मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मदत हवी आहे- बगीच्या संबंधी

अरुण मनोहर ·

In reply to by अवलिया

सहमत आहे. तसेच :-
बगीच्यात अनेक झाडे आहेत.
अनेक म्हणजे नेमकी संख्या किती व जाती-प्रजाती कोणकोणत्या ? ह्यातील देशी किती व विदेशी किती ? हायब्रिड आहेत काय ?
त्यातल्या काही झाडांची फुले उमलल्यावर लगेच गळून पडतात.
काही म्हणजे किती झाडांची व कोणत्या झाडांची ? फुले उमलण्याची व गळण्याची सरासरी किती ?
अगदी खाली जमिनीवर देखील पहायला मिळत नाहीत.
ह्याचा अर्थ उमलल्यावर फुले लगेच गळून पडतात व सदेह स्वर्गात जातात काय?
पण काही झाडांची फुले कडू वासाची असली तरी तरारून फुलतात,
कडू म्हणजे कितपत ? ती झाडे कुठली ? तरारुन म्हणजे साधारण कशाप्रकारे ?
आणि मधमाशांच्या झुंडी त्यांचा आस्वाद घेतांना दिसतात.
झुंडीत साधारण किती मधमाशा असतात ? माशा देशी आहेत काय? चावतात का ?
जाणकारांनी फुले टिकवण्याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
कुठल्या विषयातल्या जाणकारांनी ?

In reply to by अरुण मनोहर

कोणी मदत मागत आहे, त्याला आता एखादा तीन पानी फॉर्म भरायला सांगा! तो पर्यंत कितीतरी निष्पाप फुलांचा जीव जाईल!
तेच बरे होईल ! उमलुन तरी काय बघणार ते ? आजुबाजुचे प्रदुषण, खुन, मारामार्‍या, हुंडाबळी, चोर्‍या, भ्रष्टाचारच ना?* तत्वज्ञानी परा *वरिल सर्व प्रकार मनोहरकाकांच्या घराच्या आसपासच घडतात असे सांगण्याचा उद्देश नाही ;)

सुहास.. 24/12/2010 - 18:15
आमचे एक काका आहेत यक्षनगरीत,त्यांना संपर्क करावा ! http://www.misalpav.com/user/401 हा त्यांचा पत्ता !! पण जरा जपुन ;)

शुचि 24/12/2010 - 18:23
काही गोड फुले विहरती स्वर्गगगनाच्या शिरी l काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद ह्रुन्मन्दिरी ll काही जाउनी बैसती प्रभुपदी पापापदा वरिते l एकादे फुटके नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारिते ll १ ll -- राम गणेश गडकरी वेल ......... ज्यादा टेन्शन नय लेनेका जो होता है सो देखनेका ;) .... चिल!!!!

नन्दादीप 24/12/2010 - 18:28
फेमि़काल वापरा... गळून पडलेल्या फुलांना फेमि़काल लावा आणि परत चिकटवा. >>अगदी खाली जमिनीवर देखील पहायला मिळत नाहीत... फुलराखा (गुरे राखणारा तो - गुराखी या धर्तीवर) ठेवा....फुले चोरीस जात आहेत तुमची.....

In reply to by अवलिया

सहमत आहे. तसेच :-
बगीच्यात अनेक झाडे आहेत.
अनेक म्हणजे नेमकी संख्या किती व जाती-प्रजाती कोणकोणत्या ? ह्यातील देशी किती व विदेशी किती ? हायब्रिड आहेत काय ?
त्यातल्या काही झाडांची फुले उमलल्यावर लगेच गळून पडतात.
काही म्हणजे किती झाडांची व कोणत्या झाडांची ? फुले उमलण्याची व गळण्याची सरासरी किती ?
अगदी खाली जमिनीवर देखील पहायला मिळत नाहीत.
ह्याचा अर्थ उमलल्यावर फुले लगेच गळून पडतात व सदेह स्वर्गात जातात काय?
पण काही झाडांची फुले कडू वासाची असली तरी तरारून फुलतात,
कडू म्हणजे कितपत ? ती झाडे कुठली ? तरारुन म्हणजे साधारण कशाप्रकारे ?
आणि मधमाशांच्या झुंडी त्यांचा आस्वाद घेतांना दिसतात.
झुंडीत साधारण किती मधमाशा असतात ? माशा देशी आहेत काय? चावतात का ?
जाणकारांनी फुले टिकवण्याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.
कुठल्या विषयातल्या जाणकारांनी ?

