माहिती आपल्याकडून घ्यावी लागेल...." "नो प्रॉब्लेम साहेब. पेपर संपल्यावर आपल्याला हवी ती मदत मिळेल. थँक्स!" महाजनसर म्हणाले. महाजनसर आणि देशमानेबाई मुलींना पेपर होणार असल्याचे सांगून निघून गेले. सोनाली कशीबशी तयार होऊन बसली. तिच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. अचानक तिला आठवले, आपण रात्री दोन वाजताच्या सुमारास खोलीमध्ये आलो होतो तेंव्हा तिचा श्वास सुरु होता म्हणजे ती मरण्याच्या काही क्षण आधी आपण येऊन गेलो होतो. त्याच वेळी तिला लोखंडाचा वास देखील आला होता. तिला खूप हळहळ वाटली. ती धावत साहेबांकडे गेली आणि तिने हा प्रकार सांगीतला. साहेबांनी तिचे म्हणणे ऐकून घेतले आणि तिला शांत केले. साहेबांचे विचारचक्र केव्हाच सुरु झाले होते. दोनच्या आधी काही काळ खून झाला असावा असा अंदाज त्यांनी बांधला. त्यांनी नीट निरीक्षण सुरु केले. नेहाला तिच्या हाता-पायांना दोर्‍या बांधून भिंतीवर उभे ताणून बांधले होते. तिच्या हाता-पायाच्या दोर्‍याची दुसरी टोके खिडकीच्या गजांना घट्ट बांधलेली होती. दोर्‍या नव्या दिसत होत्या. दोर्‍या कसल्या, दोरखंडच होते ते. कोयता थोडा गंजलेला होता. आधी बांधून मग गळा चिरलेला दिसत होता. तोंडातला बोळा नव्या कापडाचा दिसत होता. खूप योजनाबद्ध रीतीने हा खून करण्यात आला होता असे साहेबांच्या लक्षात आले. पण इतक्या योजनाबद्ध रीतीने जर खून करण्यात आला असेल तर खुन्याने कोयता तिथेच का टाकला असेल? इतका मूर्ख असावा खूनी? नेहाच्या गादीवर पुस्तके दिसत होती. म्हणजे खुनापूर्वी ती जागी होती? खुन्याने दिवा न लावता खून केला असण्याची शक्यताच नाही. सोनाली तर म्हटली होती की ती साधारण रात्री १० वाजता पुस्तके घेऊन जायला निघाली तेव्हा नेहा झोपलेली नव्हती. मग नंतर ती जागी होती का? खुन्याने नेहाला बांधले, तोंडात बोळा कोंबला, नंतर तिला भिंतीला बांधले आणि मग खून केला, या सगळ्या भानगडी करण्यासाठी त्याला पाऊण तास तर सहज लागला असेल. तिने प्रतिकार केला असेल. मग आधी तिला बेशुद्ध करून मग तर तिला बांधले नसेल? खूनी आत शिरला कसा असेल? नेहाने दार उघडले असेल? आणि वॉचमन काय करत होता? एक ना हजार प्रश्न. साहेबांनी पटापट पंचनामा आटोपला. सगळ्यावस्तू सीलबंद पिशव्यांमध्ये गोळा केल्या आणि प्रेत विच्छेदनासाठी पाठवून दिले...

In reply to by समीरसूर

मराठे 23/12/2010 - 20:00
मस्त. हे जमायला तेवढी प्रतिभा हवी! पुढच्या वेळेला पेपरवर लिहुन मग टाईप करायला घेईन म्हणजे जरा निवांतपणे लिहिता येइल. कथेला पुढे वाढवल्याबद्धल धन्यवाद!

समीरसूर 23/12/2010 - 11:27
माझ्या वरच्या विस्तारात नेहाच्या मित्राचे नावदेखील नजरचुकीने मिहीर लिहिले गेले आहे. क्षमस्व. :-)

In reply to by समीरसूर

गणेशा 23/12/2010 - 14:18
असं कसं झालं असेल गं? सोनाली तर किती गोड मुलगी होती. किती हुशार पण होती. कुणी केलं असेल हे? आणि किती क्रूर आहे बघ...गळा चिरलाय कोयत्याने..." येथे ही सोनाली ऐवजी नेहा हे नाव हवे होते असे वाटले

In reply to by गणेशा

दोन्ही चुका अजूनही सुधारता येतील की. त्या प्रतिसादाला अजून कुणीही उत्तर दिले नसल्याने तो अजूनही समीरसुर यांना संपादित करता येईल.

In reply to by गणेशा

समीरसूर 23/12/2010 - 15:25
चूक मान्य!! खूप घाई-घाई मध्ये लिहिले त्यामुळे जरा गोंधळ झाला. क्षमस्व. पटापट लिहित गेलो. थोडा रीव्ह्यु करायला वेळ मिळाला असता तर बरे झाले असते :-) चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रचंड असूया बाकी त्यांनी कथेचा भाग पहिला भाग लिहावा .व दुसरा भाग मिपावरील अजून एका सदस्याने मग तिसरा आणि कोणी तरी धमाल येईल किंवा कथेचा शेवट दोन सदस्यांनी वेगवेगळा करावा.
सोनालीनं धाडकन् खोलीचा दरवाजा उघडला. उद्याच्या परिक्षेची तयारी करण्यासाठी आज रात्रभर तिला जागरण करायला लागणार होतं. तिची रूमपार्टनर नेहा जरा लवकरच झोपायची. त्यामुळे सोनाली पुस्तकं, वह्या वगैरे सामान घेउन ह्या वेगळ्या खोलीत आली होती. ही खोली तशी मोठिच होती पण तळ मजल्यावर, म्हणजे काहीशी तळघरासारखीच होती. त्यामुळे कोणी ह्या खोलीत राहात नसे. सोनालीनं पुस्तकात डोकं घातलं आणि अभ्यास चालू केला. किती वेळ गेला हे कळलंच नाही. कुठलंतरी एक पुस्तक वर आपल्या खोलीतच विसरल्यामुळं ती उठली. रात्रीचे दोन वाजले होते. बराच वेळ बसून अंग आंबून गेलं होतं.

कान्द्या चे चढे भाव आणि मा कृषि मंत्र्यांच्या घोषणे नी भावात आलेले ५० % घसरण. कारण ?

वडिल ·

In reply to by टारझन

लवासा ...ला काहि झाले कि असे होते?का योगायोग?..कांदे महाग होतात..साहित्य संमेलने उधलन्याच्या धमक्या..जाणता राजा चे प्रयोग बंद पडतात

सुनील 23/12/2010 - 01:18
"इतर" हा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मतदान केले नाही. असे समजते की, हिंदू सामुहिकरीत्या जैन धर्मात धर्मांतरीत होणार अशी जोरदार अफवा व्यापारी वर्गात पसरली आणि आता कांद्याला गिर्‍हाईक मिळणार नाही अशा भितीने त्यांनी भाव उतरवले! बाकी, कांद्याच्या निर्यातीवर बंधन आल्यामुळे भाव उतरले, अशीही एक अफवा प्रचलीत आहे!

गणेशा 23/12/2010 - 17:35
कांद्याचे वाढलेले/कमी झालेले भाव आणि सरकार यांचा तसा जास्त संबंध नाही असे मला वाटते .. उगाचच सरकारचा संबंध जोडला जातो असे वाटते.. पावसा मुळे नुकसान झालेले असल्याने भाव वाढले होते असे वाटते ... कदाचीत हे भाव दलालांनीच वाधवले असतील ही .. त्यांच्यावर कारवाई होउ शकते ह्या बातमीने ही कांद्याचे भाव कमी झाले असु शकतील असो ..

In reply to by गणेशा

चिंतामणी 23/12/2010 - 18:08
किमती नियंत्रणात आणायचे काम कोण करणार? ते जाउ द्यात. सरकारात असलेल्यांच्या शेरेबाजीमुळे एका दिवसात कांद्याचे भाव रू.१०० वर गेले हे तर बरोबर आहे ना.

In reply to by चिंतामणी

गणेशा 23/12/2010 - 18:38
किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार नक्कीच मदत करु शकते (किंमत नियंत्रण सरकार करते हे मला माहित नाहि कदाचीत माझा अभ्यास नाहिये त्याचा .. त्यामुळॅ चुकले असल्यास सोडुन देणे ) .. परंतु .. जर अवकाळी आलेल्या निसर्गाच्या संकटामुळे ही भाव वाढले जावु शकतात ... हे भाव सरकारणे नाही तर दलालांनी वाढवण्याची शक्यता जास्त असते असे मला वाटते . ( जे नाशिक मध्ये झाले आहे असे वाटते ) ... पुणे कींवा मुंबईत घरांच्या किंमती .. जागेच्या किंमती खुप वाढल्या आहेत .. याला कारण माणसांचे जास्त प्रमाण आणि जागा कमी पडत आहे असेच आहे .. त्यामुळे तेथील जागेची किंमत बिल्डर आणि दलालांनी पर्यायाने ज्याची जागा आहे त्याने ही वाढवलेली आहे असे माझे मत आहे .. तसेच कांद्याचे असेल असे माझे मत आहे. कृषी मंत्री असलेले आपले नेते .. अन्न नागरी पुरवठा मंत्री पण आहेत .. त्यामुळे जसे उत्पादकांचा फायदा तसेच त्याच्या कस्टमरचा हा ही फायदा त्यांना पहावा लागत असेन हे नक्कीच वाटते .. असो .. जास्त खोल अभ्यास नसल्याने माझे मत चुकीचे वाटल्यास सर्वानी सोडुन देणे .. बाकीच्यांची मते वाचत आहे ..

ईन्टरफेल 26/12/2010 - 19:32
कुठल्याहि पर्यायाला मत देत नाहि ! कारन किति शेतकर्याकडे कांदा शिल्लक आहे? जास्त कांदा व्यापारी साठेबाजांकडेच आहे ! आसे आमचे ठाम मत आहे !

In reply to by टारझन

लवासा ...ला काहि झाले कि असे होते?का योगायोग?..कांदे महाग होतात..साहित्य संमेलने उधलन्याच्या धमक्या..जाणता राजा चे प्रयोग बंद पडतात

सुनील 23/12/2010 - 01:18
"इतर" हा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मतदान केले नाही. असे समजते की, हिंदू सामुहिकरीत्या जैन धर्मात धर्मांतरीत होणार अशी जोरदार अफवा व्यापारी वर्गात पसरली आणि आता कांद्याला गिर्‍हाईक मिळणार नाही अशा भितीने त्यांनी भाव उतरवले! बाकी, कांद्याच्या निर्यातीवर बंधन आल्यामुळे भाव उतरले, अशीही एक अफवा प्रचलीत आहे!

गणेशा 23/12/2010 - 17:35
कांद्याचे वाढलेले/कमी झालेले भाव आणि सरकार यांचा तसा जास्त संबंध नाही असे मला वाटते .. उगाचच सरकारचा संबंध जोडला जातो असे वाटते.. पावसा मुळे नुकसान झालेले असल्याने भाव वाढले होते असे वाटते ... कदाचीत हे भाव दलालांनीच वाधवले असतील ही .. त्यांच्यावर कारवाई होउ शकते ह्या बातमीने ही कांद्याचे भाव कमी झाले असु शकतील असो ..

In reply to by गणेशा

चिंतामणी 23/12/2010 - 18:08
किमती नियंत्रणात आणायचे काम कोण करणार? ते जाउ द्यात. सरकारात असलेल्यांच्या शेरेबाजीमुळे एका दिवसात कांद्याचे भाव रू.१०० वर गेले हे तर बरोबर आहे ना.

In reply to by चिंतामणी

गणेशा 23/12/2010 - 18:38
किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार नक्कीच मदत करु शकते (किंमत नियंत्रण सरकार करते हे मला माहित नाहि कदाचीत माझा अभ्यास नाहिये त्याचा .. त्यामुळॅ चुकले असल्यास सोडुन देणे ) .. परंतु .. जर अवकाळी आलेल्या निसर्गाच्या संकटामुळे ही भाव वाढले जावु शकतात ... हे भाव सरकारणे नाही तर दलालांनी वाढवण्याची शक्यता जास्त असते असे मला वाटते . ( जे नाशिक मध्ये झाले आहे असे वाटते ) ... पुणे कींवा मुंबईत घरांच्या किंमती .. जागेच्या किंमती खुप वाढल्या आहेत .. याला कारण माणसांचे जास्त प्रमाण आणि जागा कमी पडत आहे असेच आहे .. त्यामुळे तेथील जागेची किंमत बिल्डर आणि दलालांनी पर्यायाने ज्याची जागा आहे त्याने ही वाढवलेली आहे असे माझे मत आहे .. तसेच कांद्याचे असेल असे माझे मत आहे. कृषी मंत्री असलेले आपले नेते .. अन्न नागरी पुरवठा मंत्री पण आहेत .. त्यामुळे जसे उत्पादकांचा फायदा तसेच त्याच्या कस्टमरचा हा ही फायदा त्यांना पहावा लागत असेन हे नक्कीच वाटते .. असो .. जास्त खोल अभ्यास नसल्याने माझे मत चुकीचे वाटल्यास सर्वानी सोडुन देणे .. बाकीच्यांची मते वाचत आहे ..

ईन्टरफेल 26/12/2010 - 19:32
कुठल्याहि पर्यायाला मत देत नाहि ! कारन किति शेतकर्याकडे कांदा शिल्लक आहे? जास्त कांदा व्यापारी साठेबाजांकडेच आहे ! आसे आमचे ठाम मत आहे !

गणपतीला वाजली थंडी

५० फक्त ·

In reply to by अनामिक

५० फक्त 22/12/2010 - 22:21
रविवार पर्यंत थंडी राहिली तर जातो आणि परवानगी मि़ळाली फोटो काढायची तर घेउन येतो आणि लावतो इथे. हर्षद.

In reply to by अनामिक

+१ मी तर पॉपकॉर्नची फ्याक्टरी विकत घेतोय. झाडं शोधा रे!!! बाय द वे, हर्षदराव, बाप्पाचा स्वेटर हा मिपावरील एक ऐतिहासिक धागा होता. थोडी शोधाशोध करा.... ऐतिहासिक म्हणजे अगदी ऐतिहासिकच.... वाचाच.

असुर 22/12/2010 - 22:25
काय हरकत आहे? सारसबागेच्या गणेशमंदिराचा एक स्वत:चा ट्रस्ट आहे. ते लोक गणपतीच्या मूर्तीवर कोणत्या प्रकारची वस्त्रे, दागिने असावेत याबद्दल ठरवतील की! यात चर्चा करण्यात काय हशील आहे? आणि गणपतीला स्वेटर घातल्याने कोणत्या प्रकारची अंधश्रद्धा पसरते आहे हे समजले नाही! याबाबत थोडे विस्ताराने लिहीणे शक्य आहे का? --असुर

In reply to by अवलिया

असुर 23/12/2010 - 16:23
सुध्या, मिपावर सध्या जागतिक प्रश्नांवर किंवा त्रिलोकाला ग्रासून टाकणार्‍या विषयांवर चर्चा चालू असताना हे असले स्थानिक पातळीवरचे विषय आणून महत्वाच्या धाग्यांना बोर्डावरून हटवणे आहे का अशी एक शंका वाटून गेली =)) =)) (या शाश्वत प्रश्नावर नाना आणि टारझन यांचे मौलिक विचार जाणून घेण्यास उत्सुक) बाकी मी एक अस्स्ल पुणेकर असल्याने जाज्वल्य अभिमान वगैरे बाय डिफॉल्ट आहेच! ;-) --असुर

In reply to by असुर

(या शाश्वत प्रश्नावर नाना आणि टारझन यांचे मौलिक विचार जाणून घेण्यास उत्सुक)
अवलिया + टारझन = अवटार 3D ;)

In reply to by नरेशकुमार

पन राहिलेले 'झनलिया' कुठे जाणार ?
ते जातील रसायनशास्त्राचा अभ्यास करायला नाहितर कडबा वाटायला :)

In reply to by चिंतामणी

नरेशकुमार 23/12/2010 - 18:29
'वेगळि प्रतिक्रिया सुचते आहे' याचि शक्यता नाकारता येत नाही. हे मात्र नक्की.

प्रशु 22/12/2010 - 22:38
हर्षद भाऊ, हिंदु धर्मात षोडोषोपचार पुजा म्हणुन एक प्रकार आहे. त्यात सोळा प्रकारचे संस्कार मुर्तीवर केले जाता, (मुर्तीत प्राण आणणे, वेगवेगळे अभिषेक, वस्त्रे ई.) हे सर्व उपचार मुळ त्या शक्तीला मानवी साच्यात बसवुनच केले जातात आणी खरं तर सगुण उपासना हि त्यासाठीच असते, उगाच त्या वरुन श्रदधा अंधश्रद्धे हा वाद काय कामाचा.. आमच्या विभागात पाळीव कुत्र्यांना सुदधा गरम कपडे घालतात. मुळात मुंबई सारख्या ठीकाणी असे करुन प्राण्यांपासुन त्यांची निसर्गनिर्मित प्रतिकार शक्ती कमी करण्याचा जो प्रघात पडतोय तो गणपतीला गरम कपडे घालण्यापेक्शा जास्त वाईट आहे.

In reply to by प्रशु

शेखर काळे 23/12/2010 - 08:54
कमी झाल्यास आजारी पडेल ना तो ! मग काय .. गणपतीचे डॉक्टर .. गणपतीची औषधे .. वा वा .. आमचे येथे गणपतीची शुद्ध प्रक्रियेने तयार केलेली औषधे मिळतील .. आमची इतरत्र कोठेही शाखा नाही .. चालू द्या ..

Nile 23/12/2010 - 04:15
मुर्ख लोक आहेत राव! अहो आमचा गण्या आला आहे उत्तर ध्रुवा वरुन (संदर्भः वेद, गणपती वगैरें मिपावरील समृद्ध लिखाण वाचावे) त्याला शिंची पुण्यातली थंडी वाजेल तरी कशी?

In reply to by Nile

त्याला शिंची पुण्यातली थंडी वाजेल तरी कशी? आणि समजा वाजली आणि त्यातून काही सर्दीपडसं झालं तर डॉक्टरची बिलं काय हा नायल्या भरणार आहे का? ती विश्वस्तांनाच भरायचीयेत हो!!! ;)

रेवती 23/12/2010 - 04:42
मिपावर येउन गेला असा धागा....त्यावेळी वाद घालायची खुमखुमी होती ती आता वयोमानानं नाही राहिली.;) एकच उत्सुकता लागून राहिलिये आणि ती म्हणजे यावर्षीच्या स्वेटरचा रंग आणि विणीचा टाका कोणता?

गांधीवादी 23/12/2010 - 05:09
हे असे देवी देवतांच्या नावाने त्यांना स्वेटर चढविण्यापेक्षा रस्त्यावरील कुडकुडत बसलेल्या गरिबाला ते स्वेटर देऊन टाका. मातीच्या गणपतीत जर खरोखरच देव असेल तर त्याला सुद्धा उबदार वाटेल.

नगरीनिरंजन 23/12/2010 - 13:11
शुद्ध मूर्खपणा. गणपतीच्या मूर्तीसमोर मोदक ठेवल्यावर ती मूर्ती एकही मोदक खात नाही याची काळजी का नाही करत मग? तेव्हा मात्र तत्परतेने ते ताट उचलून गायब केले जाते. न जेवल्यामुळेच थंडी वाजते त्याला :) बरं स्वेटर मूर्तीला नसून गणेशाला घातलं म्हणावं तर गणांचा जो ईश आहे, चंद्राचा मुखभंग करणारा आहे, व्यासांकडून ऐकून महाभारत एकटाकी लिहीणारा आहे, रावणाला धडा शिकविणारा आहे, रिद्धी सिद्धींचा नायक आहे आणि सर्व संकटांचा हारक आहे त्याला तुम्ही स्वेटर-टोपडं घालणार? नावांतरः किळस येते असले प्रकार पाहून.

छोटा डॉन 23/12/2010 - 09:50
=)) =)) =)) हा हा हा !!! खास काही नाही, जरा 'जुने संदर्भ' आठवले ( अरे हो, आमचे आंद्याशेठ कुठे आहेत ? ). ;) ह्यावर्षी जरा थंडी जास्तच असल्याने आम्हीच स्वेटर घालुन बसलो आहोत, त्यामुळे इतरांच्या स्वेटरवर टिप्पणी करणे आमच्या तत्वात बसत नाही ;) - डॉन्या गणपती

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 23/12/2010 - 10:57
डॉण्या गंपत्ती. =)) =)) =))० इसर्जनाची मिरवनूक कदी हाय? अवांतरः स्मायल्या कदी यनार हितं? लोळून हसायचं समादान नुस्त चिन्नावर भाग्वावं लाग्तय

गवि 23/12/2010 - 10:47
गणपती, देव, माणूस, अंधश्रद्धा, अतिश्रद्धा, तथाकथित प्रथा, बरे वाईट परिणाम, चर्चा.. बापरे... आता ?

स्वतःच्या खिशातुन पैसे गेल्यासारखे काही लोक गळे का काढत आहेत ? जेवढ्या प्रेमाने / आदराने एखादा मुलगा थंडीची चाहूल लागल्याबरोबर आपल्या आई वडिलांसाठी स्वेटर, मफलर वगैरे आणतो त्याच भावनेने आणि श्रद्धेने कोणी गजनानालाच आई वडिलांसारखे श्रद्धास्थान देऊन स्वेटर घालत असेल तर इतरांच्या पोटात दुखायचे कारण काय ? इथे गोरगरिबांच्या नावाने गळे काढणारे कधी स्वतःचे जुने पाने स्वेटर तरी दान करतात का ? देवाला मिळणारे प्रेम सुद्धा काही लोकांना बघवत नाही. काय म्हणावे आता ह्याला ? असो....

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 23/12/2010 - 11:05
तंतोतंत सहमत आहे . पण पब्लिक भांडण नाय करेल तर ऑफिसातला रिकामा वेळ कसा घालवेल ? :) - ( डुल्या मारुती भक्त) जिलब्या टारझन

स्पा 23/12/2010 - 11:06
असेच म्हन्तो.... उगाच कशावरही का वाद घातला जातोय ..... आणि आपण इथे चर्चा करून... तिकडे काही फरक पडणार आहे का? आधी दत्त आता गणपती..... उद्या कृष्ण आणि राधेत खरच प्रेमप्रकरण चालू होते काय असा धागा निघेल................. - लोकलकथेतील प्याशिंजरकुमार

घालायचा तर मान्टो कार्लोचा घालायचा...हल्ली बरीच डिझाईंन्स आली आहेत...हा प्रकाश डिपारट्मेन्ट मधला दिसतो आहे.. ता,क,..गुलाबी रंग मुलिंसाठी राखौन ठेवला आहे...

