Skip to main content

कान्द्या चे चढे भाव आणि मा कृषि मंत्र्यांच्या घोषणे नी भावात आलेले ५० % घसरण. कारण ?

लेखक वडिल यांनी गुरुवार, 23/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1014
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

In reply to by टारझन

लवासा ...ला काहि झाले कि असे होते?का योगायोग?..कांदे महाग होतात..साहित्य संमेलने उधलन्याच्या धमक्या..जाणता राजा चे प्रयोग बंद पडतात

"इतर" हा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मतदान केले नाही. असे समजते की, हिंदू सामुहिकरीत्या जैन धर्मात धर्मांतरीत होणार अशी जोरदार अफवा व्यापारी वर्गात पसरली आणि आता कांद्याला गिर्‍हाईक मिळणार नाही अशा भितीने त्यांनी भाव उतरवले! बाकी, कांद्याच्या निर्यातीवर बंधन आल्यामुळे भाव उतरले, अशीही एक अफवा प्रचलीत आहे!

In reply to by मुलूखावेगळी

तुला गं काय माहित ? :) बाकी त्या ष्टेटमेंट मधे काही अर्थ नाहीये .. :) कारण कांद्याची खरेदी म्हैलामंडळ करतं :)

सकाळीच ट्रेन मधे मा. पवार साहेबाना शीव्या दील्यात, अजुन डोके शात झाले नाही, अजुन तापवु नका

कांद्याचे वाढलेले/कमी झालेले भाव आणि सरकार यांचा तसा जास्त संबंध नाही असे मला वाटते .. उगाचच सरकारचा संबंध जोडला जातो असे वाटते.. पावसा मुळे नुकसान झालेले असल्याने भाव वाढले होते असे वाटते ... कदाचीत हे भाव दलालांनीच वाधवले असतील ही .. त्यांच्यावर कारवाई होउ शकते ह्या बातमीने ही कांद्याचे भाव कमी झाले असु शकतील असो ..

In reply to by गणेशा

किमती नियंत्रणात आणायचे काम कोण करणार? ते जाउ द्यात. सरकारात असलेल्यांच्या शेरेबाजीमुळे एका दिवसात कांद्याचे भाव रू.१०० वर गेले हे तर बरोबर आहे ना.

In reply to by चिंतामणी

किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार नक्कीच मदत करु शकते (किंमत नियंत्रण सरकार करते हे मला माहित नाहि कदाचीत माझा अभ्यास नाहिये त्याचा .. त्यामुळॅ चुकले असल्यास सोडुन देणे ) .. परंतु .. जर अवकाळी आलेल्या निसर्गाच्या संकटामुळे ही भाव वाढले जावु शकतात ... हे भाव सरकारणे नाही तर दलालांनी वाढवण्याची शक्यता जास्त असते असे मला वाटते . ( जे नाशिक मध्ये झाले आहे असे वाटते ) ... पुणे कींवा मुंबईत घरांच्या किंमती .. जागेच्या किंमती खुप वाढल्या आहेत .. याला कारण माणसांचे जास्त प्रमाण आणि जागा कमी पडत आहे असेच आहे .. त्यामुळे तेथील जागेची किंमत बिल्डर आणि दलालांनी पर्यायाने ज्याची जागा आहे त्याने ही वाढवलेली आहे असे माझे मत आहे .. तसेच कांद्याचे असेल असे माझे मत आहे. कृषी मंत्री असलेले आपले नेते .. अन्न नागरी पुरवठा मंत्री पण आहेत .. त्यामुळे जसे उत्पादकांचा फायदा तसेच त्याच्या कस्टमरचा हा ही फायदा त्यांना पहावा लागत असेन हे नक्कीच वाटते .. असो .. जास्त खोल अभ्यास नसल्याने माझे मत चुकीचे वाटल्यास सर्वानी सोडुन देणे .. बाकीच्यांची मते वाचत आहे ..

कुठल्याहि पर्यायाला मत देत नाहि ! कारन किति शेतकर्याकडे कांदा शिल्लक आहे? जास्त कांदा व्यापारी साठेबाजांकडेच आहे ! आसे आमचे ठाम मत आहे !