In reply to by अरुण मनोहर

कोणी मदत मागत आहे, त्याला आता एखादा तीन पानी फॉर्म भरायला सांगा! तो पर्यंत कितीतरी निष्पाप फुलांचा जीव जाईल!
तेच बरे होईल ! उमलुन तरी काय बघणार ते ? आजुबाजुचे प्रदुषण, खुन, मारामार्‍या, हुंडाबळी, चोर्‍या, भ्रष्टाचारच ना?* तत्वज्ञानी परा *वरिल सर्व प्रकार मनोहरकाकांच्या घराच्या आसपासच घडतात असे सांगण्याचा उद्देश नाही ;)

सुहास.. 24/12/2010 - 18:15
आमचे एक काका आहेत यक्षनगरीत,त्यांना संपर्क करावा ! http://www.misalpav.com/user/401 हा त्यांचा पत्ता !! पण जरा जपुन ;)

शुचि 24/12/2010 - 18:23
काही गोड फुले विहरती स्वर्गगगनाच्या शिरी l काही ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद ह्रुन्मन्दिरी ll काही जाउनी बैसती प्रभुपदी पापापदा वरिते l एकादे फुटके नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारिते ll १ ll -- राम गणेश गडकरी वेल ......... ज्यादा टेन्शन नय लेनेका जो होता है सो देखनेका ;) .... चिल!!!!

नन्दादीप 24/12/2010 - 18:28
फेमि़काल वापरा... गळून पडलेल्या फुलांना फेमि़काल लावा आणि परत चिकटवा. >>अगदी खाली जमिनीवर देखील पहायला मिळत नाहीत... फुलराखा (गुरे राखणारा तो - गुराखी या धर्तीवर) ठेवा....फुले चोरीस जात आहेत तुमची.....
बगीच्यात अनेक झाडे आहेत. त्यातल्या काही झाडांची फुले उमलल्यावर लगेच गळून पडतात. अगदी खाली जमिनीवर देखील पहायला मिळत नाहीत. पण काही झाडांची फुले कडू वासाची असली तरी तरारून फुलतात, आणि मधमाशांच्या झुंडी त्यांचा आस्वाद घेतांना दिसतात. जाणकारांनी फुले टिकवण्याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.

सावध व्हावे हे जनताजन

गंगाधर मुटे ·

प्रकाश१११ 24/12/2010 - 17:20
कुणी फ़ुकाने लाटती पापड कुणी झोपला ओढुनी झापड मुखा कुणी तो कुलूप ठोकुनी चिडीचिप झाला मूग गिळून ....॥२॥ छान नि मस्त लिहिलेत मुटेजी आवडले.!1.

प्रकाश१११ 24/12/2010 - 17:20
कुणी फ़ुकाने लाटती पापड कुणी झोपला ओढुनी झापड मुखा कुणी तो कुलूप ठोकुनी चिडीचिप झाला मूग गिळून ....॥२॥ छान नि मस्त लिहिलेत मुटेजी आवडले.!1.
सावध व्हावे हे जनताजन मळभटं सारी द्यावी झटकून सावध व्हावे हे जनताजन ....॥१॥ कुणी फ़ुकाने लाटती पापड कुणी झोपला ओढुनी झापड मुखा कुणी तो कुलूप ठोकुनी चिडीचिप झाला मूग गिळून ....॥२॥ आग लागुनी जळता तरूवर म्हणती आहे मम घर दूरवर सोकाविती मग कोल्हे-दांडगे आणिक पिती रक्त पिळून ....॥३॥ किमान थोडा लगाम खेचा नांगी धरुनी त्यांची ठेचा झोपेचे हे सोंग फ़ेकूनी अभय पहा तू डोळे उघडून ....॥४॥ गंगाधर मुटे .................................................

स्वयंभू राजें शिवछत्रपतींना गुरुची गरजच नव्ह्ती.......