पक्या 23/12/2010 - 15:07
देवाला दागदागिने, उपरणी , धोतर , पितांबर , देवीला साड्या , खणाची ओटी हे जसे चालते मग स्वेटर घातला तर काय बिघडले? एकच एक बघण्यापेक्षा देवाची अशी विविध रुपे छान दिसतात. नवरात्रात तर प्रत्येक दिवशी देवीला वेगळी साडी नेसवतात.

In reply to by पक्या

चिंतामणी 23/12/2010 - 15:20
घ्या. पक्याभौ ने नवा विषय पुरवला आहे. चर्चेला. पुन्हा होउन जाउ द्यात "गरीब" "नेसत्या वस्त्रानीशी राहणारे" ईत्यादी ईत्यादी

तिथले पुजारी सांगत होते की या दिवसांत देवाला अभिषेक पण गरम पाण्याचा असतो. जौंदे हो. आम्च्या इथल्या देवळात डिओ पण मारतात. या आणि अशा अजुन काही तथाकथित प्रथा तुम्हाला माहित आहेत काय ? निरुद्योगी धागे काढणं ही एक अघोरी प्रथा मला माहित आहे.

In reply to by अनामिक

५० फक्त 22/12/2010 - 22:21
रविवार पर्यंत थंडी राहिली तर जातो आणि परवानगी मि़ळाली फोटो काढायची तर घेउन येतो आणि लावतो इथे. हर्षद.

In reply to by अनामिक

+१ मी तर पॉपकॉर्नची फ्याक्टरी विकत घेतोय. झाडं शोधा रे!!! बाय द वे, हर्षदराव, बाप्पाचा स्वेटर हा मिपावरील एक ऐतिहासिक धागा होता. थोडी शोधाशोध करा.... ऐतिहासिक म्हणजे अगदी ऐतिहासिकच.... वाचाच.

असुर 22/12/2010 - 22:25
काय हरकत आहे? सारसबागेच्या गणेशमंदिराचा एक स्वत:चा ट्रस्ट आहे. ते लोक गणपतीच्या मूर्तीवर कोणत्या प्रकारची वस्त्रे, दागिने असावेत याबद्दल ठरवतील की! यात चर्चा करण्यात काय हशील आहे? आणि गणपतीला स्वेटर घातल्याने कोणत्या प्रकारची अंधश्रद्धा पसरते आहे हे समजले नाही! याबाबत थोडे विस्ताराने लिहीणे शक्य आहे का? --असुर

In reply to by अवलिया

असुर 23/12/2010 - 16:23
सुध्या, मिपावर सध्या जागतिक प्रश्नांवर किंवा त्रिलोकाला ग्रासून टाकणार्‍या विषयांवर चर्चा चालू असताना हे असले स्थानिक पातळीवरचे विषय आणून महत्वाच्या धाग्यांना बोर्डावरून हटवणे आहे का अशी एक शंका वाटून गेली =)) =)) (या शाश्वत प्रश्नावर नाना आणि टारझन यांचे मौलिक विचार जाणून घेण्यास उत्सुक) बाकी मी एक अस्स्ल पुणेकर असल्याने जाज्वल्य अभिमान वगैरे बाय डिफॉल्ट आहेच! ;-) --असुर

In reply to by असुर

(या शाश्वत प्रश्नावर नाना आणि टारझन यांचे मौलिक विचार जाणून घेण्यास उत्सुक)
अवलिया + टारझन = अवटार 3D ;)

In reply to by नरेशकुमार

पन राहिलेले 'झनलिया' कुठे जाणार ?
ते जातील रसायनशास्त्राचा अभ्यास करायला नाहितर कडबा वाटायला :)

In reply to by चिंतामणी

नरेशकुमार 23/12/2010 - 18:29
'वेगळि प्रतिक्रिया सुचते आहे' याचि शक्यता नाकारता येत नाही. हे मात्र नक्की.

प्रशु 22/12/2010 - 22:38
हर्षद भाऊ, हिंदु धर्मात षोडोषोपचार पुजा म्हणुन एक प्रकार आहे. त्यात सोळा प्रकारचे संस्कार मुर्तीवर केले जाता, (मुर्तीत प्राण आणणे, वेगवेगळे अभिषेक, वस्त्रे ई.) हे सर्व उपचार मुळ त्या शक्तीला मानवी साच्यात बसवुनच केले जातात आणी खरं तर सगुण उपासना हि त्यासाठीच असते, उगाच त्या वरुन श्रदधा अंधश्रद्धे हा वाद काय कामाचा.. आमच्या विभागात पाळीव कुत्र्यांना सुदधा गरम कपडे घालतात. मुळात मुंबई सारख्या ठीकाणी असे करुन प्राण्यांपासुन त्यांची निसर्गनिर्मित प्रतिकार शक्ती कमी करण्याचा जो प्रघात पडतोय तो गणपतीला गरम कपडे घालण्यापेक्शा जास्त वाईट आहे.

In reply to by प्रशु

शेखर काळे 23/12/2010 - 08:54
कमी झाल्यास आजारी पडेल ना तो ! मग काय .. गणपतीचे डॉक्टर .. गणपतीची औषधे .. वा वा .. आमचे येथे गणपतीची शुद्ध प्रक्रियेने तयार केलेली औषधे मिळतील .. आमची इतरत्र कोठेही शाखा नाही .. चालू द्या ..

Nile 23/12/2010 - 04:15
मुर्ख लोक आहेत राव! अहो आमचा गण्या आला आहे उत्तर ध्रुवा वरुन (संदर्भः वेद, गणपती वगैरें मिपावरील समृद्ध लिखाण वाचावे) त्याला शिंची पुण्यातली थंडी वाजेल तरी कशी?

In reply to by Nile

त्याला शिंची पुण्यातली थंडी वाजेल तरी कशी? आणि समजा वाजली आणि त्यातून काही सर्दीपडसं झालं तर डॉक्टरची बिलं काय हा नायल्या भरणार आहे का? ती विश्वस्तांनाच भरायचीयेत हो!!! ;)

रेवती 23/12/2010 - 04:42
मिपावर येउन गेला असा धागा....त्यावेळी वाद घालायची खुमखुमी होती ती आता वयोमानानं नाही राहिली.;) एकच उत्सुकता लागून राहिलिये आणि ती म्हणजे यावर्षीच्या स्वेटरचा रंग आणि विणीचा टाका कोणता?

गांधीवादी 23/12/2010 - 05:09
हे असे देवी देवतांच्या नावाने त्यांना स्वेटर चढविण्यापेक्षा रस्त्यावरील कुडकुडत बसलेल्या गरिबाला ते स्वेटर देऊन टाका. मातीच्या गणपतीत जर खरोखरच देव असेल तर त्याला सुद्धा उबदार वाटेल.

नगरीनिरंजन 23/12/2010 - 13:11
शुद्ध मूर्खपणा. गणपतीच्या मूर्तीसमोर मोदक ठेवल्यावर ती मूर्ती एकही मोदक खात नाही याची काळजी का नाही करत मग? तेव्हा मात्र तत्परतेने ते ताट उचलून गायब केले जाते. न जेवल्यामुळेच थंडी वाजते त्याला :) बरं स्वेटर मूर्तीला नसून गणेशाला घातलं म्हणावं तर गणांचा जो ईश आहे, चंद्राचा मुखभंग करणारा आहे, व्यासांकडून ऐकून महाभारत एकटाकी लिहीणारा आहे, रावणाला धडा शिकविणारा आहे, रिद्धी सिद्धींचा नायक आहे आणि सर्व संकटांचा हारक आहे त्याला तुम्ही स्वेटर-टोपडं घालणार? नावांतरः किळस येते असले प्रकार पाहून.

छोटा डॉन 23/12/2010 - 09:50
=)) =)) =)) हा हा हा !!! खास काही नाही, जरा 'जुने संदर्भ' आठवले ( अरे हो, आमचे आंद्याशेठ कुठे आहेत ? ). ;) ह्यावर्षी जरा थंडी जास्तच असल्याने आम्हीच स्वेटर घालुन बसलो आहोत, त्यामुळे इतरांच्या स्वेटरवर टिप्पणी करणे आमच्या तत्वात बसत नाही ;) - डॉन्या गणपती

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 23/12/2010 - 10:57
डॉण्या गंपत्ती. =)) =)) =))० इसर्जनाची मिरवनूक कदी हाय? अवांतरः स्मायल्या कदी यनार हितं? लोळून हसायचं समादान नुस्त चिन्नावर भाग्वावं लाग्तय

गवि 23/12/2010 - 10:47
गणपती, देव, माणूस, अंधश्रद्धा, अतिश्रद्धा, तथाकथित प्रथा, बरे वाईट परिणाम, चर्चा.. बापरे... आता ?

स्वतःच्या खिशातुन पैसे गेल्यासारखे काही लोक गळे का काढत आहेत ? जेवढ्या प्रेमाने / आदराने एखादा मुलगा थंडीची चाहूल लागल्याबरोबर आपल्या आई वडिलांसाठी स्वेटर, मफलर वगैरे आणतो त्याच भावनेने आणि श्रद्धेने कोणी गजनानालाच आई वडिलांसारखे श्रद्धास्थान देऊन स्वेटर घालत असेल तर इतरांच्या पोटात दुखायचे कारण काय ? इथे गोरगरिबांच्या नावाने गळे काढणारे कधी स्वतःचे जुने पाने स्वेटर तरी दान करतात का ? देवाला मिळणारे प्रेम सुद्धा काही लोकांना बघवत नाही. काय म्हणावे आता ह्याला ? असो....

In reply to by परिकथेतील राजकुमार

टारझन 23/12/2010 - 11:05
तंतोतंत सहमत आहे . पण पब्लिक भांडण नाय करेल तर ऑफिसातला रिकामा वेळ कसा घालवेल ? :) - ( डुल्या मारुती भक्त) जिलब्या टारझन

स्पा 23/12/2010 - 11:06
असेच म्हन्तो.... उगाच कशावरही का वाद घातला जातोय ..... आणि आपण इथे चर्चा करून... तिकडे काही फरक पडणार आहे का? आधी दत्त आता गणपती..... उद्या कृष्ण आणि राधेत खरच प्रेमप्रकरण चालू होते काय असा धागा निघेल................. - लोकलकथेतील प्याशिंजरकुमार

घालायचा तर मान्टो कार्लोचा घालायचा...हल्ली बरीच डिझाईंन्स आली आहेत...हा प्रकाश डिपारट्मेन्ट मधला दिसतो आहे.. ता,क,..गुलाबी रंग मुलिंसाठी राखौन ठेवला आहे...

पक्या 23/12/2010 - 15:07
देवाला दागदागिने, उपरणी , धोतर , पितांबर , देवीला साड्या , खणाची ओटी हे जसे चालते मग स्वेटर घातला तर काय बिघडले? एकच एक बघण्यापेक्षा देवाची अशी विविध रुपे छान दिसतात. नवरात्रात तर प्रत्येक दिवशी देवीला वेगळी साडी नेसवतात.

In reply to by पक्या

चिंतामणी 23/12/2010 - 15:20
घ्या. पक्याभौ ने नवा विषय पुरवला आहे. चर्चेला. पुन्हा होउन जाउ द्यात "गरीब" "नेसत्या वस्त्रानीशी राहणारे" ईत्यादी ईत्यादी

तिथले पुजारी सांगत होते की या दिवसांत देवाला अभिषेक पण गरम पाण्याचा असतो. जौंदे हो. आम्च्या इथल्या देवळात डिओ पण मारतात. या आणि अशा अजुन काही तथाकथित प्रथा तुम्हाला माहित आहेत काय ? निरुद्योगी धागे काढणं ही एक अघोरी प्रथा मला माहित आहे.
हो ह्या वर्षी म्ह़णजे गेल्या कित्येक दशकांत थंडी पडली नसल्यासारखी जाहिरात चालली आहे, या वर्षी पुण्यात थंडी पडल्याची. आज संध्याका़ळी स्टार माझा या चॅनेलवर बातम्यामध्ये या संदर्भात एक बातमी पाहिली. पुणे येथील सारसबाग तेथे असलेल्या प्रसिद्ध गणपती मंदिरातील गणपतीच्या मुर्तीला गेल्या दहा वर्षांपासुन थंडिच्या मोसमात, चक्क लोकरीचे स्वेटर व टोपी घालतात म्हणे. एक दोन नाही तर चांगले आठ दहा सेट आहेत तेथे. तिथले पुजारी सांगत होते की या दिवसांत देवाला अभिषेक पण गरम पाण्याचा असतो.

किम्म्त .. विचारांची ..

गणेशा ·

प्रकाश१११ 23/12/2010 - 07:29
सिग्नल सुटला होता आणि एक मध्यमवर्गीय माणुस विचारांची एक रुपया किम्मत करुन पुढे निघून गेला होता ..! किमत ....विचारांची !हे छान वाटले. कविता नवीन वाटतेय. लिहित रहा. माझ्या खूप शुभेच्छा .!!

गणेशा 23/12/2010 - 15:34
प्रथमता धन्यवाद सर्वांचे .. पकाश जी आणि ज्ञानराम जी : ही कविता पण जुनीच आहे असे खंताने बोलत आहे.. नविन लिहायला जास्त मुड नाहि ..(मध्ये २ लिहिल्या होत्या मागच्या आठवद्यात तेव्हद्याच नविन ) आणि येथे लिखानापेक्षा आपल्या कविता अआणि इतर लेखकांचे अआणि कविंचे लेखन वाचायलाच जास्त आवडते असे मला वाटते .. अवांतर : येथे मिपावर रिप्लायच फक्त देणार होतो कायम पण आपले ही काही तरी लिखान येथे द्यावे तेव्हद्याच चांगल्या ओळखी वाढतील या एकाच उद्देशाने येथे कविता देत आहे .. आपल्या सारखे .. तसेच जिप्सी .. पैसा यांसारखे मित्र भेटल्याने आनंद आहे

प्रकाश१११ 23/12/2010 - 07:29
सिग्नल सुटला होता आणि एक मध्यमवर्गीय माणुस विचारांची एक रुपया किम्मत करुन पुढे निघून गेला होता ..! किमत ....विचारांची !हे छान वाटले. कविता नवीन वाटतेय. लिहित रहा. माझ्या खूप शुभेच्छा .!!

गणेशा 23/12/2010 - 15:34
प्रथमता धन्यवाद सर्वांचे .. पकाश जी आणि ज्ञानराम जी : ही कविता पण जुनीच आहे असे खंताने बोलत आहे.. नविन लिहायला जास्त मुड नाहि ..(मध्ये २ लिहिल्या होत्या मागच्या आठवद्यात तेव्हद्याच नविन ) आणि येथे लिखानापेक्षा आपल्या कविता अआणि इतर लेखकांचे अआणि कविंचे लेखन वाचायलाच जास्त आवडते असे मला वाटते .. अवांतर : येथे मिपावर रिप्लायच फक्त देणार होतो कायम पण आपले ही काही तरी लिखान येथे द्यावे तेव्हद्याच चांगल्या ओळखी वाढतील या एकाच उद्देशाने येथे कविता देत आहे .. आपल्या सारखे .. तसेच जिप्सी .. पैसा यांसारखे मित्र भेटल्याने आनंद आहे
सिग्नलला रीक्षात बसललो असताना समोर एक भिकारी आला सुरकतलेला चेहरा अन थरलेला हात करुन नजरेने त्याच्या मन कासावीस झाले दिवसभराच्या घाईगर्दीत विचार कुठे करतो आपण अश्यावेळेस मग हे विचार अगदी डोक्यावर नाचतात विचार..? अन आपन मध्यमवर्गीय यापलीकडे म्हणा काय करु शकतो..? देश प्रगतीपथावर चाललाय.. सेन्सेक्स वाढतोय..मग ही स्थीती का? विचारले मग मी त्याच म्हतार्‍याला का रे बाबा असा भीक मागतोस...? तसा उसळला माझ्यावर मी अवाक..परत विचार आला परिस्थीती मानसास उद्धट बनविते पुन्हा भावूकपणे मी विचारले तेंव्हा नजरेतून भाव सरकण सरकले त्याच्या एका सेकंदात त्यात दिसली त्याच्या जीवनाची व्यथीत कहानी पुढे..

जा जग !! .. (अध्यात्मिक कदाचीत)

गणेशा ·

प्रकाश१११ 23/12/2010 - 07:33
वेडे तू जगतेच आहे .. फ़क्त जग सर्वांसाठी.. शोध मलाही दुसर्‍यांच्या मनात.. हो आणि म्हनु नको तेथे का पांघरलेत शरीराची जळमटे. हे छान लिहिले आहेस.तरल कविता !!

प्रकाश१११ 23/12/2010 - 07:33
वेडे तू जगतेच आहे .. फ़क्त जग सर्वांसाठी.. शोध मलाही दुसर्‍यांच्या मनात.. हो आणि म्हनु नको तेथे का पांघरलेत शरीराची जळमटे. हे छान लिहिले आहेस.तरल कविता !!
मी दिसतो तुज फ़क्त निळा सोगा घातलेला आणि शुभ्र अंगरखा पांघरलेला.. ? वेडे.. अन माझी भेट ..? कश्यासाठी .. ? अग डोकाव आपल्या आत.. अंतरात.. दिसेल तेथेही मीच, तुझे शरीराचे जळमट घातलेला... कश्यास हवे आहे तुला अंगारा ते हि त्या तरल ढगांचा ... ढग ..(हसून).. अग ठग आहेत ते क्षणात येथे ..क्षणात तेथे त्यांपासुन का शक्ती हवी आहे तुला ? वेडे तू जगतेच आहे .. फ़क्त जग सर्वांसाठी.. शोध मलाही दुसर्‍यांच्या मनात.. हो आणि म्हनु नको तेथे का पांघरलेत शरीराची जळमटे... रागवलीस ..? बर सांगतो मी मी आहे असाच निद्रिस्त सर्व मानवात.. ओळख माझी अशीच ..

९/११ कारस्थान - काहि शोध

वडिल ·

In reply to by श्रावण मोडक

धमाल मुलगा 22/12/2010 - 20:09
अजुन ष्टार्सची वेंट्री नाय आली(म्हंजे सकाळ नसंल उजाडली..) . पॉपकॉर्न इंटरव्हलच्या टैमाला आणू. सध्या बसल्या बसल्या फक्क्या मारायला चणे-फुटाणे आणलेत आणि चपटी! या हिकडं...ह्या खुर्चीव बसा.. :)

गांधीवादी 22/12/2010 - 19:58
अश्या प्रकारची माहिती मला ४-५ वर्षे अगोदर पासूनच माहित होती. पण पुढे काय ? http://www.911truth.org/ इथे काही माहिती आहे. अवांतर : आपला इथला आयडी केवळ दोनच दिवसापासूनच कार्यरत दिसतो आहे. आपल्याविषयी काही थोडीफार माहिती देता येईल का ?

In reply to by गांधीवादी

सुधीर काळे 23/12/2010 - 14:54
मीही २-३ वर्षांपासून असे अनेक संदर्भ वाचतोय्, यू-ट्यूबवरील व्हीडियोज पहातोय्. पण अजून कांहीं पटत नाहीं. बघू पुढे काय-काय बाहेर येते ते! पण अमेरिकन लोक दुसर्‍यांना मारतील, पण आपल्याच लोकांना असे मारू शकतील असे वाटत नाहीं. इराकवर हल्ला करण्यासाठी त्याल्ला९/११ची गरज नव्हती कारण इराकचा त्या घटनेशी कुणीच संबंध लावल्याचे वाचनात नाहीं. अफगाणिस्तानची गोष्ट वेगळी. क्लिंटनच्या काळापासून दूतावासांवरील हल्ले वगैरे त्यांनी बर्‍याच कुरापती काढल्या होत्या. आशा अनेक सबबी असताना त्यांना ९/११ गरज होती असे वाटत नाहीं!

अनामिक 22/12/2010 - 19:51
या विषयावर हेरंबच्या ब्लॉगवर विस्तृतपणे वाचता येईल. शिवाय लूज चेंज ९/११ ही डॉक्युमेंट्री फिल्म तु-नळीवर उपलब्ध आहे. फिल्म पाहिल्यावर काही मुद्दे असे मांडले आहेत की आपला गोंधळ ऊडतो खरा.

अमोल खरे 22/12/2010 - 20:22
पण अमेरिका हे सर्व करेल असं वाटत नाही. एकतर अमेरिकेला जे करायचं आहे ते सर्व ती बिन्धास्त करु शकते. त्यासाठी ह्या सर्व गोष्टींची काही गरज नाही. पण हे सर्व वाचुन गोंधळ उडतो खरा.

In reply to by अमोल खरे

वडिल 22/12/2010 - 20:38
का बरं ? अमेरीका काहिहि करु शकते... आमच्या इन्दिरा गांधीची हत्या , राजीवजींची हत्या, संजय गांधींची संशयास्पद हत्या हे सर्व काय कोणी भारतीय करेल ? लाल बहादुर शास्त्रीजीं चा गुढ मृत्यु ? या सर्व हत्याकांडान मधे मोठया गुप्तहेर यंत्रणेचा हात असण्याची शक्यता आहे. त्यावर एक वेगळा लेख परत कधी तरी !

सुनील 22/12/2010 - 20:24
कॉन्स्पिरसी थियर्‍यांची जगात कमी नाही! (भारतातदेखिल कॉन्स्पिरसी थियर्‍यांचा एक मोठ्ठा कारखाना मध्य भारतात कुठेशी आहे, असे म्हणतात बॉ!)

वाहीदा 22/12/2010 - 20:41
अमेरिकेची चंद्रस्वारी हे ही एक कॉन्स्पिरसीच आहे चीन अन अमेरिका हे जगातिल सर्वात नीच अन सर्वात मोठे cunning खिलाडी आहेत अन बुश च्या डोळ्यात अन चेहर्‍यातही त्याचा cunningness झळकून येतो. लाख छुपाओ छुप ना सकेगा राज ये कितना गहरा, दिल की बात बता देता है, असली नक़ली चेहरा !!