अमोल देशमुख ·

गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती, ते एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते
अगदी अगदी. ह्या विचारांचा आदर ठेवुन हातासरशी इतरही पुतळे काढून लालमहालात फक्त महाराजांचाच पुतळा ठेवावा. काय बोल्ता ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुहास.. 24/12/2010 - 18:05
ह्या विचारांचा आदर ठेवुन हातासरशी इतरही पुतळे काढून लालमहालात फक्त महाराजांचाच पुतळा ठेवावा. >> हा हा हा !!पर्‍या अजुन दादोंजीच्या पुतळ्याची 'व्यवस्था ' कुठे करणार हे चर्चीले गेले नाहीये . धाग्याबद्दल : उद्या म्हणाल त्यांच्या पत्रीकेतदेखील गुरु नव्हता.

यकु 24/12/2010 - 16:47
मग हे चर्चेचे गु-हाळ कशासाठी ही चर्चा केल्याने काय होईल,
हे लिहीत अस्तानाही तुम्हाला तुमचा हात आवरावा वाटला नाही ;-) कमाल आहे बुवा..

आजानुकर्ण 24/12/2010 - 16:57
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती
शिवाजीराजांनी उभ्या आयुष्यात कोणत्याही एकाच जातीचा कैवार घेतल्याचे आढळले नाही. मग महाराज हे गो आणि ब्राम्हण यांचे प्रतिपालक होते असा खोडसाळपणा कशासाठी? महाराज इतरांचे प्रतिपालक नव्हते का?

In reply to by आजानुकर्ण

मग महाराज हे गो आणि ब्राम्हण यांचे प्रतिपालक होते असा खोडसाळपणा कशासाठी? महाराज इतरांचे प्रतिपालक नव्हते का?
'इतर' सुद्धा स्वयंभु असतील. त्यांना प्रतिपालकाची गरजच न्हवती....

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:07
'इतर' सुद्धा स्वयंभु असतील. त्यांना प्रतिपालकाची गरजच न्हवती....
म्हणजे? स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का? यात इतर म्हणजे कोण आले? शिवाजीमहाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या, त्यांची आवडती घोडी कृष्णा याचे प्रतिपालक कोण होते? शिवाजीमहाराजांची लाडकी गाय असल्याचे कुठे वाचले नाही.

In reply to by आजानुकर्ण

म्हणजे? स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का? यात इतर म्हणजे कोण आले? शिवाजीमहाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या, त्यांची आवडती घोडी कृष्णा याचे प्रतिपालक कोण होते? शिवाजीमहाराजांची लाडकी गाय असल्याचे कुठे वाचले नाही.
गो आणि ब्राम्हण (यांना आदराने बामण असे देखील म्हणले जाते) हे सोडून उरतील ते सगळे 'इतर' ह्या सदरात मोडतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:14
स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का
हाही एक प्रश्न विचारला होता. ब्राम्हण सोडून इतर जाती स्वयंभू कशा? गाय सोडून इतर प्राणी स्वयंभू कसे? हे स्वयंभू संशोधन तुमचे आहे की तुम्ही इतरत्र कुठे वाचले आहे?

In reply to by आजानुकर्ण

स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का
स्वयंभूंना कशाचीच गरज नसते. मग ते गुरु असो वा प्रतिपालक. (हा अर्थ आम्ही वरिल लेखातुन प्राप्त केला आहे.)
ब्राम्हण सोडून इतर जाती स्वयंभू कशा? गाय सोडून इतर प्राणी स्वयंभू कसे? हे स्वयंभू संशोधन तुमचे आहे की तुम्ही इतरत्र कुठे वाचले आहे?
आम्ही तुम्हाला वरच सांगीतले आहे की ब्राम्हण व गाय सोडुन इतर सर्व स्वयंभू आहेत. तुम्ही लेख निट वाचला नसावा किंवा हा महान लेख तुमच्या आकलनाबाहेर असावा. अनेक रहस्ये उलगडून दाखवणार हा लेख म्हणजे जणु ज्ञानेश्वरीच आहे. जितकी वाचावी तेवढे नवे नवे कळत जाते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:24
आम्ही तुम्हाला वरच सांगीतले आहे की ब्राम्हण व गाय सोडुन इतर सर्व स्वयंभू आहेत
म्हणजे? तुम्ही काही निराधार थापा मारल्या तरी त्या खऱ्या मानायच्या काय? मी विचारले आहे की हे सर्व संशोधन तुमचे आहे की तुम्ही एखाद्या विश्वासार्ह ग्रंथात असे वाचन केले आहे? जर तुमचे स्वतःचे संशोधन असल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येईल. हा लेख आणि तुमचे प्रतिसाद आकलनशक्तीच्या बाहेर असल्यानेच ते समजून घेण्यासाठी मी प्रश्न विचारत आहे.

In reply to by आजानुकर्ण

म्हणजे? तुम्ही काही निराधार थापा मारल्या तरी त्या खऱ्या मानायच्या काय? मी विचारले आहे की हे सर्व संशोधन तुमचे आहे की तुम्ही एखाद्या विश्वासार्ह ग्रंथात असे वाचन केले आहे? जर तुमचे स्वतःचे संशोधन असल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येईल. हा लेख आणि तुमचे प्रतिसाद आकलनशक्तीच्या बाहेर असल्यानेच ते समजून घेण्यासाठी मी प्रश्न विचारत आहे.
मी पुन्हा पुन्हा सांगतोय की हे सर्व ज्ञान आम्हाला सदर लेखातुनच मिळाले आहे. आपण लेख तर सोडाच पण माझे प्रतिसाद देखील निट वाचत नाही असे दिसते. असो... तुम्हाला एका गुरुची गरज आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:31
सदर लेखातून जर तुम्हाला ज्ञान मिळत असेल तर माफ करा. मला या लेखात तसे काही आढळले नाही. तुमचे प्रतिसाद नीट वाचूनच त्यात पुरेसे स्पष्टीकरण नसल्याने मी काही शंका विचारल्या होत्या. त्यांची समाधानकारक उत्तरे देणे तुम्हाला शक्य नाही असे दिसते.
तुम्हाला एका गुरुची गरज आहे.
हा वदतोव्याघात वाटतो. तुमच्या गृहीतकानुसार सर्व अब्राम्हण स्वयंभू आहेत. मी ब्राम्हण नाही त्यामुळे मला गुरूची गरज नसावी. मात्र तुम्ही मला गुरूची गरज असल्याचे प्रतिपादन करत आहात. त्यामुळे तुमच्या मूळ गृहीतकात किंवा वरील निष्कर्षात काहीतरी गफलत झाली असावी असे वाटते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

शिवाजी महाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या कधी होता बरे? आमच्या माहीतीनुसार बडोद्याचे तुकोजीराव होळकर यांचा कुत्रा होता वाघ्या. स्मारक निधी साठी सर्वात जास्त देणगी तुकोजीरावांनी दिली होती व त्या बदल्यात त्यांच्या वाघ्याची समाधी तेथे बांधली होती असे वाचलेले आहे. अर्थात तुकोजीराजे प्रजाहितदक्ष व देशप्रेमी असल्याने त्यांना हा गुन्हा माफ.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:19
तुमची माहिती चुकीची आहे. बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे शिंदे. निनाद बेडेकर यांनी त्यांच्या एका पुस्तकात राजांची समाधी बांधण्यासाठी पैसे दिलेले इंग्रजांना आवडणार नाही म्हणून होळकरांनी त्यांच्या कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी पैसे दिल्याचा उल्लेख केला आहे. पण त्यात कुत्रा होळकरांचा असल्याचे आठवत नाही. तुकोजीराजांनी काय गुन्हा केला होता बरे ज्यासाठी तुम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ करत आहात?

In reply to by ए.चंद्रशेखर

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:25
निनाद बेडेकर हे शाहीरच आहेत. पण त्यांचे लेखन वगळता कुठेही वाघ्या कुत्रा होळकरांचा होता असे वाचनात आले नाही. म्हणून तेवढा संदर्भ देता आला. त्यांच्या लेखनाचे संदर्भ देणे विश्वासार्ह नाही. ते भाजपाच्या व्यासपीठावरही असतात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:33
वाघ्या कुत्रा होळकरांचा असल्याचे प्रतिपादन तुमचे होते माझे नाही. (मी फक्त ते कुठे वाचले हे सांगितले). एक तर तुम्ही होळकर हे बडोद्याचे असल्याचे सांगितले. ते धादांत चूक आहे. (निनाद बेडेकर यांच्याकडून या प्रकारची चूक शक्य आहे). वाघ्या कुत्र्याची समाधी होळकरांनी बांधली असल्याचे संदर्भ फक्त बेडेकरांच्याच लेखनात आले आहेत आणि ते पुरेसे विश्वासार्ह नाहीत.