मराठे 22/12/2010 - 21:04
२६/११ चा हल्ला पण भारताचीच कॉन्स्पिरसी आहे, कसाब हा खरं म्हणजे हिंदू आहे असं काहिसं कुठल्यश्या पाकी दूरचित्रवाणीवर दाखवलेलं आठवलं!

In reply to by वडिल

अर्धवटराव 23/12/2010 - 03:25
कसाब पाकिस्तानि नसुन २६/११ चा हल्ल हा भारतीय गुप्तचर विभागाचे (किंवा एखाद्या हिंदुवादी संघटनेचे) कारस्थान होते हि शक्यता कि पाक टी.व्ही. वर असा प्रचार होतो हि शक्यता? पहिली शक्यता वाटत असेत तर तुम्ही स्वतः या गुप्तचर संस्थांचे काम फार जवळून अनुभवले असेल असं दिसतय... अन्यथा या गंभीर विषयावर एक भारतीय नागरीक फुकाचा तर्कटपणा करणार नाहि (अशी शक्यता मला वाटतेय). (भारतीय) अर्धवटराव

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 23/12/2010 - 13:47
बिका आणि पिडाकाका ह्यांनी सहमत असण्याचे मी समर्थन करतो. - छोटा डॉन

आता २६/११चा मुंबईवरील हल्ला आणि आधीचे भारतावर झालेले इतर दहशतवादी हल्लेही भारतानेच घडवून आणले असल्याचा शोधही लवकरच लाग्न्ण्याची शक्यता आहे.

In reply to by अपूर्व कात्रे

वडिल 22/12/2010 - 21:20
अपुर्व .... जगात काहिहि अशक्य नाहि. अमिताभ बच्चन जीं चा "डॉन" हा सिनेमा तुम्हि पाहिला आहे का? खरा "डॉन" कोण हे शेवट पर्यंत कोणालाहि कळत नाहि.

९/११ ला आम्ही सौदी अरेबियामधे होतो. आणि अगदी हेच्च आणि अस्सेच्च आम्ही बरोब्बर २-३ दिवसात, ३-४ हैदराबादी बंधू आणि १-२ पाकिस्तानी बांधवांकडून ऐकलं होतं. अर्थात तेव्हाही हहपुवा झाली होती ऐकून... आजही झाली. असो. दिल बहलाने के लिए गालिब खयाल अच्छा है!!!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

वडिल 22/12/2010 - 21:26
हे हसण्यावर घेण्या सारख नाहि हो बिपिन साहेब. इथे पुरावे आहेत. दहा वर्ष शोध झाला आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

वाहीदा 22/12/2010 - 21:31
सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से कि खुशबू आ नहीं सकती, कभी कागज़ के फूलों से... कहीं पे सोज़ है तू(अमेरिका), कहीं पे साज़ है तू (अमेरिका) जिसे समझा ना कोई, वही एक राज़ है तू (अमेरिका) !! ज़माने में हुई है, इन्हीं से हर खराबी बुलाए छाँव कोई, पुकारे धूप कोई बिप्स, हे तुला उद्धेशून नाही, अमेरिके साठी आहे ;-)

In reply to by वडिल

वाहीदा 22/12/2010 - 21:43
बिपिनजी कोणाच्याही बाबतित द्वेष बाळगणार्‍यातील नाहीत येथे बरेच द्वेष्टी मिपाकर आहेत पण बिपीन त्यातील नाही. सर्वांबरोबर त्याला ही हेच वाटते की अमेरिका योग्य आहे. इतके वर्षे अमेरिका सर्वांना मुर्ख बनवत आले आहे ज्यांना माहित आहे त्यांना माहित आहे, नाही त्यांना नाही , इतकेच असो ह्ळू हळू जगाला कळून चुकेल अमेरिकेचा असली चेहरा

In reply to by वाहीदा

पावतीबद्दल धन्यवाद. मला अमेरिकेचे प्रेम नाही. पण अशा थियरीज अक्षरशः दोन दिवसात पसरलेल्या बघितल्या आहेत. आणि अमेरिकेचे दुश्मनही तितकेच गलिच्छ आहेत. त्यामुळे विश्वास बसणे शक्य नाही. असो.

योगी९०० 22/12/2010 - 21:43
मी कोठेतरी वाचलेली भारतातली मोठी कॉन्स्पिरसी..(हॅ हॅ हॅ..) राजीव गांधी यांची हत्या आणि सोनिया गांधी यांना भारतातील राजकारणात आणण्याची ही एक मोठी खेळी आहे (कोणाची खेळी ते लक्षात नाही) . सोनियाच्या कॉग्रेसप्रवेशानंतर लगेचच काही काळात कॉग्रेसचे दोन मोठे नेते, राजेश पायलट आणि माधवराव सिंदिया जे एकदम पॉवरफुल होते, यांचा (घडवलेल्या) अपघातात मृत्यू झाला. त्या दोन नेत्यापासून सोनियाच्या अस्तित्वाला धोका होता. शरद पवारांचा ही नंबर लागला असता पण त्यांनी स्वतः राष्ट्रवादी काढून स्वतःचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून काढून घेतले. कॉग्रेसमध्ये असे बुळे नेते राहिले जे पक्षश्रेष्टीपुढे दबून राहू शकतील. ही सर्व खेळी भारत एक महासत्ता बनू नये म्हणून...त्यामधील एक भाग म्हणजे भारतातील जनतेला अस्थिर करणे (महागाई, बेकारी वाढवून).. वाचायला जरी गंमत वाटली तरी शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by योगी९००

वडिल 22/12/2010 - 21:48
राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे. बघु कधी वेळ मिळतो ते.

In reply to by वडिल

योगी९०० 22/12/2010 - 22:05
राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे. वा..!! लवकर लिहा ..वडिल जी तुम्ही एकदम कारस्थानी दिसता..

In reply to by योगी९००

वडिल 22/12/2010 - 22:27
खादाड माउ जी, प्रत्येक शोधकर्त्या ने किंवा वार्ताहाराने ( जरनालिस्ट) सजग राहुन प्रत्येक माहिती ला त्रयस्त पणे पहाणे जरुरीचे असते. तसेच मी करतो. कुठल्याहि गोष्टि वर १००% विश्वास ठेवणे चुकिचे असते. म्हणुन कुठल्याहि राजकारणी किंवा धार्मिक नेत्या वर कधिहि विश्वास ठेवु नका ! भले लोक तुम्हाला कारस्थानी म्हणो किंवा अजुन काहि !!!

In reply to by वडिल

विजुभाऊ 23/12/2010 - 17:48
राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे लिहा लिहा. एका दिवंगत पंतप्रधानांची हत्या झालीच नाही. म्हणे. अतेरेक्यानी त्यांच्या डमीलाच ठार केले. त्या डमीचा देहसुद्धा मिळाला नाही. मात्र अतीरेक्याचा देह छिन्न्विछीन्न अवस्थेत काहोइना मिळाला. अतीरेक्याचा कॅमेरा सुद्धा एकदम सुस्थितीत मिळाला अर्थात ठार करणारे सुद्धा अतीरेकी नव्हतेच म्हणे.

In reply to by योगी९००

तुम्ही एकदम सी आय ए व के जी बी ची कटकारस्थाने अशी जगासमोर आणली तर मिपा वरील असांज अशी पदवी नक्कीच मिळेल .

रणजित चितळे 23/12/2010 - 11:02
भोपाळची वायु गळती अमेरीकेच्या रासायनिक युद्धाच्या तंत्राचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातून केलेला प्रयोग होता.

In reply to by रणजित चितळे

गांधीवादी 23/12/2010 - 12:09
मी तर बरेच वेळा असेही ऐकले आहे कि 'मनमोहनसिंग नामक कोणी एक गृहस्थ ह्या देशाचे पंतप्रधान आहेत' म्हणे. लोक काय काहीही बोलतात.

राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे.
मी असं ऐकलं आहे की हे तिघंही खरं तर जिवंत आहेत. त्यांचे तथाकथित मृत्यू ही कॉंग्रेसने सरकारी यंत्रणा वापरून निर्माण केलेली नाटकं होती. तसंच महात्मा गांधींची हत्या हेदेखील एक नाटकच होतं, असंही ऐकलं आहे. टिळकांच्या अस्तानंतर लयाला जाणारी मराठी ब्राह्मणांची अस्मिता कायमची खच्ची करण्यासाठी रचलेलं. कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. नक्की कशावर विश्वास ठेवावा कळत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

रणजित चितळे 23/12/2010 - 11:48
कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. सर माफ करा मला पण हे खरे नाही. मी त्यावेळेला ऑपरेशन विजय मध्ये होतो.

In reply to by रणजित चितळे

तुम्ही देखील मला माफ करा, कारण माझा युद्ध घडल्यावर अविश्वास दाखवण्याचा हेतू नव्हता. कॉन्स्पिरसी थियरी मांडणारे उघड सत्य घटनांवर कशा सहजपणे शंका घेतात हे दाखवण्यासाठी काहीतरी टोकाची उदाहरणं घेऊन (तिरकसपणे) मुद्दा मांडत होतो. कॉन्स्पिरसी थियरी मानणाऱ्यांना कुणाचीच उत्तरं पटत नाहीत. कोणावरच विश्वास बसत नाही. कारण प्रत्येक उत्तरात ते खुसपट काढू शकतात. म्हणून ते बहुतेक वेळी हास्यास्पद असतात.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 23/12/2010 - 11:59
>>कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. >> का? तुम्ही योजना तयार केली होती का काय? बोलण्यात काहीतरी तारतम्य बाळगा. कारगील युद्धात तुमच्या घरातलं कोणी शहीद झालं आहे का? असतं तर तुम्ही असा उचलली बोटं आणि लावली कीबोर्डाला, असा प्रकार केला असतात का?

In reply to by यशोधरा

आधीची उदाहरणं नीट वाचली असतीत तर हे तिरकसपणे लिहिलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असतं. कोणीतरी केलेलं भंपक विधान मी ऐकलं, असं मी म्हटलं. याचा अर्थ मी त्यावर ठामपणे विश्वास ठेवतो असं मानून एकदम चिडू नका. वदंतांचं वर्णन म्हणजे सत्यावर विश्वास असा निष्कर्ष काही तोडफोड करणाऱ्या फलटणीच काढतात असं वाटत होतं.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 23/12/2010 - 12:33
तिरकस लिहिलंत हे लक्षात आलंच होतं. तरीही काही बाबतीत लेखणी चालवता येते म्हणूनच केवळ, आणि तिरकस बोलता येतेच केवळ, म्हणून तसे करायलाच पाहिजे असे नाही. कारगिल कदाचित काही जणांसाठी केवळ अनेक युद्धांपैकी एक युद्ध असू शकेल, पण काहीजणांसाठी तसे नसण्याचीही शक्यता आहेच. असो. चिडले नव्हते. इतके बेजबाब्दार विधान पाहून खेद झाला, पण चालूदेत.

रणजित चितळे 23/12/2010 - 11:46
कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. सर माफ करा मला पण हे खरे नाही. मी त्यावेळेला ऑपरेशन विजय मध्ये होतो.

नगरीनिरंजन 23/12/2010 - 11:49
धार्मिक धाग्यांवरून लोकांचं लक्ष उडवण्यासाठी स.मं. ने एक आयडी तयार करून असे धागे टाकण्याचं कारस्थान केलेलं आहे आणि याचे पुरावे आहेत. -आजोबा.

In reply to by गांधीवादी

असं काय करताय तीर्थरूप? अमेरिकेला, शुद्धलेखनाला, आणि तार्किकतेला शिव्या घालायला मिपावर पुरावा लागत नसतो!!!

रमताराम 23/12/2010 - 12:48
वडील! (हे सामान्यनाम नाही विशेषण म्हणून वापरतो आम्ही) आणखी एक अमेरिकेचे षड्यंत्र ऐकले होते आम्ही. आपला तो रामसेतू फोडायचा प्लान होता त्यांचा. खरे म्हणजे तिथे थोरियमचे साठे आहेत ते त्यांना चोरायचे होते, बरे झाले ना तो प्रयत्न हाणून पाडला ते. सहज मनात आले की कसे चोरतील ते थोरियम? एक प्रसंग डोळ्यासमोर आला. अमावास्येची रात्र... समुद्रात अमेरिकेच्या एखादी युद्धनौका, चारपाच दुय्यम नौका नि चाळीस पन्नास पडाव. पडाव हळूच भारतीय हद्दीत शिरतात, आपले कोस्ट गार्ड नि नेव्हीचे लोक गाढ झोपलेले... एक दोघे वरिष्ठ - चुकून वडिल लिहिले होते आधी पण गोंधळ नको म्हणून खोडले - अधिकारी त्यांच्या खास बोटीत गुपचूप बसलेले.... तिकडून पडावातून तीन वेळा बॅटरीची उघडझाप होते.... इकडून प्रतिसाद मिळतो... एक पडाव पुढे येतो... त्यातून गोरा अमेरिकन एक डॉलरची अर्धी नोट पुढे करतो.... आपले वरिष्ठ खिशातून दुसरा अर्धा भाग काढून जोडून पाहतात नि अंगठा वर करून सिग्नल देतात... आता उरलेले पडाव पटापट पुढे येतात.. सगळे वीर पटापट समुद्रात उड्या मारतात नि तळाशी जाऊन दणादण खोदकाम सुरू करतात... पडावात भरून थोरियम दुय्यम नौकांमध्ये पोचवले जाते... पहाट होईतो सार्‍या नौका, रामसेतू नि थोरियम सगळेच गायब झालेले असते. अर्थात जाताना त्यांनी सोन्याची बिस्कीटे भरलेली ब्याग वरिष्ठांच्या हवाली केलेली असते. वरिष्ठ खूष... अमेरिका खूष... पाणबुडे खूष... सेतू वहीं बनायेंगे चा नारा देता येईल म्हणून इतरही खूष... एकुण सांगता चांगली होते.

In reply to by रमताराम

वा! तुमच्या कथेवर पिच्चर काढायचाय! रजनीकांतला घेऊन!! विथ अ आयटम साँग फिचरिंग मलाईका अरोरा!! रॉयल्टी काय घेणार, बोला!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

रमताराम 23/12/2010 - 13:03
द्या नाममात्र काहीतरी. अहो पण रजनीकांतला आणि मलाईकाला साईन केल्यावर आमची रॉयल्टी द्यायला पैसे उरतील ना तुमच्याकडे. आणि हो मलाईका त्या फ्रिगेटवर ओबामाबरोबर आयटेम साँग पेश करते आहे असे दाखवा, एकदम नॉवल आयडिया बगा. गाणं कोण लिहून देणार आहे का ते विचारा इथे.

In reply to by रमताराम

श्रावण मोडक 23/12/2010 - 13:31
रामभाऊ, काय हे? पिडांकाका पिच्चर काढणारेत. त्यांच्याकडं मागून मागून नाममात्र काय मागताय? छ्या... आणि वर त्यांनाच विचारताय की, रजनीकांतला आणि मलाईकाला साईन केल्यावर आमची रॉयल्टी द्यायला पैसे उरतील ना तुमच्याकडे, असं? तुम्ही समजता काय पिडांकाकांना? ते अशा पाच-पन्नास रजनीकांतना, मलाईकाला खेळवतात. मला वाटलं होतं पिडांकाकांचा पिच्चर म्हटल्यावर तुम्ही चांगल्या सोन्याच्या विटा वगैरे मागाल. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मागा सोन्याच्या पाच-दहा विटा. एक माझ्यासाठी ठेवा या सल्ल्याची फी म्हणून.

In reply to by श्रावण मोडक

तुम्ही काय लंकेत बदली होऊन गेलांत काय हो हल्ली? नाय, सोन्याच्या विटा वगैरे बोलतांय म्हणऊन विचारतो!!!!:) नाय म्हणजे, श्रावण मोडक (सध्या मुक्काम कोलंबो) असं!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

श्रावण मोडक 23/12/2010 - 22:40
वाटलं की नाही तुम्हाला मी लंकेत गेलो असं! ;) पण ते "सध्या मुक्काम" वगैरे बेक्कार बसला राव. इतकंही हाणू नका ना... :) बाकी, पुण्यातच आहे. त्यामुळं ही अशी सोन्याची विटा वगैरे भाषा.

In reply to by श्रावण मोडक

रमताराम 23/12/2010 - 13:37
काय हे श्रामो. चारचौघात असे म्हणायचेच असते. आता सांगूनच टाकतो. एक थोरियमची वीट देणारे आहेत ते, व्यक्तिगत निरोप धाडला होता त्यांनी. (म्हणजे काय त्या थोरियम मधे त्यांचाही 'कट' असेलच की)

In reply to by रमताराम

श्रावण मोडक 23/12/2010 - 22:49
थोरांचे देणे ते. थोरियमचीच विट मिळणार तुम्हाला. आणि हे आधीच ठरलंय तुमचं असं दिसतंय. म्हणजे आम्ही सान ते सानच राहणार! :(

पाकिस्तान मध्ये व अरब जगतात ९ /११ चा हल्ला ज्यू लोकांनी घडवला आहे .अशी समजूत तेथील कट्टर पंथीयांनी केली आहे .त्याच धर्तीवर मुंबई हल्ला हे हिंदू व ज्यू लोकांचे कारस्थान आहे असा विखारी प्रचार पाकिस्तानी प्रसार माध्येमे करत आहेत. हेच अरबांच्या गळी उतरू पाहत आहेत .(भारताची आखतात कंपन्या विकत घेण्याची मोहीम पाक्यांच्या जीवावर आली आहे .) तुम्ही अश्या लेखातून त्यांना मदत करत आहात .आज हिरव्या दहश्त्वादाविरूढ जगभरात जनमत बनत आहे ,त्याला आपण हातभार लावायचा कि त्याचा प्रचार करावा ह्याचा विचार वडिलकीच्या नात्याने तुम्ही करावा मिपा वर प्रसिध्द होण्याचे अनेक फंडे येथील दर्दी व जुनी जाणती मंडळी आपणास करतील .तेव्हा आवारा

In reply to by निनाद मुक्काम …

सुधीर काळे 24/12/2010 - 09:40
+१. निनादशी १०० टक्के सहमत! राज्यकर्ते, त्यांचे चमचे (दिग्गी) आणि 'प्रथमपुत्र' (First son-राहुल) हानी करताहेत तेवढे पुरे कीं! आपण कशाला भर घालायची?

In reply to by श्रावण मोडक

धमाल मुलगा 22/12/2010 - 20:09
अजुन ष्टार्सची वेंट्री नाय आली(म्हंजे सकाळ नसंल उजाडली..) . पॉपकॉर्न इंटरव्हलच्या टैमाला आणू. सध्या बसल्या बसल्या फक्क्या मारायला चणे-फुटाणे आणलेत आणि चपटी! या हिकडं...ह्या खुर्चीव बसा.. :)

गांधीवादी 22/12/2010 - 19:58
अश्या प्रकारची माहिती मला ४-५ वर्षे अगोदर पासूनच माहित होती. पण पुढे काय ? http://www.911truth.org/ इथे काही माहिती आहे. अवांतर : आपला इथला आयडी केवळ दोनच दिवसापासूनच कार्यरत दिसतो आहे. आपल्याविषयी काही थोडीफार माहिती देता येईल का ?

In reply to by गांधीवादी

सुधीर काळे 23/12/2010 - 14:54
मीही २-३ वर्षांपासून असे अनेक संदर्भ वाचतोय्, यू-ट्यूबवरील व्हीडियोज पहातोय्. पण अजून कांहीं पटत नाहीं. बघू पुढे काय-काय बाहेर येते ते! पण अमेरिकन लोक दुसर्‍यांना मारतील, पण आपल्याच लोकांना असे मारू शकतील असे वाटत नाहीं. इराकवर हल्ला करण्यासाठी त्याल्ला९/११ची गरज नव्हती कारण इराकचा त्या घटनेशी कुणीच संबंध लावल्याचे वाचनात नाहीं. अफगाणिस्तानची गोष्ट वेगळी. क्लिंटनच्या काळापासून दूतावासांवरील हल्ले वगैरे त्यांनी बर्‍याच कुरापती काढल्या होत्या. आशा अनेक सबबी असताना त्यांना ९/११ गरज होती असे वाटत नाहीं!

अनामिक 22/12/2010 - 19:51
या विषयावर हेरंबच्या ब्लॉगवर विस्तृतपणे वाचता येईल. शिवाय लूज चेंज ९/११ ही डॉक्युमेंट्री फिल्म तु-नळीवर उपलब्ध आहे. फिल्म पाहिल्यावर काही मुद्दे असे मांडले आहेत की आपला गोंधळ ऊडतो खरा.

अमोल खरे 22/12/2010 - 20:22
पण अमेरिका हे सर्व करेल असं वाटत नाही. एकतर अमेरिकेला जे करायचं आहे ते सर्व ती बिन्धास्त करु शकते. त्यासाठी ह्या सर्व गोष्टींची काही गरज नाही. पण हे सर्व वाचुन गोंधळ उडतो खरा.

In reply to by अमोल खरे

वडिल 22/12/2010 - 20:38
का बरं ? अमेरीका काहिहि करु शकते... आमच्या इन्दिरा गांधीची हत्या , राजीवजींची हत्या, संजय गांधींची संशयास्पद हत्या हे सर्व काय कोणी भारतीय करेल ? लाल बहादुर शास्त्रीजीं चा गुढ मृत्यु ? या सर्व हत्याकांडान मधे मोठया गुप्तहेर यंत्रणेचा हात असण्याची शक्यता आहे. त्यावर एक वेगळा लेख परत कधी तरी !

सुनील 22/12/2010 - 20:24
कॉन्स्पिरसी थियर्‍यांची जगात कमी नाही! (भारतातदेखिल कॉन्स्पिरसी थियर्‍यांचा एक मोठ्ठा कारखाना मध्य भारतात कुठेशी आहे, असे म्हणतात बॉ!)

वाहीदा 22/12/2010 - 20:41
अमेरिकेची चंद्रस्वारी हे ही एक कॉन्स्पिरसीच आहे चीन अन अमेरिका हे जगातिल सर्वात नीच अन सर्वात मोठे cunning खिलाडी आहेत अन बुश च्या डोळ्यात अन चेहर्‍यातही त्याचा cunningness झळकून येतो. लाख छुपाओ छुप ना सकेगा राज ये कितना गहरा, दिल की बात बता देता है, असली नक़ली चेहरा !!

मराठे 22/12/2010 - 21:04
२६/११ चा हल्ला पण भारताचीच कॉन्स्पिरसी आहे, कसाब हा खरं म्हणजे हिंदू आहे असं काहिसं कुठल्यश्या पाकी दूरचित्रवाणीवर दाखवलेलं आठवलं!

In reply to by वडिल

अर्धवटराव 23/12/2010 - 03:25
कसाब पाकिस्तानि नसुन २६/११ चा हल्ल हा भारतीय गुप्तचर विभागाचे (किंवा एखाद्या हिंदुवादी संघटनेचे) कारस्थान होते हि शक्यता कि पाक टी.व्ही. वर असा प्रचार होतो हि शक्यता? पहिली शक्यता वाटत असेत तर तुम्ही स्वतः या गुप्तचर संस्थांचे काम फार जवळून अनुभवले असेल असं दिसतय... अन्यथा या गंभीर विषयावर एक भारतीय नागरीक फुकाचा तर्कटपणा करणार नाहि (अशी शक्यता मला वाटतेय). (भारतीय) अर्धवटराव

In reply to by पिवळा डांबिस

छोटा डॉन 23/12/2010 - 13:47
बिका आणि पिडाकाका ह्यांनी सहमत असण्याचे मी समर्थन करतो. - छोटा डॉन

आता २६/११चा मुंबईवरील हल्ला आणि आधीचे भारतावर झालेले इतर दहशतवादी हल्लेही भारतानेच घडवून आणले असल्याचा शोधही लवकरच लाग्न्ण्याची शक्यता आहे.

In reply to by अपूर्व कात्रे

वडिल 22/12/2010 - 21:20
अपुर्व .... जगात काहिहि अशक्य नाहि. अमिताभ बच्चन जीं चा "डॉन" हा सिनेमा तुम्हि पाहिला आहे का? खरा "डॉन" कोण हे शेवट पर्यंत कोणालाहि कळत नाहि.

९/११ ला आम्ही सौदी अरेबियामधे होतो. आणि अगदी हेच्च आणि अस्सेच्च आम्ही बरोब्बर २-३ दिवसात, ३-४ हैदराबादी बंधू आणि १-२ पाकिस्तानी बांधवांकडून ऐकलं होतं. अर्थात तेव्हाही हहपुवा झाली होती ऐकून... आजही झाली. असो. दिल बहलाने के लिए गालिब खयाल अच्छा है!!!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

वडिल 22/12/2010 - 21:26
हे हसण्यावर घेण्या सारख नाहि हो बिपिन साहेब. इथे पुरावे आहेत. दहा वर्ष शोध झाला आहे.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

वाहीदा 22/12/2010 - 21:31
सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से कि खुशबू आ नहीं सकती, कभी कागज़ के फूलों से... कहीं पे सोज़ है तू(अमेरिका), कहीं पे साज़ है तू (अमेरिका) जिसे समझा ना कोई, वही एक राज़ है तू (अमेरिका) !! ज़माने में हुई है, इन्हीं से हर खराबी बुलाए छाँव कोई, पुकारे धूप कोई बिप्स, हे तुला उद्धेशून नाही, अमेरिके साठी आहे ;-)

In reply to by वडिल

वाहीदा 22/12/2010 - 21:43
बिपिनजी कोणाच्याही बाबतित द्वेष बाळगणार्‍यातील नाहीत येथे बरेच द्वेष्टी मिपाकर आहेत पण बिपीन त्यातील नाही. सर्वांबरोबर त्याला ही हेच वाटते की अमेरिका योग्य आहे. इतके वर्षे अमेरिका सर्वांना मुर्ख बनवत आले आहे ज्यांना माहित आहे त्यांना माहित आहे, नाही त्यांना नाही , इतकेच असो ह्ळू हळू जगाला कळून चुकेल अमेरिकेचा असली चेहरा

In reply to by वाहीदा

पावतीबद्दल धन्यवाद. मला अमेरिकेचे प्रेम नाही. पण अशा थियरीज अक्षरशः दोन दिवसात पसरलेल्या बघितल्या आहेत. आणि अमेरिकेचे दुश्मनही तितकेच गलिच्छ आहेत. त्यामुळे विश्वास बसणे शक्य नाही. असो.

योगी९०० 22/12/2010 - 21:43
मी कोठेतरी वाचलेली भारतातली मोठी कॉन्स्पिरसी..(हॅ हॅ हॅ..) राजीव गांधी यांची हत्या आणि सोनिया गांधी यांना भारतातील राजकारणात आणण्याची ही एक मोठी खेळी आहे (कोणाची खेळी ते लक्षात नाही) . सोनियाच्या कॉग्रेसप्रवेशानंतर लगेचच काही काळात कॉग्रेसचे दोन मोठे नेते, राजेश पायलट आणि माधवराव सिंदिया जे एकदम पॉवरफुल होते, यांचा (घडवलेल्या) अपघातात मृत्यू झाला. त्या दोन नेत्यापासून सोनियाच्या अस्तित्वाला धोका होता. शरद पवारांचा ही नंबर लागला असता पण त्यांनी स्वतः राष्ट्रवादी काढून स्वतःचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून काढून घेतले. कॉग्रेसमध्ये असे बुळे नेते राहिले जे पक्षश्रेष्टीपुढे दबून राहू शकतील. ही सर्व खेळी भारत एक महासत्ता बनू नये म्हणून...त्यामधील एक भाग म्हणजे भारतातील जनतेला अस्थिर करणे (महागाई, बेकारी वाढवून).. वाचायला जरी गंमत वाटली तरी शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by योगी९००

वडिल 22/12/2010 - 21:48
राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे. बघु कधी वेळ मिळतो ते.

In reply to by वडिल

योगी९०० 22/12/2010 - 22:05
राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे. वा..!! लवकर लिहा ..वडिल जी तुम्ही एकदम कारस्थानी दिसता..

In reply to by योगी९००

वडिल 22/12/2010 - 22:27
खादाड माउ जी, प्रत्येक शोधकर्त्या ने किंवा वार्ताहाराने ( जरनालिस्ट) सजग राहुन प्रत्येक माहिती ला त्रयस्त पणे पहाणे जरुरीचे असते. तसेच मी करतो. कुठल्याहि गोष्टि वर १००% विश्वास ठेवणे चुकिचे असते. म्हणुन कुठल्याहि राजकारणी किंवा धार्मिक नेत्या वर कधिहि विश्वास ठेवु नका ! भले लोक तुम्हाला कारस्थानी म्हणो किंवा अजुन काहि !!!

In reply to by वडिल

विजुभाऊ 23/12/2010 - 17:48
राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे लिहा लिहा. एका दिवंगत पंतप्रधानांची हत्या झालीच नाही. म्हणे. अतेरेक्यानी त्यांच्या डमीलाच ठार केले. त्या डमीचा देहसुद्धा मिळाला नाही. मात्र अतीरेक्याचा देह छिन्न्विछीन्न अवस्थेत काहोइना मिळाला. अतीरेक्याचा कॅमेरा सुद्धा एकदम सुस्थितीत मिळाला अर्थात ठार करणारे सुद्धा अतीरेकी नव्हतेच म्हणे.

In reply to by योगी९००

तुम्ही एकदम सी आय ए व के जी बी ची कटकारस्थाने अशी जगासमोर आणली तर मिपा वरील असांज अशी पदवी नक्कीच मिळेल .

रणजित चितळे 23/12/2010 - 11:02
भोपाळची वायु गळती अमेरीकेच्या रासायनिक युद्धाच्या तंत्राचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातून केलेला प्रयोग होता.

In reply to by रणजित चितळे

गांधीवादी 23/12/2010 - 12:09
मी तर बरेच वेळा असेही ऐकले आहे कि 'मनमोहनसिंग नामक कोणी एक गृहस्थ ह्या देशाचे पंतप्रधान आहेत' म्हणे. लोक काय काहीही बोलतात.

राजीव जी, इन्दिरा जी, संजय जी ह्याच्या हत्येचे कारस्थान असे वेगळ्या लेख मालिका लिहिण्याचा मानस आहे.
मी असं ऐकलं आहे की हे तिघंही खरं तर जिवंत आहेत. त्यांचे तथाकथित मृत्यू ही कॉंग्रेसने सरकारी यंत्रणा वापरून निर्माण केलेली नाटकं होती. तसंच महात्मा गांधींची हत्या हेदेखील एक नाटकच होतं, असंही ऐकलं आहे. टिळकांच्या अस्तानंतर लयाला जाणारी मराठी ब्राह्मणांची अस्मिता कायमची खच्ची करण्यासाठी रचलेलं. कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. नक्की कशावर विश्वास ठेवावा कळत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

रणजित चितळे 23/12/2010 - 11:48
कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. सर माफ करा मला पण हे खरे नाही. मी त्यावेळेला ऑपरेशन विजय मध्ये होतो.

In reply to by रणजित चितळे

तुम्ही देखील मला माफ करा, कारण माझा युद्ध घडल्यावर अविश्वास दाखवण्याचा हेतू नव्हता. कॉन्स्पिरसी थियरी मांडणारे उघड सत्य घटनांवर कशा सहजपणे शंका घेतात हे दाखवण्यासाठी काहीतरी टोकाची उदाहरणं घेऊन (तिरकसपणे) मुद्दा मांडत होतो. कॉन्स्पिरसी थियरी मानणाऱ्यांना कुणाचीच उत्तरं पटत नाहीत. कोणावरच विश्वास बसत नाही. कारण प्रत्येक उत्तरात ते खुसपट काढू शकतात. म्हणून ते बहुतेक वेळी हास्यास्पद असतात.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 23/12/2010 - 11:59
>>कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. >> का? तुम्ही योजना तयार केली होती का काय? बोलण्यात काहीतरी तारतम्य बाळगा. कारगील युद्धात तुमच्या घरातलं कोणी शहीद झालं आहे का? असतं तर तुम्ही असा उचलली बोटं आणि लावली कीबोर्डाला, असा प्रकार केला असतात का?

In reply to by यशोधरा

आधीची उदाहरणं नीट वाचली असतीत तर हे तिरकसपणे लिहिलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असतं. कोणीतरी केलेलं भंपक विधान मी ऐकलं, असं मी म्हटलं. याचा अर्थ मी त्यावर ठामपणे विश्वास ठेवतो असं मानून एकदम चिडू नका. वदंतांचं वर्णन म्हणजे सत्यावर विश्वास असा निष्कर्ष काही तोडफोड करणाऱ्या फलटणीच काढतात असं वाटत होतं.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 23/12/2010 - 12:33
तिरकस लिहिलंत हे लक्षात आलंच होतं. तरीही काही बाबतीत लेखणी चालवता येते म्हणूनच केवळ, आणि तिरकस बोलता येतेच केवळ, म्हणून तसे करायलाच पाहिजे असे नाही. कारगिल कदाचित काही जणांसाठी केवळ अनेक युद्धांपैकी एक युद्ध असू शकेल, पण काहीजणांसाठी तसे नसण्याचीही शक्यता आहेच. असो. चिडले नव्हते. इतके बेजबाब्दार विधान पाहून खेद झाला, पण चालूदेत.

रणजित चितळे 23/12/2010 - 11:46
कारगीलच्या युद्धात खरं तर भारताच्या सैन्यानेच त्या कुठच्याशा आकड्यांच्या टेकड्या 'बळकावून' त्या स्वतःकडूनच 'जिंकून' घेतल्या असंही म्हटलं जातं. सर माफ करा मला पण हे खरे नाही. मी त्यावेळेला ऑपरेशन विजय मध्ये होतो.

नगरीनिरंजन 23/12/2010 - 11:49
धार्मिक धाग्यांवरून लोकांचं लक्ष उडवण्यासाठी स.मं. ने एक आयडी तयार करून असे धागे टाकण्याचं कारस्थान केलेलं आहे आणि याचे पुरावे आहेत. -आजोबा.

In reply to by गांधीवादी

असं काय करताय तीर्थरूप? अमेरिकेला, शुद्धलेखनाला, आणि तार्किकतेला शिव्या घालायला मिपावर पुरावा लागत नसतो!!!

रमताराम 23/12/2010 - 12:48
वडील! (हे सामान्यनाम नाही विशेषण म्हणून वापरतो आम्ही) आणखी एक अमेरिकेचे षड्यंत्र ऐकले होते आम्ही. आपला तो रामसेतू फोडायचा प्लान होता त्यांचा. खरे म्हणजे तिथे थोरियमचे साठे आहेत ते त्यांना चोरायचे होते, बरे झाले ना तो प्रयत्न हाणून पाडला ते. सहज मनात आले की कसे चोरतील ते थोरियम? एक प्रसंग डोळ्यासमोर आला. अमावास्येची रात्र... समुद्रात अमेरिकेच्या एखादी युद्धनौका, चारपाच दुय्यम नौका नि चाळीस पन्नास पडाव. पडाव हळूच भारतीय हद्दीत शिरतात, आपले कोस्ट गार्ड नि नेव्हीचे लोक गाढ झोपलेले... एक दोघे वरिष्ठ - चुकून वडिल लिहिले होते आधी पण गोंधळ नको म्हणून खोडले - अधिकारी त्यांच्या खास बोटीत गुपचूप बसलेले.... तिकडून पडावातून तीन वेळा बॅटरीची उघडझाप होते.... इकडून प्रतिसाद मिळतो... एक पडाव पुढे येतो... त्यातून गोरा अमेरिकन एक डॉलरची अर्धी नोट पुढे करतो.... आपले वरिष्ठ खिशातून दुसरा अर्धा भाग काढून जोडून पाहतात नि अंगठा वर करून सिग्नल देतात... आता उरलेले पडाव पटापट पुढे येतात.. सगळे वीर पटापट समुद्रात उड्या मारतात नि तळाशी जाऊन दणादण खोदकाम सुरू करतात... पडावात भरून थोरियम दुय्यम नौकांमध्ये पोचवले जाते... पहाट होईतो सार्‍या नौका, रामसेतू नि थोरियम सगळेच गायब झालेले असते. अर्थात जाताना त्यांनी सोन्याची बिस्कीटे भरलेली ब्याग वरिष्ठांच्या हवाली केलेली असते. वरिष्ठ खूष... अमेरिका खूष... पाणबुडे खूष... सेतू वहीं बनायेंगे चा नारा देता येईल म्हणून इतरही खूष... एकुण सांगता चांगली होते.

In reply to by रमताराम

वा! तुमच्या कथेवर पिच्चर काढायचाय! रजनीकांतला घेऊन!! विथ अ आयटम साँग फिचरिंग मलाईका अरोरा!! रॉयल्टी काय घेणार, बोला!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

रमताराम 23/12/2010 - 13:03
द्या नाममात्र काहीतरी. अहो पण रजनीकांतला आणि मलाईकाला साईन केल्यावर आमची रॉयल्टी द्यायला पैसे उरतील ना तुमच्याकडे. आणि हो मलाईका त्या फ्रिगेटवर ओबामाबरोबर आयटेम साँग पेश करते आहे असे दाखवा, एकदम नॉवल आयडिया बगा. गाणं कोण लिहून देणार आहे का ते विचारा इथे.

In reply to by रमताराम

श्रावण मोडक 23/12/2010 - 13:31
रामभाऊ, काय हे? पिडांकाका पिच्चर काढणारेत. त्यांच्याकडं मागून मागून नाममात्र काय मागताय? छ्या... आणि वर त्यांनाच विचारताय की, रजनीकांतला आणि मलाईकाला साईन केल्यावर आमची रॉयल्टी द्यायला पैसे उरतील ना तुमच्याकडे, असं? तुम्ही समजता काय पिडांकाकांना? ते अशा पाच-पन्नास रजनीकांतना, मलाईकाला खेळवतात. मला वाटलं होतं पिडांकाकांचा पिच्चर म्हटल्यावर तुम्ही चांगल्या सोन्याच्या विटा वगैरे मागाल. अजूनही वेळ गेलेली नाहीये. मागा सोन्याच्या पाच-दहा विटा. एक माझ्यासाठी ठेवा या सल्ल्याची फी म्हणून.

In reply to by श्रावण मोडक

तुम्ही काय लंकेत बदली होऊन गेलांत काय हो हल्ली? नाय, सोन्याच्या विटा वगैरे बोलतांय म्हणऊन विचारतो!!!!:) नाय म्हणजे, श्रावण मोडक (सध्या मुक्काम कोलंबो) असं!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

श्रावण मोडक 23/12/2010 - 22:40
वाटलं की नाही तुम्हाला मी लंकेत गेलो असं! ;) पण ते "सध्या मुक्काम" वगैरे बेक्कार बसला राव. इतकंही हाणू नका ना... :) बाकी, पुण्यातच आहे. त्यामुळं ही अशी सोन्याची विटा वगैरे भाषा.

In reply to by श्रावण मोडक

रमताराम 23/12/2010 - 13:37
काय हे श्रामो. चारचौघात असे म्हणायचेच असते. आता सांगूनच टाकतो. एक थोरियमची वीट देणारे आहेत ते, व्यक्तिगत निरोप धाडला होता त्यांनी. (म्हणजे काय त्या थोरियम मधे त्यांचाही 'कट' असेलच की)

In reply to by रमताराम

श्रावण मोडक 23/12/2010 - 22:49
थोरांचे देणे ते. थोरियमचीच विट मिळणार तुम्हाला. आणि हे आधीच ठरलंय तुमचं असं दिसतंय. म्हणजे आम्ही सान ते सानच राहणार! :(

पाकिस्तान मध्ये व अरब जगतात ९ /११ चा हल्ला ज्यू लोकांनी घडवला आहे .अशी समजूत तेथील कट्टर पंथीयांनी केली आहे .त्याच धर्तीवर मुंबई हल्ला हे हिंदू व ज्यू लोकांचे कारस्थान आहे असा विखारी प्रचार पाकिस्तानी प्रसार माध्येमे करत आहेत. हेच अरबांच्या गळी उतरू पाहत आहेत .(भारताची आखतात कंपन्या विकत घेण्याची मोहीम पाक्यांच्या जीवावर आली आहे .) तुम्ही अश्या लेखातून त्यांना मदत करत आहात .आज हिरव्या दहश्त्वादाविरूढ जगभरात जनमत बनत आहे ,त्याला आपण हातभार लावायचा कि त्याचा प्रचार करावा ह्याचा विचार वडिलकीच्या नात्याने तुम्ही करावा मिपा वर प्रसिध्द होण्याचे अनेक फंडे येथील दर्दी व जुनी जाणती मंडळी आपणास करतील .तेव्हा आवारा

In reply to by निनाद मुक्काम …

सुधीर काळे 24/12/2010 - 09:40
+१. निनादशी १०० टक्के सहमत! राज्यकर्ते, त्यांचे चमचे (दिग्गी) आणि 'प्रथमपुत्र' (First son-राहुल) हानी करताहेत तेवढे पुरे कीं! आपण कशाला भर घालायची?
९ /११ /२००१ हा दिवस ९/११ म्हणुन जगभर प्रसिध्दिस आला. ११ सप्टेंबर ला अमेरीकेतील न्यु यॉर्क शहरातील सर्वात उंच इमारती दोन विमानां चा वापर करुन पाडल्या. ह्या घटने मागे इस्लामी अतिरेकी होते असे जग जाहिर करण्यात आले. गेल्या दहा वर्षात ह्या घटने मागचा शोध चालु आहे पण अनेक गोष्टि संशयास्पद वाटत आहेत. वेब वर अनेक संस्थळे काहि पुरावे देवुन ह्या घटने मागिल सत्यता पडताळुन पहात आहेत. काहि नवे पुरावे पुढे येत आहेत ज्यामुळे अमेरीकन सरकार आणि काहि यहुदि ( ज्यु) लोकं , सि आय ए ( अमेरीकी गुप्त हेर संस्था) आदि ९/११ घटने मागे असावेत असे संकेत आहेत.

डच बालकथेचा स्वैर अनुवाद ६ : खजिना

मितान ·

In reply to by गणपा

पैसा 22/12/2010 - 21:00
सगळ्या वादांच्या गदारोळात अशा साध्या निरागस कथा शोधूनच मिळतात. जरा जास्त वेळा लिहीत जा ग!

स्वैर परी 22/12/2010 - 19:38
" आठवणी म्हणजे अशा गोष्टी ज्या तुम्ही पूर्वी कधीतरी केल्या, जी ठिकाणे तुम्ही पाहिली, जे मित्र तुम्हाला खूप आवडायचे, ज्या गमतीजमती तुम्ही केल्या ते सर्व..... "
हे वाक्य फार फार आवडलं!

आत्मशून्य 22/12/2010 - 19:49
बाकी हॅ बदक कोल्हा ससा अस्वल कधी बोल्त्यात व्हय ? ह्म्म... भाकडकथा लेकाची.. मुलांना कीती चूकीची माहीती मिळते यावरून, कीती गैर्समज पसरतील या वरून, पोराना अजीबात ही गोष्ट सांगू नका आणी गोष्टीचे तात्पर्य सांगायचा तर प्रश्नच येत नाही कारण लेको आम्ही तीकडे लक्ष देतोच कूठे. छे छे छे भलत्याच अंधश्रध्दा वाढवणारी कथा आहे ही, संपादकांनी बॅनायचा इचार करावा

मृत्युन्जय 22/12/2010 - 23:53
छे छे . मिपाचा दर्जा पारच घसरला आहे. अश्या कथा मुलांना सांगतात तुमच्या हॉलंडात? उद्या मुले बोलणारे अस्वल, कोल्हे, खारी, ससे दाखवा म्हणले तर? प्लीज भावना दुखावून घेऊ नका.मनातले लिहितो.. कसल्या या कथा? उद्या खेड्यातल्या एखाद्या गावात एखाद्या मान्त्रिकने या गोष्टी चा दाखला देऊन बोलणारे प्राणी असतात म्हणुन सांगितले तर? किंवा दास वॉसला न सापडलेल्या गुप्त खजिन्यासाठी अघोरी मार्ग सांगितले तर? लहानपणी म्हणुनच मला इंद्रधनुष्याची खुप भिती वाटायची. मी माझ्या मुलांना ही कथा अजिबात सांगणार नाही. तुम्ही मिपाला आपल्या ब्लॉगसारखे वापरत आहात हे तर वाईट आहेच पण चक्क इंद्रधनुष्याबद्दल् अशा कथा (अफवा?) पसरवणे कृपया थांबवावे. काही मूर्ख लोक आता (२०१० मध्येही) बोलणारे प्राणी पक्षी शोधायला कमी करणार नाहीत. असल्या गोष्टींना आळा घातला पाहिजे. हा प्रश्न जाहीर विचारतो आहे आणि निरोपाने पाठवतो आहे. नमस्कार संपादक, या संकेतस्थळावर नेमके काय लिहावे आणि काय लिहू नये याची कल्पना लेखकांना दिली जाते का? या लेखिकेचा असे लेख टाकण्याचा उद्देश कोणता?