In reply to by आजानुकर्ण

निनाद बेडेकर यांनी त्यांच्या एका पुस्तकात राजांची समाधी बांधण्यासाठी पैसे दिलेले इंग्रजांना आवडणार नाही म्हणून होळकरांनी त्यांच्या कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी पैसे दिल्याचा उल्लेख केला आहे. पण त्यात कुत्रा होळकरांचा असल्याचे आठवत नाही. आपल्या वाक्यात आपणच त्यांच्या कुत्र्याची असे म्हटलेले आहे. पुन्हा वाचावे. आणि त्यांच्या म्हणजे होळकरांच्या असाच सकृत दर्शनी अर्थ निघतो. किंवा आपल्या लिखाणात पुरेशी स्पष्टता नाही हे दिसते. निनाद बेडेकर यांच्याकडून या प्रकारची चूक शक्य आहे निनाद बेडेकरांइतकीच ती जयसिंगराव पवार व अन्य अनेक ज्यांची नावं घ्यावीत अशी लायकी नाही अशा लोकांचीही आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:42
आपल्या वाक्यात आपणच त्यांच्या कुत्र्याची असे म्हटलेले आहे
निनाद बेडेकर यांनी तसे लिहिले आहे. मी नाही.
निनाद बेडेकरांइतकीच ती जयसिंगराव पवार व अन्य अनेक ज्यांची नावं घ्यावीत अशी लायकी नाही अशा लोकांचीही आहे.
हो पण मी त्यांची नावेही घेतलेली नाहीत. तुम्ही कशाला उगाच त्यांच्यावर खार खाऊन आहात.

In reply to by आजानुकर्ण

हो पण मी त्यांची नावेही घेतलेली नाहीत. तुम्ही त्यांची नावं घेण्या नं घेण्यानी काय फरक पडणार आहे. तुम्ही कशाला उगाच त्यांच्यावर खार खाऊन आहात. आम्ही त्यांच्यावर कुठे खार खाल्ला आहे बॉ? आम्ही सत्य प्रतिपादन केले.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:49
तुम्ही त्यांची नावं घेण्या नं घेण्यानी काय फरक पडणार आहे.
मान्य आहे पण त्यांची नावे अचानक घेण्याचे कारण समजले नाही. सदर चर्चेत निनाद बेडेकर यांचा संदर्भ वाघ्या कुत्र्याची समाधी कोणाची ह्या तुम्ही उपस्थित केलेल्या शंकेतूनच आला. मात्र जयसिंगराव पाटील व इतरांबाबतची तुमची टिप्पणी सत्य असल्याचे क्षणभर गृहित धरले तरी हे सत्यप्रतिपादन अस्थानी वाटते. मी आज दुपारी वडापाव खाल्ला हे सत्य आहे पण या चर्चेत त्याचे प्रतिपादन करणे अस्थानी आहे असे मला वाटते.

In reply to by आजानुकर्ण

बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे शिंदे. बरोबर. आमची मिष्टेक मान्य करतो. चुकून बडोद्याचे ऐसा टायपला. तुमची माहिती चुकीची आहे मान्य पण मग शिवाजीमहाराजांचा वाघ्या ही तुम्ही पुरवलेली माहीती चुकीची आहे हे मान्य आहे ना. तुकोजीराजांनी काय गुन्हा केला होता बरे ज्यासाठी तुम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ करत आहात? तिथे समाधीसाठी नुसतेच पैसे न पुरवता ती वाघ्याची समाधी तिथे बांधवली हा.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:37
वाघ्या शिवाजीमहाराजांचा नव्हता हे सिद्ध कुठे झाले आहे? माझी माहिती चुकीची असल्याचे सिद्ध न झाल्याने मी तसे मान्य का करू.
तिथे समाधीसाठी नुसतेच पैसे न पुरवता ती वाघ्याची समाधी तिथे बांधवली हा.
हा गुन्हा कसा काय? असे माफीचे विशेष अधिकार तुम्हाला कसे काय प्राप्त झाले आहेत?