In reply to by मृत्युन्जय

आत्मशून्य 23/12/2010 - 01:51
म्हणजे समजा दास वॉसला क्लेम करतो की "तूच तर आहेस माझा खजिना" तर वॉस त्यावर " आणि तू माझा खजिना ! " असे गिरकी घेत आनंदाने ओरडला तर वॉसला तुम्ही विरोध करून "महामूर्ख अज्ञानी" ठरवणार की त्याच्या गिरकी घेण्याच्या क्रूतीला दासने वॉसला कस येड्यात काढले म्हून टाळ्या पीटणार. वर उल्लेखलेल्या भाकडकथेतही पैसा भेटतो, सोनं मीळतं, खजीन्यमूळे सर्व कामना पूर्ण होतात करून घ्या असं कुठच लीहलेले दिसत नाहीये.. तसेच मूळ लेखकाचं नाव घेउन देण्यात आलेली नाही ? या कथा सांगून/वाचून काय मिळवायचे असते? कि दास आणी वॉसच्या क्रूतींची तुलना करणे म्हणजे संत्रे आणि सफरचांदाची तुलना करणे होय. व्हॅम्पायर जनावरे अशा खजीन्याचे रक्षण वैगेरे करत असलेल्या कथा हॉलंडात नाहीत काय ? इद्रधनूश्या खालचा खजीना = भाजप आणि सेनेची युती. दास वॉसचा खजीना = भारतातील कम्युनिष्ट पार्टीचे चीन प्रेम. दास आणी वॉस हे राखी सावतांसारखे आहेत काय?

ढब्बू पैसा 23/12/2010 - 09:43
तुझ्या कथा/लेख म्हणजे मिपा चे असेट्स आहेत. बाकीचं घमासान चालू असताना तुझी निरागस कथा वाचणं म्हणजे खरंच सुखद अनुभव असतो. खूप खूप लिही. आम्ही वाचतोय :)

In reply to by ढब्बू पैसा

आनंदयात्री 05/01/2011 - 19:54
सुरेख कथा आहे. हरवुन जायला झाले. आता सगळ्या जुन्या वाचून काढतो. इतका सुंदर अनुवाद केल्याबद्दल धन्यवाद.

नन्दादीप 23/12/2010 - 10:54
खूप छान....एकदम निरागस कथा... ताई, बोलणारे बोलू देत, पण तुम्ही मात्र भरपूर कथा टाका...लवकर लवकर..

मितान 23/12/2010 - 14:40
अनेकानेक गंभीर, महत्त्वाच्या तात्त्विक, धार्मिक वगैरे धाग्यांच्या गर्दीतून माझी ही साधी सरळ बालकथा वाचण्यासाठी तुम्ही सर्वांनी मुद्दाम वेळ काढला आणि वाचून कौतुक केले त्याबद्दल मनःपूर्वक आभार :)

विंजिनेर 23/12/2010 - 16:12
मस्तच गं माया. एक आगावू सल्ला: तू गोष्टी फस्क्लास सांगतेसच पण त्या डच->(विंग्रजी->)मराठी अशा असल्यातरी शब्दशः भाषांतर केल्यासारखं जाणवतं. त्यात पुढची पायरी म्हणून तू "स्वैर" अनुवाद केलास तर डच भाषेचा लहेजा आम्हा म्हराटी लोगान्ला मराठीत उपभोगता येईल. कशी वाटली आय्ड्याची कल्पना? :) टॉलस्टॉय,अँडरसनच्या बालकथांची अनेक समर्थ भाषांतरे मराठीत उपलब्ध आहेत. ती कदाचित उपयोगी पडावीत :)

In reply to by विंजिनेर

मितान 23/12/2010 - 17:36
विंजिनेर, हा स्वैर अनुवादच आहे. पण तू म्हणतोस तशी ही कथा भाषांतरीत वाटतेय खरी. मला कथा खूप आवडली होती. पण अनुवादासाठी बरीच अवघड गेली. कदाचित काही शब्दांवर थोडी जास्त मेहनत घेतली असती तर जास्त चांगली उतरली असती. अजून एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते. मी या डच कथा अनुवादित करताना वातावरण, पात्रांची नावं या गोष्टी मुद्दाम जशास तशा ठेवण्याचा प्रयत्न करते. कारण मुलांना हा अनुवाद आहे, परक्या भाषेतली गोष्ट आहे हे समजले पाहिजे. गोष्ट डच च आहे फक्त आपण ती मराठीत वाचतोय असा अनुभव येणे जास्त आनंददायक असते. :)

धमाल मुलगा 24/12/2010 - 19:59
कस्लं भयंकर छान लिहितेस तू. थ्यांकू...अजुन काही दिवसांनी/महिन्यांनी तुझ्या ह्या गोष्टींचा पुरेपूर उपयोग करुन घेणार आहे. :)

स्मिता. 25/12/2010 - 14:18
खूपच छान-छान गोष्टी सांगतेस गं मितान. फार अवघड आणि अवजड तात्पर्य नसलेल्या निरागस गोष्टी :) मला पिल्लू झालं की त्याला/तीला मी याच गोष्टी सांगत जाईन...

In reply to by गणपा

पैसा 22/12/2010 - 21:00
सगळ्या वादांच्या गदारोळात अशा साध्या निरागस कथा शोधूनच मिळतात. जरा जास्त वेळा लिहीत जा ग!

स्वैर परी 22/12/2010 - 19:38
" आठवणी म्हणजे अशा गोष्टी ज्या तुम्ही पूर्वी कधीतरी केल्या, जी ठिकाणे तुम्ही पाहिली, जे मित्र तुम्हाला खूप आवडायचे, ज्या गमतीजमती तुम्ही केल्या ते सर्व..... "
हे वाक्य फार फार आवडलं!

आत्मशून्य 22/12/2010 - 19:49
बाकी हॅ बदक कोल्हा ससा अस्वल कधी बोल्त्यात व्हय ? ह्म्म... भाकडकथा लेकाची.. मुलांना कीती चूकीची माहीती मिळते यावरून, कीती गैर्समज पसरतील या वरून, पोराना अजीबात ही गोष्ट सांगू नका आणी गोष्टीचे तात्पर्य सांगायचा तर प्रश्नच येत नाही कारण लेको आम्ही तीकडे लक्ष देतोच कूठे. छे छे छे भलत्याच अंधश्रध्दा वाढवणारी कथा आहे ही, संपादकांनी बॅनायचा इचार करावा

मृत्युन्जय 22/12/2010 - 23:53
छे छे . मिपाचा दर्जा पारच घसरला आहे. अश्या कथा मुलांना सांगतात तुमच्या हॉलंडात? उद्या मुले बोलणारे अस्वल, कोल्हे, खारी, ससे दाखवा म्हणले तर? प्लीज भावना दुखावून घेऊ नका.मनातले लिहितो.. कसल्या या कथा? उद्या खेड्यातल्या एखाद्या गावात एखाद्या मान्त्रिकने या गोष्टी चा दाखला देऊन बोलणारे प्राणी असतात म्हणुन सांगितले तर? किंवा दास वॉसला न सापडलेल्या गुप्त खजिन्यासाठी अघोरी मार्ग सांगितले तर? लहानपणी म्हणुनच मला इंद्रधनुष्याची खुप भिती वाटायची. मी माझ्या मुलांना ही कथा अजिबात सांगणार नाही. तुम्ही मिपाला आपल्या ब्लॉगसारखे वापरत आहात हे तर वाईट आहेच पण चक्क इंद्रधनुष्याबद्दल् अशा कथा (अफवा?) पसरवणे कृपया थांबवावे. काही मूर्ख लोक आता (२०१० मध्येही) बोलणारे प्राणी पक्षी शोधायला कमी करणार नाहीत. असल्या गोष्टींना आळा घातला पाहिजे. हा प्रश्न जाहीर विचारतो आहे आणि निरोपाने पाठवतो आहे. नमस्कार संपादक, या संकेतस्थळावर नेमके काय लिहावे आणि काय लिहू नये याची कल्पना लेखकांना दिली जाते का? या लेखिकेचा असे लेख टाकण्याचा उद्देश कोणता?

In reply to by मृत्युन्जय

आत्मशून्य 23/12/2010 - 01:51
म्हणजे समजा दास वॉसला क्लेम करतो की "तूच तर आहेस माझा खजिना" तर वॉस त्यावर " आणि तू माझा खजिना ! " असे गिरकी घेत आनंदाने ओरडला तर वॉसला तुम्ही विरोध करून "महामूर्ख अज्ञानी" ठरवणार की त्याच्या गिरकी घेण्याच्या क्रूतीला दासने वॉसला कस येड्यात काढले म्हून टाळ्या पीटणार. वर उल्लेखलेल्या भाकडकथेतही पैसा भेटतो, सोनं मीळतं, खजीन्यमूळे सर्व कामना पूर्ण होतात करून घ्या असं कुठच लीहलेले दिसत नाहीये.. तसेच मूळ लेखकाचं नाव घेउन देण्यात आलेली नाही ? या कथा सांगून/वाचून काय मिळवायचे असते? कि दास आणी वॉसच्या क्रूतींची तुलना करणे म्हणजे संत्रे आणि सफरचांदाची तुलना करणे होय. व्हॅम्पायर जनावरे अशा खजीन्याचे रक्षण वैगेरे करत असलेल्या कथा हॉलंडात नाहीत काय ? इद्रधनूश्या खालचा खजीना = भाजप आणि सेनेची युती. दास वॉसचा खजीना = भारतातील कम्युनिष्ट पार्टीचे चीन प्रेम. दास आणी वॉस हे राखी सावतांसारखे आहेत काय?

ढब्बू पैसा 23/12/2010 - 09:43
तुझ्या कथा/लेख म्हणजे मिपा चे असेट्स आहेत. बाकीचं घमासान चालू असताना तुझी निरागस कथा वाचणं म्हणजे खरंच सुखद अनुभव असतो. खूप खूप लिही. आम्ही वाचतोय :)

In reply to by ढब्बू पैसा

आनंदयात्री 05/01/2011 - 19:54
सुरेख कथा आहे. हरवुन जायला झाले. आता सगळ्या जुन्या वाचून काढतो. इतका सुंदर अनुवाद केल्याबद्दल धन्यवाद.

नन्दादीप 23/12/2010 - 10:54
खूप छान....एकदम निरागस कथा... ताई, बोलणारे बोलू देत, पण तुम्ही मात्र भरपूर कथा टाका...लवकर लवकर..

मितान 23/12/2010 - 14:40
अनेकानेक गंभीर, महत्त्वाच्या तात्त्विक, धार्मिक वगैरे धाग्यांच्या गर्दीतून माझी ही साधी सरळ बालकथा वाचण्यासाठी तुम्ही सर्वांनी मुद्दाम वेळ काढला आणि वाचून कौतुक केले त्याबद्दल मनःपूर्वक आभार :)

विंजिनेर 23/12/2010 - 16:12
मस्तच गं माया. एक आगावू सल्ला: तू गोष्टी फस्क्लास सांगतेसच पण त्या डच->(विंग्रजी->)मराठी अशा असल्यातरी शब्दशः भाषांतर केल्यासारखं जाणवतं. त्यात पुढची पायरी म्हणून तू "स्वैर" अनुवाद केलास तर डच भाषेचा लहेजा आम्हा म्हराटी लोगान्ला मराठीत उपभोगता येईल. कशी वाटली आय्ड्याची कल्पना? :) टॉलस्टॉय,अँडरसनच्या बालकथांची अनेक समर्थ भाषांतरे मराठीत उपलब्ध आहेत. ती कदाचित उपयोगी पडावीत :)

In reply to by विंजिनेर

मितान 23/12/2010 - 17:36
विंजिनेर, हा स्वैर अनुवादच आहे. पण तू म्हणतोस तशी ही कथा भाषांतरीत वाटतेय खरी. मला कथा खूप आवडली होती. पण अनुवादासाठी बरीच अवघड गेली. कदाचित काही शब्दांवर थोडी जास्त मेहनत घेतली असती तर जास्त चांगली उतरली असती. अजून एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते. मी या डच कथा अनुवादित करताना वातावरण, पात्रांची नावं या गोष्टी मुद्दाम जशास तशा ठेवण्याचा प्रयत्न करते. कारण मुलांना हा अनुवाद आहे, परक्या भाषेतली गोष्ट आहे हे समजले पाहिजे. गोष्ट डच च आहे फक्त आपण ती मराठीत वाचतोय असा अनुभव येणे जास्त आनंददायक असते. :)

धमाल मुलगा 24/12/2010 - 19:59
कस्लं भयंकर छान लिहितेस तू. थ्यांकू...अजुन काही दिवसांनी/महिन्यांनी तुझ्या ह्या गोष्टींचा पुरेपूर उपयोग करुन घेणार आहे. :)

स्मिता. 25/12/2010 - 14:18
खूपच छान-छान गोष्टी सांगतेस गं मितान. फार अवघड आणि अवजड तात्पर्य नसलेल्या निरागस गोष्टी :) मला पिल्लू झालं की त्याला/तीला मी याच गोष्टी सांगत जाईन...
3

अशोक केळकर यांना 'रुजुवात'साठी साहित्य अकादमी पुरस्कार

चिंतातुर जंतू ·

In reply to by रेवती

मुक्तसुनीत 22/12/2010 - 19:12
केळकरांचे अभिनंदन. - भाषेने नातेवाईक :-) "रुजवात" या केळकरांच्या अकादेमीपुरस्कारप्राप्त पुस्तकाची ओळख करून देणारा एक उत्कृष्ट लेख : http://marathiabhyasparishad.org/node/93 ...... आणि हा केळकरांबद्दलचा : http://www.loksatta.com/old/daily/20090423/pvrt23.htm ताक आमचे आणखी एक आवडते लेखक श्री. उदय प्रकाश यांनाही यंदाचा साहित्य अकादेमी पुरस्कार जाहीर झाल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. उदय प्रकाश यांच्या एका कथेची जुजबी ओळख : http://mr.upakram.org/node/2223

आजानुकर्ण 22/12/2010 - 19:28
कालच एका मिपाकराशी झालेल्या चर्चेत केळकरांबाबत कोणीच कसे बोलले नाही हा मुद्दा निघाला होता. धनंजय किंवा चिंतातूर जंतू याबाबत नक्की काहीतरी लिहितील याची खात्री होती. या निमित्ताने या पुरस्काराचाच सन्मान झाला आहे.

चिं.जं.... अभिनंदन करायचेच झाल्यास ते डॉ.अशोक केळकरांचे नव्हे तर अकादमीच्या त्या सदस्यांचे करावे लागेल ज्यानी भाषेच्या या प्रकांडपंडिताचा उशीरा का होईना उचित गौरव केला आहे. स्थानिक लोकवाङ्मय गृहात मी तब्बल ६०० रुपये किंमतीचा 'रुजुवात' हा ग्रंथराज फक्त हाताळला होता (खरेदीसाठी त्यावेळी पुरेसे पैसे नसल्याने...) आणि त्यातही प्रा० मे०पुं० रेगे यांनी ब्लर्बवर डॉ.केळकर यांच्या अभ्यासाला केलेला सलाम वाचून काढला होता. आता अंधुकसे आठवते ते हे की 'अनेक विद्याशाखांत ज्याची पाळेमुळे विस्तारलेली आहेत अशा भाषाशास्त्राचे डॉ० अशोक केळकर हे अधिकारी पंडित आहेत' अशा स्वरूपाचे प्रा.रेगे यांचे एक वाक्य. त्यांच्या विविध विद्याशाखांतील अधिकाराकडे केवळ नजर जरी टाकली तरी भोवळ यावी इतकी विद्वत्ता "डॉ.अशोक केळकर" या नावाशी निगडित झाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर केळकर पुण्यात भांडारकर रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात राहतात (पूर्ण पत्ता माहित नाही) आणि जर शक्य झाल्यास एखाद्या पुणेकर मिपा सदस्यांनी या धाग्यावरील आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोच कराव्यात ही विनंती. साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल डॉ.अशोक केळकर यांचे हार्दिक अभिनंदन. इन्द्रा

Nile 22/12/2010 - 22:55
मिपावर दत्त म्हणून उभा ठाकलो(थोडा लेट-च झालो च्यामायला!) अन चांगली बातमी वाचली. चिंतातुरजंतूंचे आभार आणि केळकरांचे अभिनंदन.

डॉ. अशोक केळकरांचं अभिनंदन. पात्र व्यक्तीला योग्य तो सन्मान मिळाला. हे नजरेस आणून देण्याबद्दल चिंतातूरजंतूंना धन्यवाद. यापुढे जाऊन मी त्यांना विनंती करतो की केळकरांनी मांडलेल्या संकल्पनाविश्वाचा थोडक्यात का होईना, पण आढावा घेऊन माझ्यासारख्या सामान्यांना कळेल अशा शब्दात मांडावा.

In reply to by राजेश घासकडवी

यापुढे जाऊन मी त्यांना विनंती करतो की केळकरांनी मांडलेल्या संकल्पनाविश्वाचा थोडक्यात का होईना, पण आढावा घेऊन माझ्यासारख्या सामान्यांना कळेल अशा शब्दात मांडावा.
भाषाविज्ञान हा काही माझ्या विशेष अभ्यासाचा प्रांत नाही. त्यापेक्षा धनंजयला सांगा :-)

In reply to by चिंतातुर जंतू

धनंजय 23/12/2010 - 21:22
माझी योग्यता नाही, पण तरी प्रयत्न करून बघतो. एखादाच लेख घेऊन बघतो - पण काही महिन्यांचा अवधी हवा... अशोक केळकरांचे लेख म्हणजे घट्ट तार्किक वीण असलेल्या "थेसिस" असतात. त्यामुळे सारांश सांगणे म्हणजे धाडसाचे आणि सम्यक-ओळखीचे काम होय. (त्यांच्याशी मतभेद व्यक्त करायचा झाला तर त्यांनी आधीच तसा मतभेद विचारात घेऊन सांगोपांग खंडन केले तर नाही ना? हे तपासून बघावे लागते...)

वाहीदा 23/12/2010 - 23:27
सर्वात आधी दुवा दिल्याबद्दल चिंजं यांचे आभार ! अशोक रा केळकर (मराठी), बशीर बद्र (काश्मिरी), राहामाथ तारीकेरे (कन्नड), केशदा महांता (आसामी) यांनाही समीक्षात्मक पुस्तकांसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. वरिल सर्व मान्यवरांचे अभिनंदन !!

डॉ. केळकर यांचे अभिनंदन. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या लिखाणाशी अल्प परिचय करून देण्याबद्दल चिंजंचे आभार. धनंजय यांच्या लेखाची वाट पहात आहे.

In reply to by रेवती

मुक्तसुनीत 22/12/2010 - 19:12
केळकरांचे अभिनंदन. - भाषेने नातेवाईक :-) "रुजवात" या केळकरांच्या अकादेमीपुरस्कारप्राप्त पुस्तकाची ओळख करून देणारा एक उत्कृष्ट लेख : http://marathiabhyasparishad.org/node/93 ...... आणि हा केळकरांबद्दलचा : http://www.loksatta.com/old/daily/20090423/pvrt23.htm ताक आमचे आणखी एक आवडते लेखक श्री. उदय प्रकाश यांनाही यंदाचा साहित्य अकादेमी पुरस्कार जाहीर झाल्याने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. उदय प्रकाश यांच्या एका कथेची जुजबी ओळख : http://mr.upakram.org/node/2223

आजानुकर्ण 22/12/2010 - 19:28
कालच एका मिपाकराशी झालेल्या चर्चेत केळकरांबाबत कोणीच कसे बोलले नाही हा मुद्दा निघाला होता. धनंजय किंवा चिंतातूर जंतू याबाबत नक्की काहीतरी लिहितील याची खात्री होती. या निमित्ताने या पुरस्काराचाच सन्मान झाला आहे.

चिं.जं.... अभिनंदन करायचेच झाल्यास ते डॉ.अशोक केळकरांचे नव्हे तर अकादमीच्या त्या सदस्यांचे करावे लागेल ज्यानी भाषेच्या या प्रकांडपंडिताचा उशीरा का होईना उचित गौरव केला आहे. स्थानिक लोकवाङ्मय गृहात मी तब्बल ६०० रुपये किंमतीचा 'रुजुवात' हा ग्रंथराज फक्त हाताळला होता (खरेदीसाठी त्यावेळी पुरेसे पैसे नसल्याने...) आणि त्यातही प्रा० मे०पुं० रेगे यांनी ब्लर्बवर डॉ.केळकर यांच्या अभ्यासाला केलेला सलाम वाचून काढला होता. आता अंधुकसे आठवते ते हे की 'अनेक विद्याशाखांत ज्याची पाळेमुळे विस्तारलेली आहेत अशा भाषाशास्त्राचे डॉ० अशोक केळकर हे अधिकारी पंडित आहेत' अशा स्वरूपाचे प्रा.रेगे यांचे एक वाक्य. त्यांच्या विविध विद्याशाखांतील अधिकाराकडे केवळ नजर जरी टाकली तरी भोवळ यावी इतकी विद्वत्ता "डॉ.अशोक केळकर" या नावाशी निगडित झाली आहे. माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर केळकर पुण्यात भांडारकर रस्त्यावर असलेल्या एका बंगल्यात राहतात (पूर्ण पत्ता माहित नाही) आणि जर शक्य झाल्यास एखाद्या पुणेकर मिपा सदस्यांनी या धाग्यावरील आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोच कराव्यात ही विनंती. साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल डॉ.अशोक केळकर यांचे हार्दिक अभिनंदन. इन्द्रा

Nile 22/12/2010 - 22:55
मिपावर दत्त म्हणून उभा ठाकलो(थोडा लेट-च झालो च्यामायला!) अन चांगली बातमी वाचली. चिंतातुरजंतूंचे आभार आणि केळकरांचे अभिनंदन.

डॉ. अशोक केळकरांचं अभिनंदन. पात्र व्यक्तीला योग्य तो सन्मान मिळाला. हे नजरेस आणून देण्याबद्दल चिंतातूरजंतूंना धन्यवाद. यापुढे जाऊन मी त्यांना विनंती करतो की केळकरांनी मांडलेल्या संकल्पनाविश्वाचा थोडक्यात का होईना, पण आढावा घेऊन माझ्यासारख्या सामान्यांना कळेल अशा शब्दात मांडावा.