In reply to by आजानुकर्ण

मग वाघ्या शिवरायांचा होता हे कुठे सिद्ध झाले आहे ते दाखवा... हा गुन्हा कसा काय? असे माफीचे विशेष अधिकार तुम्हाला कसे काय प्राप्त झाले आहेत? हे विचारणारे तुम्ही कोण?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:58
वाघ्या कुतरा तो राजाचा वेगानें धावुनि आला । झडप टाकुनी अग्नीवरती तो हि पहा जळुनी गेला ॥जी॥ राजाचा अंत जाहला । पण कीर्तिची मिठी कायमची पडली देहाला ॥
अनेक गीतांमध्ये, पोवाड्यांमध्ये, लोककथांमध्ये वाघ्या शिवरायांचा होता अशी समजूत प्रचलित आहे. ही समजूत (श्रीरामकथेप्रमाणेच) ग्राह्य धरून मी तो दावा केला होता. मात्र ही समजूत खोटी असल्याचे पुरावे प्राप्त झाल्यास वाघ्या शिवरायांचा होता हे अमान्य करता येईल. पण कृष्णा घोडीबाबत काय? आणि शिवरायांची कोणतीही गाय नसताना त्यांना गो-पालक म्हणायचे काय कारण? हा मूळ मुद्दा या उपचर्चेत हरवून चालला आहे ना.
हा गुन्हा कसा काय? असे माफीचे विशेष अधिकार तुम्हाला कसे काय प्राप्त झाले आहेत? हे विचारणारे तुम्ही कोण?
आम्ही सामान्य व्यक्ती आहोत. उद्या पुढेमागे आम्ही काही गुन्हा केल्यास तुमची माफी मागावी लागेल की काय याचा विचार करत होतो.

In reply to by आजानुकर्ण

सदर पवाडा कोणत्या शाहीराचा? आणि तो ग्राह्य कसा मानायचा? बाकी कोणत्या शाहीराचा पवाडा ग्राह्य मानायचा आणि कोणाचा नाही याचे निकष काय? पण कृष्णा घोडीबाबत काय? आणि शिवरायांची कोणतीही गाय नसताना त्यांना गो-पालक म्हणायचे काय कारण? शिवाजी महाराजांच्याकडे पुष्कळ गाईबैल असल्याचे उल्लेख आहेत. तशा गाई त्यांनी कल्याणस्वामींचे बंधू दत्तात्रय यांच्या मठाला दान दिल्याचेही उल्लेख भोसले रुमालात सापडतात. मग शिवरायांची कोणतीही गाय नाही हे म्हणण्यास काय आधार आहे बॉ? बाकी मग ते सर्वांचा प्रतिपाळ करणारे होते म्हणून प्रत्येक जातीतले एक फेवरीट पात्र हुडकायला लागायचे का? हा मूळ मुद्दा या उपचर्चेत हरवून चालला आहे ना. हा उगाच मूळ चर्चेला फाटे फोडण्याचा प्रयत्न वाटतो आहे. आम्ही सामान्य व्यक्ती आहोत. उद्या पुढेमागे आम्ही काही गुन्हा केल्यास तुमची माफी मागावी लागेल की काय याचा विचार करत होतो. तुम्ही इतके साळसूद आहात? व्वा!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 18:28
शिवाजी महाराजांच्याकडे पुष्कळ गाईबैल असल्याचे उल्लेख आहेत. तशा गाई त्यांनी कल्याणस्वामींचे बंधू दत्तात्रय यांच्या मठाला दान दिल्याचेही उल्लेख भोसले रुमालात सापडतात. मग शिवरायांची कोणतीही गाय नाही हे म्हणण्यास काय आधार आहे बॉ? बाकी मग ते सर्वांचा प्रतिपाळ करणारे होते म्हणून प्रत्येक जातीतले एक फेवरीट पात्र हुडकायला लागायचे का?
फाटे फोडण्याचा प्रयत्न नाही. महाराजांकडे गाईबैल आहेत, त्याचप्रमाणे कुत्रा आणि घोडीही आहेत.महाराजांची कुत्रा आणि घोडी ही त्यांच्याकडच्या गाईबैलांपेक्षा अधिक लोकप्रिय असावीत असे अनेक पोवाडी, कथा, वाघ्याची समाधी वगैरे उदाहरणांवरून वाटते. त्यामुळे महाराजांना निदान श्वानप्रतिपालक किंवा अश्वप्रतिपालक म्हणणे सयुक्तिक ठरले असते असे सामान्य तर्क लावला असता वाटते. पण सत्य इतके सरळसोट कधीच असत नाही. मग महाराजांना गो आणि ब्राम्हण यांचेच प्रतिपालक ठरवण्याचा आणि जयजयकाराच्या मार्फत पुन्हा पुन्हा ठसवण्याचा उद्देश काय हे समजावून घेत आहे.
तुम्ही इतके साळसूद आहात? व्वा!
असे काही नाही. तुम्हाला साक्षात तुकोजी होळकरांसारख्यांना माफी देण्याचे अधिकार असल्याचे (तुम्हीच लिहिल्याचे) वाचून थोडा सावध पवित्रा घ्यावा असे वाटले.