In reply to by राजेश घासकडवी

यापुढे जाऊन मी त्यांना विनंती करतो की केळकरांनी मांडलेल्या संकल्पनाविश्वाचा थोडक्यात का होईना, पण आढावा घेऊन माझ्यासारख्या सामान्यांना कळेल अशा शब्दात मांडावा.
भाषाविज्ञान हा काही माझ्या विशेष अभ्यासाचा प्रांत नाही. त्यापेक्षा धनंजयला सांगा :-)

In reply to by चिंतातुर जंतू

धनंजय 23/12/2010 - 21:22
माझी योग्यता नाही, पण तरी प्रयत्न करून बघतो. एखादाच लेख घेऊन बघतो - पण काही महिन्यांचा अवधी हवा... अशोक केळकरांचे लेख म्हणजे घट्ट तार्किक वीण असलेल्या "थेसिस" असतात. त्यामुळे सारांश सांगणे म्हणजे धाडसाचे आणि सम्यक-ओळखीचे काम होय. (त्यांच्याशी मतभेद व्यक्त करायचा झाला तर त्यांनी आधीच तसा मतभेद विचारात घेऊन सांगोपांग खंडन केले तर नाही ना? हे तपासून बघावे लागते...)

वाहीदा 23/12/2010 - 23:27
सर्वात आधी दुवा दिल्याबद्दल चिंजं यांचे आभार ! अशोक रा केळकर (मराठी), बशीर बद्र (काश्मिरी), राहामाथ तारीकेरे (कन्नड), केशदा महांता (आसामी) यांनाही समीक्षात्मक पुस्तकांसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. वरिल सर्व मान्यवरांचे अभिनंदन !!

डॉ. केळकर यांचे अभिनंदन. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या लिखाणाशी अल्प परिचय करून देण्याबद्दल चिंजंचे आभार. धनंजय यांच्या लेखाची वाट पहात आहे.
भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर यांना 'रुजुवात' या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. लोकवाङ्मय गृहानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. वाङ्मयाची आणि कलेची आस्वाद मीमांसा आणि समीक्षा या विषयांतल्या केळकरांच्या काही लेखांचं संकलन या पुस्तकात आहे. म्हैसूरची भारतीय भाषा संस्था (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिअन लँग्वेजेस), मुंबईची राज्य मराठी विकास संस्था, पुण्याची मराठी अभ्यास परिषद अशा संस्थांमागे केळकरांची प्रेरणा आणि त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. वैखरी, मध्यमा वगैरे त्यांची भाषाविषयक पुस्तकंही मराठीत यापूर्वी रसिकप्रिय झाली आहेत.

अग्नि..

ज्ञानराम ·

गणेशा 22/12/2010 - 19:20
अतिशय उत्तम कविता .. विशेषकरुन -- कालजात माझ्या अजून राग आहे , मेलेल्या नजरेला अजून जाग आहे, कोण विझवेल चिता हि माझी? मी स्वतःच एक ज्वलंत आग आहे, कोण येईल वाटेस आज त्याचिच वाट आहे, स्वार्थाला पुसणारी, मी दर्याचि लाट आहे, जा सांगा तूम्हि त्यांस, आज जपून घरी जा रे, उफाळून आलेत आज, त्वेषाने लोट सारे.. थर थरते पंख नव्हे , हि गरुड झेप आहे, धर्माचि अधर्माशी , आज गाठ आहे, -- हे खुप आवडले पहिल्या चार लाईन तर गझल्स च्या स्वरुपाच होत्या .. त्यातर जबरीच .. अशेच लिहित रहा .. वाचत आहे ...

गणेशा 22/12/2010 - 19:20
अतिशय उत्तम कविता .. विशेषकरुन -- कालजात माझ्या अजून राग आहे , मेलेल्या नजरेला अजून जाग आहे, कोण विझवेल चिता हि माझी? मी स्वतःच एक ज्वलंत आग आहे, कोण येईल वाटेस आज त्याचिच वाट आहे, स्वार्थाला पुसणारी, मी दर्याचि लाट आहे, जा सांगा तूम्हि त्यांस, आज जपून घरी जा रे, उफाळून आलेत आज, त्वेषाने लोट सारे.. थर थरते पंख नव्हे , हि गरुड झेप आहे, धर्माचि अधर्माशी , आज गाठ आहे, -- हे खुप आवडले पहिल्या चार लाईन तर गझल्स च्या स्वरुपाच होत्या .. त्यातर जबरीच .. अशेच लिहित रहा .. वाचत आहे ...
कालजात माझ्या अजून राग आहे , मेलेल्या नजरेला अजून जाग आहे, कोण विझवेल माझि चिता हि माझि?

मंथूनी नवनीता...व्यर्थ कथा सांडी मार्ग।

प्यारे१ ·

गणेशा 22/12/2010 - 19:47
आपले जवळजवळ सगळे मुद्दे पटतात .. छान लिहिले आहेत .. मी देवांच्या बाबतीत खुप गोंधळलेला आहे ( खाली जमेल तसे लिहितो .. कृपया कोणाला दुखवण्याचा अजिबात हेतु नाही .. जे देवाला माणतात ते माझ्या घरच्यांसारखेच आहे असे मला वाटते ,. आणि जे या सृष्टीला .निसर्गाला प्राधान्य देतात ते माझ्या मनासारखे आहेत असे मला वाटते .. .. २-३ दिवस झाले काम खुप कमी आहे त्यामुळे कोठे लिहिले नाहियेत म्हनुन माझे विचार मी लिहित आहे, पुन्हा नेक्स्ट विक मध्ये खुप लोड आहे म्हनुन लिहिल्यावर आनंद मिळतो म्हणुन माझ्या मनातील घालमेल लिहित आहे ) ------ मी ही बराच विचार केला आहे अश्या गोष्टींवर .. बर्याचदा विचार येतो ... मी डार्विन चा सिद्धान्त शिकलो , उत्क्रांती शिकलो , एका पेशीपासुन नंतर अनेक प्राणी कशे निर्माण होत गेले हे शिकलो ... मग मला प्रश्न पडतो .. देवाने माणुस निर्माण केला असे कसे म्हणता येइल? मग देवाला पण आई-वडिल असतातच म्हणजे गणपती कींवा इतर देव .. मग शंकाराचे आई वडिल कोण ? पार्वतीचे आई वडिल कळतात पण विष्णुचे आई वडिल कोण ? चर्चेत ही मित्रांकडुन बर्याचदा उत्तर येते तु नास्तिक आहे बहुतेक .. काय बोलणार ? (आध्यात्मात मी शुन्य आहे त्यामुळे असे प्रश्न येत असतील ही ..) पण तसे नाहिये .. मी माझ्या घरच्यांसाठी जरी देव वगैरे सगळे आस्तिकाप्रमाणे करतो .. तरी एक शक्ती आहे ती असे नक्की जाणवले आहे. म्हणुन मग मी पुन्हा विचार केले .. काही लोकांच्या च्रचेतुन ही मत बनवले की .. माणसाला बर्याच गोष्टी करताना कोणी आधाराला असले की जास्त बरे वाटते .. काम जोमाने आणि पटकन होते .. तसेच कोणी आधारासाठी देव या संक्लपेणेचा आधार घेतला असेन नक्की .. देव म्हणजे एक शक्ती , ती शक्ती मनाचीच असते अशी माझी धारणा आहे , त्याला कसलेही रुप दिले भले गणपती .. दत्त .. शंकर तरी ती मनाचीच शक्ती आहे असे मला वाटते .. वयक्तीक मला गणपती आणि दत्त खुप आवडतात .. कारण नवनाथ कथासार आणि गणपती च्या गोश्टी लहानपणापासुन घरात मी वाचत आलो आहे ऐकत आलो आहे ... दत्त जयंतीला आणि चतुर्थीला मी ही उपवास धरतो .. मलाच प्रश्न पडतो मग मी नक्की कोण नास्तिक की आस्तिक की आणखि कोणी ? जसे सूर्य- चंद्र हे देव मआणले गेले तसेच इंद्र, यम , असे वेगवेगळे राजे येथे झाले ही अस्तील खुप पुर्वी आणि त्यांच्या इथल्या पराक्रमावरुन त्यांचे स्थान आपण मआणत आलो असेन .. अआणि हळु हळु ते देवतांसमान मआणले जावु लागले असतील असे वाटते .. एक ताजे उदा. देतो .. माझ्या आजोळी (लोणी भापकर, बारामती) येथे संपुर्ण वस्तीचा पुर्वज म्हणुन तात्याबाचे मंदिर आहे, यात्रेला त्याला निवेद्य आम्हीही घेवुन जातो , तेथे गेल्यावर.. ते खुप कडक होते म्हणुन सगळे साफ सुत्रेपणा लागतो असे ऐकुन आहे .. हळु हळु आता तेथे दुसरे देव बाजुला आले आहेत आणि त्या बरोबर याण्चीही पुजा होते .. असेच इंद्र सगळ्यांवर राज्य करीत असेन म्हनुन तो सर्व देवांचा पण नेता असेन .. यम डायरेक्ट मृत्यु देत असेन मह्णुन त्याची तशी निर्मीती केली गेली असेन असे मला वाटत राहते .. कदाचीत हेच बरोबर ही असेन पण चुकच आहे असे ही कोणी ठाम पणे कसे सांगु शकतील .. ? पण पुढे तसे विचार केला की मग वाटते ज्ञानेश्वरी .. तुकारामांचे अभंग हे आपल्यापुढे आहे.. ह्या थोर संतांनी पण पांडुरंगाची आराधना केली आहे .. मग नक्की काय बरोबर .. मग मी विचार करणेच थांबवतो .. मग हळुच साईबाबा, स्वामी समर्थ आठवतात .. तसे हे माणुसच .. अगदी साईबांबाचा फोटो पण अवेलेबल आहे , अलिकडचेच आहेत ते .. मग आपणच त्यांना देव केले नाही का आता.. ते खरेच खुप ग्रेट होते, माणसांचे खुप कष्ठ ते कमी करत होते .. मदत करत होते .. पण ते देव नव्हते हे मला वाटते .. पण आज नंतरच्या तीन पिढ्यांना शिर्डीचे साइबाबा हे देवाचे अवतार्च होते हेच माहित असणारच आहे असे वाटते .. शेवटी काही माणसांची शक्ती खुप मोठी असते .. त्यामुळे ते आपल्या सामन्य माणसापेक्षा खुप मोठे वाटतात आपल्याला तेंव्हा त्या शक्तीला आपण वंदन करतो आणि तीच शक्ती देवरुप माणतो असे माझे मत .. म्हणजे देव नाही असे माझे मत नाही पण देवपण म्हणजे काय हे ही कळाले पाहिजे .. अंद्धश्रद्धा म्हणजे नक्कीच देव नाही .. श्रद्धा म्हणजे पण फक्त रुढी-परंपरा नाही हे ही जाणले पाहिजे असे वाटते ... धन्यवाद

मिपावर कमीत कमी प्रतिसाद असलेला काथ्याकुट असा एक रॅन्डम सर्च करत होतो आणि हा धागा सापडला ... प्यारेजी आपाण जिंकला आहात अध्यात्माच्या धाग्यावर चक्क तब्बल एकच प्रतिसाद ! अहो आश्चर्यम !! "आमच्या वेळेचं मिपा राहिलं नाही आता "

विशेष म्हणजे, ४ वर्षापुर्वीचा हा लेख, अजूनही तितकाच, असाच्या असा, लागू पडतो.

In reply to by यशोधरा

पण देवांच्या बाबतीत तो असण्या नसण्याबद्दल माझ्या मनात खर्रच गोंधळ आहे. मला वाटतं काही तरी आहे, आणि कधी वाटतं तसं काही नाही, ते सर्व मनाचे भ्रम आहेत, तुम्हाला काय वाटतं ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवांच्या बाबतीत तो असण्या नसण्याबद्दल माझ्या मनात खर्रच गोंधळ आहे. मला वाटतं काही तरी आहे, आणि कधी वाटतं तसं काही नाही, ते सर्व मनाचे भ्रम आहेत, तुम्हाला काय वाटतं ?
माझ्या मते देव वगैरे काही नसतं , जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्थेच्या पलीकडे जी अवस्था असतेना ... तुर्या अर्थात सुपरकॉन्शसनेस तिथे पर्यंत पोहचण्यास जो मदत करतो तो सद्गुरु हाच देव !! बाकी सारे आपल्या मनाच्या आनंदासाठी निर्माण केलेले भ्रमच ! पण भ्रम असल्याने काय फरक पडतो ...आपला संबंध तर फक्त आनंदाशी आहे ! येथोनि आनंदु रे आनंदु !!

In reply to by प्रसाद गोडबोले

>>> माझ्या मते देव वगैरे काही नसतं कशावरुन ज्याला लोक देव म्हणतात अशी एक सुप्पर पॉवर नाही, असं वाटतं ? >>>जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्थेच्या पलीकडे जी अवस्था असतेना ... तुर्या अर्थात सुपरकॉन्शसनेस तिथे पर्यंत पोहचण्यास जो मदत करतो तो सद्गुरु हाच देव !! सदगुरुला देव म्हणायचं की आणखी कोणी रमेश पांडुरंग गोखले याला देव म्हणायचं हे ठरविण्याअगोदर मला देवाचा शोध घेतला पाहिजे असे वाटते. देवापर्यंत पोहचायला अशी कोणाची कोणाला मदत लागू नये असे वाटते. कृष्णाने आवाज दिला की दिलीप बिरुटे कोण आहे की आपण हात वर केला पाहिजे, आणि आपण मथुरेचा कृष्णदेवराय यादव यांचं हेच घर आहे का तर लोकांनी कृष्णाचं घर दाखवलं पाहिजे, आणि घरातून आपल्या स्वागतासाठी कृष्ण बाहेर आला पाहिजे, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by बॅटमॅन

कुणाला एकाला वाटून उपयोग नाही. सुर्य म्हटलं की सर्व लोकांना दाखवता येतो, तो बघा सुर्य. मला एकट्याला तो सुर्य आहे असे वाटता कामा नये. सर्वांना (देव आहे आणि देव नाही असं म्हणना-यांना) तो सुर्य वाटला पाहिजे आणि दाखवता आला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन 04/07/2014 - 17:49
ते इतक्या सोपेपणे दाखवता आलं असतं तर काय पाहिजे होतं ओ. पण असो. भोंदू नसलेले काही लोक म्हणतात की देव किंवा तत्सदृश काही आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवावासा वाटतो इतकेच. काहींना ते पटते, काहींना नाही. काहींचा स्वरूपाबद्दल मतभेद असतो तर काहींचा अस्तित्वाबद्दलच. अगदी शंकराचार्य असले म्हणून त्यांच्या काळात नास्तिक लोक नसतीलच असं नाही. फार तर मायनॉरिटीत असतील एवढेच. एखादी गोष्ट सर्व लोकांना पटेलच असे नाही, अन तेवढ्यावरून त्या गोष्टीच्या सत्यतेबद्दल शंका घेण्याचे फार कारण मला दिसत नाही इतकेच.

In reply to by बॅटमॅन

तस्मात शास्त्रं प्रमाणं ते- एक तर शास्त्रानुसार चला किंवा ते सर्व सोडून चला. भोंदु काय म्हणतो आणि विज्ञान काय म्हणतो ते सोडून द्या. देवाच्या मार्गाने जाणार्‍यांना जाऊ द्या. आणि 'यावत जीवेत सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत : '' असा विचार करणार्‍यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. . आपण कसं कोणाला सांगू शकतो की अमुक अमुक मार्गानेच जा. कोणता तरी एकच मार्ग निवडण्यासाठी सत्य शोधलंच पाहिजे. हे की ते असं करु नये नै का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवितानागेश 04/07/2014 - 17:25
बिरुटे सरांचा आवलेकाकांना अल्जिरियातून थेट काश्मिरकडे नेण्याचा प्रयत्न!! ;) एक सोप्पं सांगू का, आहे असे वाटेल तेन्व्हा चिन्ता सोडून आपलं काम करावं, नाही असं वाटेल तेन्व्हा त्यची पर्वा न करता निवांत आपल्या कामाला लागावं. (तसेही आता तुम्ही इथलं काम वाढवून ठेवताय) :P ऑन अ सिरियस नोटः...अगदी प्राथमिक विचार केला तरी त्यांच्या मुळे मानवी जीवनाचा गाडा चालण्यास मदत होताना दिसते अथवा ज्यांच्या योगे काही हानी ही पोचते असे सूर्य, पाऊस(वरुण), वारा इ. ना देव मानण्याची प्रथा सुरु झाली. हा भाग फार महत्त्वाचा आहे. माणसातली कृतज्ञतेची भावना वाढण्यासाठी तरी नक्कीच. ती भावना नसली आणि भोगवाद बोकाळला की नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडली जाते. अंतिमतः आपलीच हानी होते.

In reply to by कवितानागेश

अगदी प्राथमिक विचार केला तरी त्यांच्या मुळे मानवी जीवनाचा गाडा चालण्यास मदत होताना दिसते अथवा ज्यांच्या योगे काही हानी ही पोचते असे सूर्य, पाऊस(वरुण), वारा इ. ना देव मानण्याची प्रथा सुरु झाली. हा भाग फार महत्त्वाचा आहे. माणसातली कृतज्ञतेची भावना वाढण्यासाठी तरी नक्कीच. अगदी मान्य...! पण विविध धार्मिक ग्रंथातून देवांचा आणि त्यांच्या कार्यांचा उल्लेख येतो लेखक कोण रचनाकार कोण ते जाऊ द्या, पण खर्रच असं काही असतं का ? एवढाच माझा प्रश्न आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्यारे१ 06/07/2014 - 21:41
>>> खर्रच असं काही असतं का ? असतं. :) (ते मिळण्यासाठी/ सापडण्यासाठी तयारी करावी लागते. जनरली आपली ती नसते.) हा विषय झालाय बर्‍याचदा. त्यामुळं पुन्हा नको.

In reply to by प्यारे१

अजिबात तसं काही नसतं ! आपल्याला मिळविण्यासाठी ती तयारी करावी लागते ही पळवाट आहे. हा विषय झाला असेल तरी मी वाचलेलं नाही, प्लीज पुन्हा लिहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्यारे१ 06/07/2014 - 22:40
देव ह्या संदर्भात आपली नेमकी व्याख्या काय आहे??? बर्‍याचदा होतं काय की मला, माझ्या सोयीनुसार, मला हवं तेव्हा, मला हवं ते, नि मला हवं तसं मिळालं नाही की मी देव नाही ह्या निष्कर्षापर्यंत येऊन पोचतो. त्या बरोबरच देव मला, माझ्या सोयीनुसार, मला जेव्हा हवा तेव्हा, मला हवा तशा रुपामध्ये दिसणं हे सुध्हा अपेक्षित असतं. तसं दिसलं नाही की गडबड होते. आपल्या श्रद्धाच तेवढ्या डळमळीत असतात. कारण त्यांना पुरेसा पोषक नि योग्य विचार मिळालेला नसतो. आपण आपली देवाची व्याख्या सांगा. आणि 'असं काही असतं का अथवा नसतं का ' चा नेमका अर्थ देखील स्पष्ट करा. लिखित अथवा शाब्दिक सुद्धा संभाषणांच्या मर्यादा असतातच. (उत्तर सवडीनं देईन. इतरांनी लगेच भुई थोपटणं सुरु केल्यास अथवा न केल्यास देखील माझी अजिबात ना नाही)

In reply to by प्यारे१

>>> देव ह्या संदर्भात आपली नेमकी व्याख्या काय आहे??? अहो, आम्हाला काय माहिती. पण आम्ही ’क्रिडाविजुगिषुव्यवहारद्युतीमोदमदस्वप्नकांतिगतिषु’ अशा गुणसमुहाच्या व्रुत्तीला देव म्हटलं पाहिजे, असं आम्ही म्हणतो. अशी आमची व्याख्या. उत्तर सवडीने अवश्य द्या. एकदा या देवाचा सालं सोक्ष मोक्ष लावूनच राहू. हाय काय अन नाय काय. काही संदर्भ ग्रंथ...आजचा आधुनिक विचार अशी काही मांडणी केली आणि देव कसा आहे हे सिद्ध केल्यास मला आनंदच वाटेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्यारे१ 06/07/2014 - 23:20
>>> क्रिडाविजुगिषुव्यवहारद्युतीमोदमदस्वप्नकांतिगतिषु थोडं मराठी अर्थ अथवा स्पष्टीकरण केल्यास बरं होईल. इकडं चटकन अर्थ कळून घेण्यास अवघड आहे. शाळेमध्ये संस्कृत कधीच नव्हतं. संस्कृत येत नाही. (काही स्तोत्रांचे अर्थ सोड्ल्यास)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदा या देवाचा सालं सोक्ष मोक्ष लावूनच राहू.
या पोस्टवरचधावती भेट . . . . गणपती बाप्पाची ! ! ! खरं तर, खुलासा झाला असता. पण त्या चर्चेत, ऐन मोक्याच्या वेळी, आपण हा प्रतिसाद दिलात!
मी गणपतीला साकडं घालीन नै तर म्हसोबाला साकडं घालीन. मला काय करायचं ते मी करीन. तुम्हाला कशाचा निषेध करायचा तो करा. -दिलीप बिरुटे (धार्मिक )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यशोधरा 04/07/2014 - 17:27
मला वाटतं की प्रत्येकाला आपापली मतं बनवायचा अधिकार आहे. माझं मत तुमच्यापे़क्षा वेगळं असू शकतं. ते तस असलं म्हणून काही बिघडत नाही. त्यावरुन गोंधळ कशाला घालायचा? किंवा तुमच्याशी माझं मत पटत नसलं तर मी चूकच आहे, हा प्रतिवाद तरी कशाला? :)

In reply to by यशोधरा

कवितानागेश 04/07/2014 - 17:35
मला तर हल्ली जे वाचेन ते चुकीचं वाटतं!! स्वतःचा प्रतिसाद्देखिल चुकीचा वाटतो. या सगळ्यापेक्षा वेगळीच कुठलीतरी दहाहज्जार्राव्वी शक्यता खरी असावी आणि मांडल्या जाणार्या सगळ्याच शक्यता खोट्या असाव्यात असंही वाटतं... तेपण प्रत्येक विषयात! :D

In reply to by यशोधरा

मतं पटू नयेत पटावीत हा भाग वेगळा. व्यक्तिगत रोखाकडे चर्चा न्यायची नाही किंवा आपलं मत कुणाला पटत नै म्हणुन आरडाओरड करुन आपलं मत मांडलं पाहिजे असं काही नाही. (आपल्याला उद्देशुन नै हं हे) तुम्हाला वाटतं देव आहे तर असू द्या. आम्हाला नै लागला शोध आणि तो कोणाच्या प्रतिसादातून लागणार असेल तर लागू द्या ना. तेव्हा आपलं मत मांडाच. आपल्याला देव कुठे दिसल ते सांगा ? आता तो श्री संत तुकाराम महाराजांमधे दिसला. मोग-याच्या फुलात दिसला. सोनचाफ्यात दिसला. इतकं सांगू नका बा...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यशोधरा 04/07/2014 - 17:45
व्यक्तिगत रोखाकडे चर्चा न्यायची नाही किंवा आपलं मत कुणाला पटत नै म्हणुन आरडाओरड करुन आपलं मत मांडलं पाहिजे असं काही नाही.
हेच म्हटलं आहे की मी :) तुमचं मत मांडताना, माझं मत पटल नाही/ आवडलं नाही हे म्हणा, पण तुम्हाला पटत नाही म्हणजे माझं मत चुकीचं कसं आहे आणि त्या मताची टिंगल व्हायची गरज नाही, इतकंच.

In reply to by यशोधरा

किमान पंचवीस प्रतिसादातून वाद प्रतिवादातून पटवून देता आलं पाहिजे. छ्या प्लीज इतक्या लवकर सहमतीला येऊ नका. बाकी मतांची टिंगल होऊ नये याच्याशीही सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर, कुठेतरी वाचले आहे. एकदा एक बस घाटातून जात असताना बसचे गतीरोधक (ब्रेक्स) बिघडातात आणि चालकाचा ताबा जाऊन बस दरीच्या दिशेने जाऊ लागते. आता त्या बसला खोल दरीत पडण्यापासून कोणीच वाचवू शकत नसतं, 'सर्वांनी बसच्या बाहेर उडी मारून आपापला जीव वाचवावा' असे ओरडून बसचालक बसच्या बाहेर उडी मारण्याच्या तयारीत असतानाच, रस्त्याच्या अगदी कडेला असलेल्या एका दगडाला चाक अडकून बस थांबते आणि सर्वांचेच जीव वाचतात. त्या कथेत म्हंटले होतो तो 'दगड' म्हणजेच देव. देव, पाप-पुण्य ह्या संकल्पना (त्या काळातल्या) अज्ञ माणसाला सद्विचारांच्या मार्गावर ठेवण्यासाठी, संकटकाळी सगळीकडून मदत नाकारली गेली असताना 'देव' सर्वांची मदत करतो ह्या दृढ भावनेपोटी मानसिक बळ मिळून स्वतःच संकटावर मात करणं प्रत्येकाला साध्य व्हावं अशा हेतूने निर्मिल्या गेल्या असाव्यात. अज्ञात शक्तीला मानणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. सर्वसामान्यांना मन केंद्रित करण्यासाठी 'मूर्ती' लागते. म्हणून देवांच्या, राक्षसांच्या मूर्ती बनविल्या गेल्या. त्यांना चिकटविलेल्या गुणधर्मांनुसार देवांच्या सुंदर आणि राक्षसांच्या क्रूर, विद्रुप प्रतिमा निर्मिल्या गेल्या. सांगोवांगी (माऊथ पब्लीसिटी) देवांच्या आणि राक्षसांच्या अस्तित्वाच्या कथा पसरत गेल्या तर कांही स्वार्थासाठी पसरविल्या गेल्या. संसारातील कटकटी, आजारपणं, महागाई, बेरोजगारी, मुलींची लग्न, संतती प्राप्ती, सामाजिक असुरक्षितता वगैरे वगैरे अनंत समस्या आणि निरसन करता येऊ न श़कणार्‍या शंका-कुशंकांनी कर्मकांडांना जन्म दिला आणि अतिशयोक्ती वगळता कर्मकांडं म्हणजेच अध्यात्म ही धारणा पसरली आहे. विज्ञानाच्या प्रगतीने अंधश्रद्धा आणि कर्मकांडं मागे पडतील असा एक विश्वास होता. पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे सामाजिक बदलाला वेग आला आणि व्यावसायिक स्पर्धेतून असुरक्षिततेची भावना बळावली. ह्याची परिणीती सुशिक्षितांच्या वाढत्या कर्मकांडात झाली. मानसिक बळ प्राप्त होण्यासाठी, कोणीतरी आपला वाली आहे ह्या विश्वासासाठी (जो आवश्यक असतो), देवावर, पाप-पुण्याच्या संकल्पनेवर विश्वास ठेवावा पण कर्मकांडापासून दूर रहावं असं माझं वैयक्तिक मत आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ 06/07/2014 - 21:46
देव मानणार्‍या लोकांचे मोठे गट वरील कारणांमुळं देव मानतात. अगदीच स्पेसिफिक बोलायचं तर १. भीती आणि ठराविक विपरीत प्रसंगी अचानक अनुकूलता निर्माण होऊन त्यातून बाहेर पडणं २. नीती अनितीच्या कल्पना. ३. आत्यंतिक जिज्ञासेपोटी प्रश्न उत्पन्न होऊन सत्यान्वेषणाचा प्रयत्न. ४. निव्वळ कृतज्ञता नि प्रेम अथवा भक्ती. ह्या मार्गांनी देवाकडं झुकण्याचा कल तयार होतो. तो टिकवून वाढवणं आपापल्या हातात आहे. असो!

प्यारे१ 05/07/2014 - 14:54
मा. प्रसाद गोडबोले, ज्येष्ठ संपादक्स आणि मित्रजनांनी आमच्या ह्या जुन्या धाग्याला ह्याठिकाणी हे जे पुनरु-अहंहं (घसा घसा)- पुनरुज्जिवित अशा पद्धतीनं केलं किंवा ह्याठिकाणी जो तुत्य (बरोबरे ना?) प्रयत्न जो असा छान केलेला आहे त्याबद्दल त्याठिकाणी मी आपणा सर्वांचा हार्दिक आणि अंतःकरणपूर्वक आभारी आहे. अशा पद्धतीनं जर सगळ्या दूरलक्षित धाग्यांचा ह्या ठिकाणी विचार झाला तर मिसळपाव हे एक अतिशय लोकप्रिय संस्थळ ठरेल ह्या बाबत मला तिळमात्र शंका नाही. (खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण झाली. असो.) जय हिन्द जय महाराष्ट्र!

पैसा 05/07/2014 - 15:07
प्यारेकाकांचा धागा चावडीमधे हलवा नायतर प्यारेकाकांनाच संपादकांच्या कंपूमधे हलवा.

In reply to by प्यारे१

पैसा 05/07/2014 - 15:16
कंपू असणं चांगलं. कंपूबाजी वैट्ट. असं हल्लीच एका जालीय वजनदार व्यक्तिमत्त्वाने लिहिलेलं वाचलं आहे. (मिपावर नव्हे.)

In reply to by पैसा

प्यारे१ 05/07/2014 - 15:24
>>> जालीय वजनदार व्यक्तिमत्त्वाने लिहिलेलं वाचलं आहे. (मिपावर नव्हे.) तेच्च का ते? ;) बाकी आम्ही मिपा सोडून कुठ्ठं नसतो बरं :P स्वगतः धागा काय प्रतिसाद काय, कॅय्य चॅल्लंय कॅय्य?

In reply to by प्यारे१

पैसा 05/07/2014 - 15:28
तेच्च ते!! आम्ही सर्वसंचारी. यत्र तत्र सर्वत्र परमेश्वराप्रमाणे नीरिक्षण करत असतो. आता विचारा देव हाय का नाय! कुठे आहे अवांतर?

In reply to by कवितानागेश

प्यारे१ 07/07/2014 - 01:19
कारण माणूस हाच फक्त अशा पद्धतीचा विचार करु शकतो. नि तसा विचार करताकरता कधीकधी 'मी कर्ता' असा सुप्त विचार निर्माण होतो. त्यामुळं आहे की नाही हे कन्फ्युजन निर्माण होतं.

सुबोध खरे 07/07/2014 - 10:23
शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला होता. त्यात आठ माकडे एका पिंप सदृश्य उंच नळकांड्यात ठेवली आणि त्यातले एक जरी माकड वर चढून बाहेर येऊ लागले तरी त्यांच्यावर बर्फाच्या अत्यंत थंड गार पाण्याचा शिडकावा होईल अशी व्यवस्था केली. माकडांची आतमध्ये खाणे पिणे इ उत्तम व्यवस्था होती. काही दिवसांनी ती माकडे हे "शिकली" कि आपल्यापैकी एक जरी माकड वर चढू लागले तरी आपल्याला बर्फाच्या पाण्याचा मारा होतो. त्यामुळे आता ती माकडे त्यांच्या पैकी एक जरी वर चढू लागले तरी किंचाळून आणि चावे घेऊन त्या माकडाला खाली खेचू लागत. असे काही दिवस गेल्यावर त्यांनी तो बर्फाच्या पाण्यचा मारा बंद केला आता एक जरी माकड वर चढू लागले कि इतर ७ माकडे त्याला खाली खेचत असत. काही अवधीनंतर त्यांनी यातील एक माकड बाहेर काढले आणि त्या जागी दुसरे माकड आणले. हे नवीन माकड जेंव्हा वर चढू लागे तेंव्हा इतर सर्व माकडे त्याला चावून आणि किंचाळून खाली खेचत असत. काही दिवसांनी ते माकड पण शिकले कि कोणीही वर जाऊ लागला तर त्याला खाली खेचायचे. शास्त्रज्ञांनी हळूहळू एक एका करत सर्व मूळ माकडे काढून दुसरी माकडे तेथे रुजू केली. आता तेथे एकही माकडाला बर्फाच्या पाण्याच्या माऱ्याचा अनुभव नव्हता पण एक जरी माकड वर चढू लागले तरी इतर माकडे त्याला चावून किंचाळून खाली खेचत असत. शेवटी कार्यकारण भाव जरी नाहीसा झाला तरीही श्रद्धा,परंपरा,किंवा कर्मकांड कसे चालू राहते याचे हे उत्तम उदाहरण आहे. ( या प्रयोगाची विदा माझ्याकडे नाही पण हा प्रयोग यशस्वी झाला असावा अशी मला खात्री आहे) याचे तात्पर्य एकच-- कोणतीही श्रद्धा, कर्मकांड किंवा प्रणाली आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी आपण पूर्णपणे समजून उमजून स्वीकारावी. केवळ बाबा वाक्यम प्रमाणं म्हणून स्वीकारू नये.

In reply to by सुबोध खरे

@याचे तात्पर्य एकच-- कोणतीही श्रद्धा, कर्मकांड किंवा प्रणाली आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी आपण पूर्णपणे समजून उमजून स्वीकारावी. >>>> तेच तर खरं! पण समजून आणि विशेषत: उमजून घेतलं.. तर धर्मवेड कमी होतं .. अनावश्यक धर्माभिमानही गळुन पडतो. पण ज्यांना या 'सगळ्याची' झींग चढलेली असते.. ते स्वत: टाइट होतातच.पण जे सुजाण यात मर्यादेत राहू पहातील..किंवा पूर्ण बाजुला होऊन आपल्या बळावर जे मिळेल..ते स्वीकारुन जगू लागतील.. त्यांना ही-माकडं 'खाली ओढतात'..जागोजाग शिव्याशाप देत..आणि उपदेशाचे डोस पाजत..बळचकर टोचत फिरतात...यांचं काय करायच? आमचे एक व्यवसाय बंधु असेच एका पंथाच्या आध्यात्मिक टोळीचे गेली दहा वर्ष शिकार झालेले होते..होते म्हणायचं,कारण त्यांना मी वारंवार या मायाजालाबद्दल सांगायचो..ते ऐकत नव्हतेच.पण ३ महिन्यापूर्वी त्यांची या टोळीकडून अशी जबर कोंडी झाली..की वैतागून त्यांनीच हा नाद सोडला. त्यामुळे ही मंडळी 'फटका-बसल्याशिवाय' सरळ होत नाहित..हे माझ्या लक्षात आलं..पण तोपर्यंत हे जे दुसय्रांना लस लावत फिरतात.. त्याला कायद्यानी अटकाव बसेल अशी काही योजना करायला हवी का नको???

In reply to by सुबोध खरे

धन्या 07/07/2014 - 11:22
डॉक्टर साहेब, कंडीशनिंगचे छान उदाहरण दिलेत तुम्ही. श्रद्धेच्या बाबतीत माणसंही या प्रयोगातील माकडांप्रमाणेच वागतात. तीन चार हजार वर्षांच्या "कंडीशनिंग"चा प्रभाव एकदम नाहीसा होणार नाही. तो हळूहळू माणसांना आंजारुन गोंजारुन कमी करावा लागेल.

गणेशा 22/12/2010 - 19:47
आपले जवळजवळ सगळे मुद्दे पटतात .. छान लिहिले आहेत .. मी देवांच्या बाबतीत खुप गोंधळलेला आहे ( खाली जमेल तसे लिहितो .. कृपया कोणाला दुखवण्याचा अजिबात हेतु नाही .. जे देवाला माणतात ते माझ्या घरच्यांसारखेच आहे असे मला वाटते ,. आणि जे या सृष्टीला .निसर्गाला प्राधान्य देतात ते माझ्या मनासारखे आहेत असे मला वाटते .. .. २-३ दिवस झाले काम खुप कमी आहे त्यामुळे कोठे लिहिले नाहियेत म्हनुन माझे विचार मी लिहित आहे, पुन्हा नेक्स्ट विक मध्ये खुप लोड आहे म्हनुन लिहिल्यावर आनंद मिळतो म्हणुन माझ्या मनातील घालमेल लिहित आहे ) ------ मी ही बराच विचार केला आहे अश्या गोष्टींवर .. बर्याचदा विचार येतो ... मी डार्विन चा सिद्धान्त शिकलो , उत्क्रांती शिकलो , एका पेशीपासुन नंतर अनेक प्राणी कशे निर्माण होत गेले हे शिकलो ... मग मला प्रश्न पडतो .. देवाने माणुस निर्माण केला असे कसे म्हणता येइल? मग देवाला पण आई-वडिल असतातच म्हणजे गणपती कींवा इतर देव .. मग शंकाराचे आई वडिल कोण ? पार्वतीचे आई वडिल कळतात पण विष्णुचे आई वडिल कोण ? चर्चेत ही मित्रांकडुन बर्याचदा उत्तर येते तु नास्तिक आहे बहुतेक .. काय बोलणार ? (आध्यात्मात मी शुन्य आहे त्यामुळे असे प्रश्न येत असतील ही ..) पण तसे नाहिये .. मी माझ्या घरच्यांसाठी जरी देव वगैरे सगळे आस्तिकाप्रमाणे करतो .. तरी एक शक्ती आहे ती असे नक्की जाणवले आहे. म्हणुन मग मी पुन्हा विचार केले .. काही लोकांच्या च्रचेतुन ही मत बनवले की .. माणसाला बर्याच गोष्टी करताना कोणी आधाराला असले की जास्त बरे वाटते .. काम जोमाने आणि पटकन होते .. तसेच कोणी आधारासाठी देव या संक्लपेणेचा आधार घेतला असेन नक्की .. देव म्हणजे एक शक्ती , ती शक्ती मनाचीच असते अशी माझी धारणा आहे , त्याला कसलेही रुप दिले भले गणपती .. दत्त .. शंकर तरी ती मनाचीच शक्ती आहे असे मला वाटते .. वयक्तीक मला गणपती आणि दत्त खुप आवडतात .. कारण नवनाथ कथासार आणि गणपती च्या गोश्टी लहानपणापासुन घरात मी वाचत आलो आहे ऐकत आलो आहे ... दत्त जयंतीला आणि चतुर्थीला मी ही उपवास धरतो .. मलाच प्रश्न पडतो मग मी नक्की कोण नास्तिक की आस्तिक की आणखि कोणी ? जसे सूर्य- चंद्र हे देव मआणले गेले तसेच इंद्र, यम , असे वेगवेगळे राजे येथे झाले ही अस्तील खुप पुर्वी आणि त्यांच्या इथल्या पराक्रमावरुन त्यांचे स्थान आपण मआणत आलो असेन .. अआणि हळु हळु ते देवतांसमान मआणले जावु लागले असतील असे वाटते .. एक ताजे उदा. देतो .. माझ्या आजोळी (लोणी भापकर, बारामती) येथे संपुर्ण वस्तीचा पुर्वज म्हणुन तात्याबाचे मंदिर आहे, यात्रेला त्याला निवेद्य आम्हीही घेवुन जातो , तेथे गेल्यावर.. ते खुप कडक होते म्हणुन सगळे साफ सुत्रेपणा लागतो असे ऐकुन आहे .. हळु हळु आता तेथे दुसरे देव बाजुला आले आहेत आणि त्या बरोबर याण्चीही पुजा होते .. असेच इंद्र सगळ्यांवर राज्य करीत असेन म्हनुन तो सर्व देवांचा पण नेता असेन .. यम डायरेक्ट मृत्यु देत असेन मह्णुन त्याची तशी निर्मीती केली गेली असेन असे मला वाटत राहते .. कदाचीत हेच बरोबर ही असेन पण चुकच आहे असे ही कोणी ठाम पणे कसे सांगु शकतील .. ? पण पुढे तसे विचार केला की मग वाटते ज्ञानेश्वरी .. तुकारामांचे अभंग हे आपल्यापुढे आहे.. ह्या थोर संतांनी पण पांडुरंगाची आराधना केली आहे .. मग नक्की काय बरोबर .. मग मी विचार करणेच थांबवतो .. मग हळुच साईबाबा, स्वामी समर्थ आठवतात .. तसे हे माणुसच .. अगदी साईबांबाचा फोटो पण अवेलेबल आहे , अलिकडचेच आहेत ते .. मग आपणच त्यांना देव केले नाही का आता.. ते खरेच खुप ग्रेट होते, माणसांचे खुप कष्ठ ते कमी करत होते .. मदत करत होते .. पण ते देव नव्हते हे मला वाटते .. पण आज नंतरच्या तीन पिढ्यांना शिर्डीचे साइबाबा हे देवाचे अवतार्च होते हेच माहित असणारच आहे असे वाटते .. शेवटी काही माणसांची शक्ती खुप मोठी असते .. त्यामुळे ते आपल्या सामन्य माणसापेक्षा खुप मोठे वाटतात आपल्याला तेंव्हा त्या शक्तीला आपण वंदन करतो आणि तीच शक्ती देवरुप माणतो असे माझे मत .. म्हणजे देव नाही असे माझे मत नाही पण देवपण म्हणजे काय हे ही कळाले पाहिजे .. अंद्धश्रद्धा म्हणजे नक्कीच देव नाही .. श्रद्धा म्हणजे पण फक्त रुढी-परंपरा नाही हे ही जाणले पाहिजे असे वाटते ... धन्यवाद

मिपावर कमीत कमी प्रतिसाद असलेला काथ्याकुट असा एक रॅन्डम सर्च करत होतो आणि हा धागा सापडला ... प्यारेजी आपाण जिंकला आहात अध्यात्माच्या धाग्यावर चक्क तब्बल एकच प्रतिसाद ! अहो आश्चर्यम !! "आमच्या वेळेचं मिपा राहिलं नाही आता "

विशेष म्हणजे, ४ वर्षापुर्वीचा हा लेख, अजूनही तितकाच, असाच्या असा, लागू पडतो.

In reply to by यशोधरा

पण देवांच्या बाबतीत तो असण्या नसण्याबद्दल माझ्या मनात खर्रच गोंधळ आहे. मला वाटतं काही तरी आहे, आणि कधी वाटतं तसं काही नाही, ते सर्व मनाचे भ्रम आहेत, तुम्हाला काय वाटतं ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवांच्या बाबतीत तो असण्या नसण्याबद्दल माझ्या मनात खर्रच गोंधळ आहे. मला वाटतं काही तरी आहे, आणि कधी वाटतं तसं काही नाही, ते सर्व मनाचे भ्रम आहेत, तुम्हाला काय वाटतं ?
माझ्या मते देव वगैरे काही नसतं , जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्थेच्या पलीकडे जी अवस्था असतेना ... तुर्या अर्थात सुपरकॉन्शसनेस तिथे पर्यंत पोहचण्यास जो मदत करतो तो सद्गुरु हाच देव !! बाकी सारे आपल्या मनाच्या आनंदासाठी निर्माण केलेले भ्रमच ! पण भ्रम असल्याने काय फरक पडतो ...आपला संबंध तर फक्त आनंदाशी आहे ! येथोनि आनंदु रे आनंदु !!

In reply to by प्रसाद गोडबोले

>>> माझ्या मते देव वगैरे काही नसतं कशावरुन ज्याला लोक देव म्हणतात अशी एक सुप्पर पॉवर नाही, असं वाटतं ? >>>जागृत स्वप्न सुषुप्ती अवस्थेच्या पलीकडे जी अवस्था असतेना ... तुर्या अर्थात सुपरकॉन्शसनेस तिथे पर्यंत पोहचण्यास जो मदत करतो तो सद्गुरु हाच देव !! सदगुरुला देव म्हणायचं की आणखी कोणी रमेश पांडुरंग गोखले याला देव म्हणायचं हे ठरविण्याअगोदर मला देवाचा शोध घेतला पाहिजे असे वाटते. देवापर्यंत पोहचायला अशी कोणाची कोणाला मदत लागू नये असे वाटते. कृष्णाने आवाज दिला की दिलीप बिरुटे कोण आहे की आपण हात वर केला पाहिजे, आणि आपण मथुरेचा कृष्णदेवराय यादव यांचं हेच घर आहे का तर लोकांनी कृष्णाचं घर दाखवलं पाहिजे, आणि घरातून आपल्या स्वागतासाठी कृष्ण बाहेर आला पाहिजे, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by बॅटमॅन

कुणाला एकाला वाटून उपयोग नाही. सुर्य म्हटलं की सर्व लोकांना दाखवता येतो, तो बघा सुर्य. मला एकट्याला तो सुर्य आहे असे वाटता कामा नये. सर्वांना (देव आहे आणि देव नाही असं म्हणना-यांना) तो सुर्य वाटला पाहिजे आणि दाखवता आला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅटमॅन 04/07/2014 - 17:49
ते इतक्या सोपेपणे दाखवता आलं असतं तर काय पाहिजे होतं ओ. पण असो. भोंदू नसलेले काही लोक म्हणतात की देव किंवा तत्सदृश काही आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवावासा वाटतो इतकेच. काहींना ते पटते, काहींना नाही. काहींचा स्वरूपाबद्दल मतभेद असतो तर काहींचा अस्तित्वाबद्दलच. अगदी शंकराचार्य असले म्हणून त्यांच्या काळात नास्तिक लोक नसतीलच असं नाही. फार तर मायनॉरिटीत असतील एवढेच. एखादी गोष्ट सर्व लोकांना पटेलच असे नाही, अन तेवढ्यावरून त्या गोष्टीच्या सत्यतेबद्दल शंका घेण्याचे फार कारण मला दिसत नाही इतकेच.