In reply to by आजानुकर्ण

मग महाराज हे गो आणि ब्राम्हण यांचे प्रतिपालक होते असा खोडसाळपणा कशासाठी? अगदी अगदी. शिवाजी महाराजांनी स्वतः तयार करवून घेतलेल्या राजमुद्रेवरसुद्धा गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द लिहिलेला आहे. याबाबत कोणावर खटला भरावा याबद्दल काही मार्गदर्शन केल्यास आवडेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:40
शिवाजीराजांच्या मुद्रेवर खालील ओळी होत्या. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते यात गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द कुठे दिसतो? तुम्हाला एखादी स्पेशल राजमुद्रा माहीत आहे काय?

In reply to by आजानुकर्ण

ओक्के ओक्के. आमची चूक झाली असेल. आपण ज्ञानी आहात असे वाटते. पण मग 'गोब्राम्हणप्रतिपालक' हा शब्द कुठून ईंट्रोड्यूस झाला याबाबत काही ज्ञान दिल्यास आवडेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

आजानुकर्ण 24/12/2010 - 18:06
माफ करा मी ज्ञानी नाही. मिपाकरांच्या ज्ञानाने प्रभावित होऊन काही ज्ञानकण वेचण्यास मी येथे येतो. मात्र माझ्या शंकांचे समाधान करणारी उत्तरे मिळत नसल्याने वाईट वाटते. गोब्राह्मणप्रतिपालक हा शब्द कुठून आला हे वाचण्यास मलाही आवडेल.

In reply to by आजानुकर्ण

माफ करा मी ज्ञानी नाही. हा तुमचा विनय तर नाही ना ? आत्ताच थोडे गूगलून पाहिले.यु-ट्युब किंवा गूगलवर शिव गर्जना असे टाईप करा. असंख्य संबंधित क्लिप्स मिळतील. ही आरोळी याआधीही अनेकदा ऐकली आहे.

In reply to by आजानुकर्ण

सूर्य 24/12/2010 - 21:32
आरं तिच्या... हा पण खोडसाळपणा आहे होय. शाळेत शिकवलेला इतिहासच फक्त माहीत असल्याने हा खोडसाळपणा आहे हे आम्हाला माहीतच नव्हते. असो. वरिजनली, हा खोडसाळपणा आणि अजुन जे काही असतील ते, कोणी केले ते शोधले पाहिजे. फारच त्रास होतोय आजकाल. - सूर्य

ए.चंद्रशेखर 24/12/2010 - 17:02
"महाराजांचे गुरु खरच कोण होते हे आजच्या सरकारमधील नेत्यांना पक्के माहीत आहे " आजच्या सरकारमधील नेते ४०० वर्षे वयाचे आहेत हे माहीत नव्हते ब्वा!