In reply to by बॅटमॅन

तस्मात शास्त्रं प्रमाणं ते- एक तर शास्त्रानुसार चला किंवा ते सर्व सोडून चला. भोंदु काय म्हणतो आणि विज्ञान काय म्हणतो ते सोडून द्या. देवाच्या मार्गाने जाणार्‍यांना जाऊ द्या. आणि 'यावत जीवेत सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत : '' असा विचार करणार्‍यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. . आपण कसं कोणाला सांगू शकतो की अमुक अमुक मार्गानेच जा. कोणता तरी एकच मार्ग निवडण्यासाठी सत्य शोधलंच पाहिजे. हे की ते असं करु नये नै का ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवितानागेश 04/07/2014 - 17:25
बिरुटे सरांचा आवलेकाकांना अल्जिरियातून थेट काश्मिरकडे नेण्याचा प्रयत्न!! ;) एक सोप्पं सांगू का, आहे असे वाटेल तेन्व्हा चिन्ता सोडून आपलं काम करावं, नाही असं वाटेल तेन्व्हा त्यची पर्वा न करता निवांत आपल्या कामाला लागावं. (तसेही आता तुम्ही इथलं काम वाढवून ठेवताय) :P ऑन अ सिरियस नोटः...अगदी प्राथमिक विचार केला तरी त्यांच्या मुळे मानवी जीवनाचा गाडा चालण्यास मदत होताना दिसते अथवा ज्यांच्या योगे काही हानी ही पोचते असे सूर्य, पाऊस(वरुण), वारा इ. ना देव मानण्याची प्रथा सुरु झाली. हा भाग फार महत्त्वाचा आहे. माणसातली कृतज्ञतेची भावना वाढण्यासाठी तरी नक्कीच. ती भावना नसली आणि भोगवाद बोकाळला की नैसर्गिक साधनसंपत्ती ओरबाडली जाते. अंतिमतः आपलीच हानी होते.

In reply to by कवितानागेश

अगदी प्राथमिक विचार केला तरी त्यांच्या मुळे मानवी जीवनाचा गाडा चालण्यास मदत होताना दिसते अथवा ज्यांच्या योगे काही हानी ही पोचते असे सूर्य, पाऊस(वरुण), वारा इ. ना देव मानण्याची प्रथा सुरु झाली. हा भाग फार महत्त्वाचा आहे. माणसातली कृतज्ञतेची भावना वाढण्यासाठी तरी नक्कीच. अगदी मान्य...! पण विविध धार्मिक ग्रंथातून देवांचा आणि त्यांच्या कार्यांचा उल्लेख येतो लेखक कोण रचनाकार कोण ते जाऊ द्या, पण खर्रच असं काही असतं का ? एवढाच माझा प्रश्न आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्यारे१ 06/07/2014 - 21:41
>>> खर्रच असं काही असतं का ? असतं. :) (ते मिळण्यासाठी/ सापडण्यासाठी तयारी करावी लागते. जनरली आपली ती नसते.) हा विषय झालाय बर्‍याचदा. त्यामुळं पुन्हा नको.

In reply to by प्यारे१

अजिबात तसं काही नसतं ! आपल्याला मिळविण्यासाठी ती तयारी करावी लागते ही पळवाट आहे. हा विषय झाला असेल तरी मी वाचलेलं नाही, प्लीज पुन्हा लिहा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्यारे१ 06/07/2014 - 22:40
देव ह्या संदर्भात आपली नेमकी व्याख्या काय आहे??? बर्‍याचदा होतं काय की मला, माझ्या सोयीनुसार, मला हवं तेव्हा, मला हवं ते, नि मला हवं तसं मिळालं नाही की मी देव नाही ह्या निष्कर्षापर्यंत येऊन पोचतो. त्या बरोबरच देव मला, माझ्या सोयीनुसार, मला जेव्हा हवा तेव्हा, मला हवा तशा रुपामध्ये दिसणं हे सुध्हा अपेक्षित असतं. तसं दिसलं नाही की गडबड होते. आपल्या श्रद्धाच तेवढ्या डळमळीत असतात. कारण त्यांना पुरेसा पोषक नि योग्य विचार मिळालेला नसतो. आपण आपली देवाची व्याख्या सांगा. आणि 'असं काही असतं का अथवा नसतं का ' चा नेमका अर्थ देखील स्पष्ट करा. लिखित अथवा शाब्दिक सुद्धा संभाषणांच्या मर्यादा असतातच. (उत्तर सवडीनं देईन. इतरांनी लगेच भुई थोपटणं सुरु केल्यास अथवा न केल्यास देखील माझी अजिबात ना नाही)

In reply to by प्यारे१

>>> देव ह्या संदर्भात आपली नेमकी व्याख्या काय आहे??? अहो, आम्हाला काय माहिती. पण आम्ही ’क्रिडाविजुगिषुव्यवहारद्युतीमोदमदस्वप्नकांतिगतिषु’ अशा गुणसमुहाच्या व्रुत्तीला देव म्हटलं पाहिजे, असं आम्ही म्हणतो. अशी आमची व्याख्या. उत्तर सवडीने अवश्य द्या. एकदा या देवाचा सालं सोक्ष मोक्ष लावूनच राहू. हाय काय अन नाय काय. काही संदर्भ ग्रंथ...आजचा आधुनिक विचार अशी काही मांडणी केली आणि देव कसा आहे हे सिद्ध केल्यास मला आनंदच वाटेल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्यारे१ 06/07/2014 - 23:20
>>> क्रिडाविजुगिषुव्यवहारद्युतीमोदमदस्वप्नकांतिगतिषु थोडं मराठी अर्थ अथवा स्पष्टीकरण केल्यास बरं होईल. इकडं चटकन अर्थ कळून घेण्यास अवघड आहे. शाळेमध्ये संस्कृत कधीच नव्हतं. संस्कृत येत नाही. (काही स्तोत्रांचे अर्थ सोड्ल्यास)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदा या देवाचा सालं सोक्ष मोक्ष लावूनच राहू.
या पोस्टवरचधावती भेट . . . . गणपती बाप्पाची ! ! ! खरं तर, खुलासा झाला असता. पण त्या चर्चेत, ऐन मोक्याच्या वेळी, आपण हा प्रतिसाद दिलात!
मी गणपतीला साकडं घालीन नै तर म्हसोबाला साकडं घालीन. मला काय करायचं ते मी करीन. तुम्हाला कशाचा निषेध करायचा तो करा. -दिलीप बिरुटे (धार्मिक )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यशोधरा 04/07/2014 - 17:27
मला वाटतं की प्रत्येकाला आपापली मतं बनवायचा अधिकार आहे. माझं मत तुमच्यापे़क्षा वेगळं असू शकतं. ते तस असलं म्हणून काही बिघडत नाही. त्यावरुन गोंधळ कशाला घालायचा? किंवा तुमच्याशी माझं मत पटत नसलं तर मी चूकच आहे, हा प्रतिवाद तरी कशाला? :)

In reply to by यशोधरा

कवितानागेश 04/07/2014 - 17:35
मला तर हल्ली जे वाचेन ते चुकीचं वाटतं!! स्वतःचा प्रतिसाद्देखिल चुकीचा वाटतो. या सगळ्यापेक्षा वेगळीच कुठलीतरी दहाहज्जार्राव्वी शक्यता खरी असावी आणि मांडल्या जाणार्या सगळ्याच शक्यता खोट्या असाव्यात असंही वाटतं... तेपण प्रत्येक विषयात! :D

In reply to by यशोधरा

मतं पटू नयेत पटावीत हा भाग वेगळा. व्यक्तिगत रोखाकडे चर्चा न्यायची नाही किंवा आपलं मत कुणाला पटत नै म्हणुन आरडाओरड करुन आपलं मत मांडलं पाहिजे असं काही नाही. (आपल्याला उद्देशुन नै हं हे) तुम्हाला वाटतं देव आहे तर असू द्या. आम्हाला नै लागला शोध आणि तो कोणाच्या प्रतिसादातून लागणार असेल तर लागू द्या ना. तेव्हा आपलं मत मांडाच. आपल्याला देव कुठे दिसल ते सांगा ? आता तो श्री संत तुकाराम महाराजांमधे दिसला. मोग-याच्या फुलात दिसला. सोनचाफ्यात दिसला. इतकं सांगू नका बा...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यशोधरा 04/07/2014 - 17:45
व्यक्तिगत रोखाकडे चर्चा न्यायची नाही किंवा आपलं मत कुणाला पटत नै म्हणुन आरडाओरड करुन आपलं मत मांडलं पाहिजे असं काही नाही.
हेच म्हटलं आहे की मी :) तुमचं मत मांडताना, माझं मत पटल नाही/ आवडलं नाही हे म्हणा, पण तुम्हाला पटत नाही म्हणजे माझं मत चुकीचं कसं आहे आणि त्या मताची टिंगल व्हायची गरज नाही, इतकंच.

In reply to by यशोधरा

किमान पंचवीस प्रतिसादातून वाद प्रतिवादातून पटवून देता आलं पाहिजे. छ्या प्लीज इतक्या लवकर सहमतीला येऊ नका. बाकी मतांची टिंगल होऊ नये याच्याशीही सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे सर, कुठेतरी वाचले आहे. एकदा एक बस घाटातून जात असताना बसचे गतीरोधक (ब्रेक्स) बिघडातात आणि चालकाचा ताबा जाऊन बस दरीच्या दिशेने जाऊ लागते. आता त्या बसला खोल दरीत पडण्यापासून कोणीच वाचवू शकत नसतं, 'सर्वांनी बसच्या बाहेर उडी मारून आपापला जीव वाचवावा' असे ओरडून बसचालक बसच्या बाहेर उडी मारण्याच्या तयारीत असतानाच, रस्त्याच्या अगदी कडेला असलेल्या एका दगडाला चाक अडकून बस थांबते आणि सर्वांचेच जीव वाचतात. त्या कथेत म्हंटले होतो तो 'दगड' म्हणजेच देव. देव, पाप-पुण्य ह्या संकल्पना (त्या काळातल्या) अज्ञ माणसाला सद्विचारांच्या मार्गावर ठेवण्यासाठी, संकटकाळी सगळीकडून मदत नाकारली गेली असताना 'देव' सर्वांची मदत करतो ह्या दृढ भावनेपोटी मानसिक बळ मिळून स्वतःच संकटावर मात करणं प्रत्येकाला साध्य व्हावं अशा हेतूने निर्मिल्या गेल्या असाव्यात. अज्ञात शक्तीला मानणे प्रत्येकाला जमतेच असे नाही. सर्वसामान्यांना मन केंद्रित करण्यासाठी 'मूर्ती' लागते. म्हणून देवांच्या, राक्षसांच्या मूर्ती बनविल्या गेल्या. त्यांना चिकटविलेल्या गुणधर्मांनुसार देवांच्या सुंदर आणि राक्षसांच्या क्रूर, विद्रुप प्रतिमा निर्मिल्या गेल्या. सांगोवांगी (माऊथ पब्लीसिटी) देवांच्या आणि राक्षसांच्या अस्तित्वाच्या कथा पसरत गेल्या तर कांही स्वार्थासाठी पसरविल्या गेल्या. संसारातील कटकटी, आजारपणं, महागाई, बेरोजगारी, मुलींची लग्न, संतती प्राप्ती, सामाजिक असुरक्षितता वगैरे वगैरे अनंत समस्या आणि निरसन करता येऊ न श़कणार्‍या शंका-कुशंकांनी कर्मकांडांना जन्म दिला आणि अतिशयोक्ती वगळता कर्मकांडं म्हणजेच अध्यात्म ही धारणा पसरली आहे. विज्ञानाच्या प्रगतीने अंधश्रद्धा आणि कर्मकांडं मागे पडतील असा एक विश्वास होता. पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे सामाजिक बदलाला वेग आला आणि व्यावसायिक स्पर्धेतून असुरक्षिततेची भावना बळावली. ह्याची परिणीती सुशिक्षितांच्या वाढत्या कर्मकांडात झाली. मानसिक बळ प्राप्त होण्यासाठी, कोणीतरी आपला वाली आहे ह्या विश्वासासाठी (जो आवश्यक असतो), देवावर, पाप-पुण्याच्या संकल्पनेवर विश्वास ठेवावा पण कर्मकांडापासून दूर रहावं असं माझं वैयक्तिक मत आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्यारे१ 06/07/2014 - 21:46
देव मानणार्‍या लोकांचे मोठे गट वरील कारणांमुळं देव मानतात. अगदीच स्पेसिफिक बोलायचं तर १. भीती आणि ठराविक विपरीत प्रसंगी अचानक अनुकूलता निर्माण होऊन त्यातून बाहेर पडणं २. नीती अनितीच्या कल्पना. ३. आत्यंतिक जिज्ञासेपोटी प्रश्न उत्पन्न होऊन सत्यान्वेषणाचा प्रयत्न. ४. निव्वळ कृतज्ञता नि प्रेम अथवा भक्ती. ह्या मार्गांनी देवाकडं झुकण्याचा कल तयार होतो. तो टिकवून वाढवणं आपापल्या हातात आहे. असो!

प्यारे१ 05/07/2014 - 14:54
मा. प्रसाद गोडबोले, ज्येष्ठ संपादक्स आणि मित्रजनांनी आमच्या ह्या जुन्या धाग्याला ह्याठिकाणी हे जे पुनरु-अहंहं (घसा घसा)- पुनरुज्जिवित अशा पद्धतीनं केलं किंवा ह्याठिकाणी जो तुत्य (बरोबरे ना?) प्रयत्न जो असा छान केलेला आहे त्याबद्दल त्याठिकाणी मी आपणा सर्वांचा हार्दिक आणि अंतःकरणपूर्वक आभारी आहे. अशा पद्धतीनं जर सगळ्या दूरलक्षित धाग्यांचा ह्या ठिकाणी विचार झाला तर मिसळपाव हे एक अतिशय लोकप्रिय संस्थळ ठरेल ह्या बाबत मला तिळमात्र शंका नाही. (खरंच गोपीनाथ मुंडे साहेबांची आठवण झाली. असो.) जय हिन्द जय महाराष्ट्र!

पैसा 05/07/2014 - 15:07
प्यारेकाकांचा धागा चावडीमधे हलवा नायतर प्यारेकाकांनाच संपादकांच्या कंपूमधे हलवा.

In reply to by प्यारे१

पैसा 05/07/2014 - 15:16
कंपू असणं चांगलं. कंपूबाजी वैट्ट. असं हल्लीच एका जालीय वजनदार व्यक्तिमत्त्वाने लिहिलेलं वाचलं आहे. (मिपावर नव्हे.)

In reply to by पैसा

प्यारे१ 05/07/2014 - 15:24
>>> जालीय वजनदार व्यक्तिमत्त्वाने लिहिलेलं वाचलं आहे. (मिपावर नव्हे.) तेच्च का ते? ;) बाकी आम्ही मिपा सोडून कुठ्ठं नसतो बरं :P स्वगतः धागा काय प्रतिसाद काय, कॅय्य चॅल्लंय कॅय्य?

In reply to by प्यारे१

पैसा 05/07/2014 - 15:28
तेच्च ते!! आम्ही सर्वसंचारी. यत्र तत्र सर्वत्र परमेश्वराप्रमाणे नीरिक्षण करत असतो. आता विचारा देव हाय का नाय! कुठे आहे अवांतर?

In reply to by कवितानागेश

प्यारे१ 07/07/2014 - 01:19
कारण माणूस हाच फक्त अशा पद्धतीचा विचार करु शकतो. नि तसा विचार करताकरता कधीकधी 'मी कर्ता' असा सुप्त विचार निर्माण होतो. त्यामुळं आहे की नाही हे कन्फ्युजन निर्माण होतं.

सुबोध खरे 07/07/2014 - 10:23
शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला होता. त्यात आठ माकडे एका पिंप सदृश्य उंच नळकांड्यात ठेवली आणि त्यातले एक जरी माकड वर चढून बाहेर येऊ लागले तरी त्यांच्यावर बर्फाच्या अत्यंत थंड गार पाण्याचा शिडकावा होईल अशी व्यवस्था केली. माकडांची आतमध्ये खाणे पिणे इ उत्तम व्यवस्था होती. काही दिवसांनी ती माकडे हे "शिकली" कि आपल्यापैकी एक जरी माकड वर चढू लागले तरी आपल्याला बर्फाच्या पाण्याचा मारा होतो. त्यामुळे आता ती माकडे त्यांच्या पैकी एक जरी वर चढू लागले तरी किंचाळून आणि चावे घेऊन त्या माकडाला खाली खेचू लागत. असे काही दिवस गेल्यावर त्यांनी तो बर्फाच्या पाण्यचा मारा बंद केला आता एक जरी माकड वर चढू लागले कि इतर ७ माकडे त्याला खाली खेचत असत. काही अवधीनंतर त्यांनी यातील एक माकड बाहेर काढले आणि त्या जागी दुसरे माकड आणले. हे नवीन माकड जेंव्हा वर चढू लागे तेंव्हा इतर सर्व माकडे त्याला चावून आणि किंचाळून खाली खेचत असत. काही दिवसांनी ते माकड पण शिकले कि कोणीही वर जाऊ लागला तर त्याला खाली खेचायचे. शास्त्रज्ञांनी हळूहळू एक एका करत सर्व मूळ माकडे काढून दुसरी माकडे तेथे रुजू केली. आता तेथे एकही माकडाला बर्फाच्या पाण्याच्या माऱ्याचा अनुभव नव्हता पण एक जरी माकड वर चढू लागले तरी इतर माकडे त्याला चावून किंचाळून खाली खेचत असत. शेवटी कार्यकारण भाव जरी नाहीसा झाला तरीही श्रद्धा,परंपरा,किंवा कर्मकांड कसे चालू राहते याचे हे उत्तम उदाहरण आहे. ( या प्रयोगाची विदा माझ्याकडे नाही पण हा प्रयोग यशस्वी झाला असावा अशी मला खात्री आहे) याचे तात्पर्य एकच-- कोणतीही श्रद्धा, कर्मकांड किंवा प्रणाली आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी आपण पूर्णपणे समजून उमजून स्वीकारावी. केवळ बाबा वाक्यम प्रमाणं म्हणून स्वीकारू नये.

In reply to by सुबोध खरे

@याचे तात्पर्य एकच-- कोणतीही श्रद्धा, कर्मकांड किंवा प्रणाली आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी आपण पूर्णपणे समजून उमजून स्वीकारावी. >>>> तेच तर खरं! पण समजून आणि विशेषत: उमजून घेतलं.. तर धर्मवेड कमी होतं .. अनावश्यक धर्माभिमानही गळुन पडतो. पण ज्यांना या 'सगळ्याची' झींग चढलेली असते.. ते स्वत: टाइट होतातच.पण जे सुजाण यात मर्यादेत राहू पहातील..किंवा पूर्ण बाजुला होऊन आपल्या बळावर जे मिळेल..ते स्वीकारुन जगू लागतील.. त्यांना ही-माकडं 'खाली ओढतात'..जागोजाग शिव्याशाप देत..आणि उपदेशाचे डोस पाजत..बळचकर टोचत फिरतात...यांचं काय करायच? आमचे एक व्यवसाय बंधु असेच एका पंथाच्या आध्यात्मिक टोळीचे गेली दहा वर्ष शिकार झालेले होते..होते म्हणायचं,कारण त्यांना मी वारंवार या मायाजालाबद्दल सांगायचो..ते ऐकत नव्हतेच.पण ३ महिन्यापूर्वी त्यांची या टोळीकडून अशी जबर कोंडी झाली..की वैतागून त्यांनीच हा नाद सोडला. त्यामुळे ही मंडळी 'फटका-बसल्याशिवाय' सरळ होत नाहित..हे माझ्या लक्षात आलं..पण तोपर्यंत हे जे दुसय्रांना लस लावत फिरतात.. त्याला कायद्यानी अटकाव बसेल अशी काही योजना करायला हवी का नको???

In reply to by सुबोध खरे

धन्या 07/07/2014 - 11:22
डॉक्टर साहेब, कंडीशनिंगचे छान उदाहरण दिलेत तुम्ही. श्रद्धेच्या बाबतीत माणसंही या प्रयोगातील माकडांप्रमाणेच वागतात. तीन चार हजार वर्षांच्या "कंडीशनिंग"चा प्रभाव एकदम नाहीसा होणार नाही. तो हळूहळू माणसांना आंजारुन गोंजारुन कमी करावा लागेल.
सद्ध्या देव, धर्म, ईश्वर, पुराण असे विषय आले की धर की आपट, धर की आपट (सौ. बारीक टा.) असे विचारवंत लोकांचे सुरु असते. आणि ज्यांना हे धर आपटणे सुरु असते ते 'बर्‍याचदा' ज्या कौटुंबिक, सामाजिक वातावरणात वाढलो गेलो त्यातून आलेली भोळसट श्रद्धा असणारे, सारासार विचार न करण्याची, तसा विचार करु न देण्याची दडपशाहीची, भीतीची निर्माण झालेली भावना कारणीभूत झालेले लोक असतात. (देवाचे ना करायलाच हवे असे मत, का कशासाठी ते ठाऊक नसले तरी चालेल ) जुन्या भारतीय तत्वज्ञानामध्ये (अर्थातच वैदिक्/हिन्दू) बरेच मतप्रवाह आहेत आणि त्यामध्ये मूळाकडे जाण्याची प्रेरणा जाणून घेण्याचा प्रयत्न सर्व मार्गांमध्ये आढळतो.