विजुभाऊ 24/12/2010 - 17:21
बालपणी गुरु असल्यामुळे शिष्याच्या व्यक्तिमत्वाला एक दिशा मिळते, विचार मिळतो, परंतु स्वयंभु व्यक्तिमत्वाच्या शिष्याला गुरु असला काय अन नसला काय काय फरक पडतो ? वा वा वा. तुम्ही हे लिहीताना नक्की कोणत्या उद्देशाने लिहीलय हे उमजले नाही. पण कितीही थोर व्यक्ती असली तरी तिला गुरुची आवश्यकता असतेच ना. माणसाची पहिली गुरु आई असते. शिक्षण घेतले नाही तर ती व्यक्ती थोर कशी होणार? राम , कृष्ण या देवतेसमान व्यक्तीना सुद्धा गुरु होते. त्यानी शाळेत्/आश्रमात शिक्षण घेतले होते. दत्तत्रेया नी तर २४ गुरु केले होते म्हणे. लहानपणी शिवाजी महाराज जर राज्यशास्त्राचे /तलवारबाजीचे /युद्धशास्त्राचे धडे शिकले नसते तर त्यानी मोठेपणी राज्य कसे स्थापन केले असते? काहीही शिकायचे म्हंटले तरे निदान इन्डायरेक्ट गुरु तरी हवाच ना?

गणेशा 24/12/2010 - 17:32
अमोल जी पहिल्यांदा हा धागा पाहिला तेंव्हा वाटले होते पुन्हा एकदा तेच तेच सुरु झाले वाटते .. परंतु आपण लिहिलेले विचार आणि त्यामागील शुद्ध हेतु स्पष्ट कळत आहे. तुम्ही जे लिहिले आहे तसेच बर्याच जणांना वाटते .. परंतु त्यांच्या वाटण्याकडे जआणीवेने दुरल्क्ष केले जाते ही खंत आहे.. --- ह्या धाग्यातील मुख्य हेतु खुप छान होता असे मला वाटले .. पण पुन्हा रिप्लाय वाचुन खेद वाटला .. आपणही काही तरी तर्क घेवुन भांडतच आहोत तर मग काही लोक फक्त वेगळ्या पातळीवरुन भांडत आहेत .. मग त्यांना आपण दोष देतो .. तर मग आपण काय करतोय ? तेच ना .. जावुद्या व्यर्थ वादात पडायचे नाहिये .. वाईट वाटले बस्स ..

स्पा 24/12/2010 - 17:50
गुरुविण नाही कोणी रे.... गुरु नाम हाची ध्यास रे............... गुरूचा महिमा अगाध आहे..... शिवरायांची आई हि सुद्धा त्यांची गुरूच होती.... हिरा जरी स्वयंभू असला तरी त्याला तासणारा हा लागतोच.... अंगीभूत गुण जागृत करतो तो गुरु....

पुतळा हलवु देणार् नाहि..उद्धव साहेब गरजले.. आधि औरंगाबादचे संभाजी नगर करा... स्टेडीयम बाहेर गोंधळ....प्रबोधन कारा बद्दलचे ब्रिगेडचे प्रेम बेगडी.. सेनेच्या श्री शिंदे यांची प्रतिक्रिया पुण्यात भाजप. व सेना व नागरिकांचा मोर्चा.. स्टार माझा..

Pain 24/12/2010 - 22:52
----------------------------------------------------------------- महाराष्ट्राचे आदरस्थान असलेल्या शिवाजी महाराजांच्या चर्चेत शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी संबंधित अनेक ज्ञात / अज्ञात व्यक्ती / घटना / इतर गोष्टींबाबत चर्चा करताना सदस्यांनी थोडे भान ठेऊन योग्य भाषा आणि संयमित आचरण ठेवावे अशी संपादक मंडळाची अपेक्षा आहे. अनावश्यक फाटे फोडणारे आणि चुकीच्या गोष्टीवर वाद घालणारे प्रतिसाद अप्रकाशित केले जाऊन संबंधित सदस्याची मिपा व्यवस्थापन गंभीर दखल घेईल असे इथे सर्वांना सुचित केले जात आहे, सर्वांकडुन सहकार्याची अपेक्षा आहे. - संपादक मंडळ ------------------------------------------------------------------- तुम्हाला त्यांच्या आणि संबंधितांच्या प्रतिष्ठेची खरच इतकी काळजी असती तर असे द्वेषमूलक, चिथावणीखोर आणि चुकिची माहिती पसरवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यारे धागे इथे येउच दिले नसते.

प्रशु 24/12/2010 - 23:33
ज्या घोषणे वरुन वाद सुरु आहे ती अर्धवट आहे , गो ब्राम्हण च्या पुढे 'क्षत्रिय कुलावंत' हा शब्द राहुन गेलाय...

In reply to by टारझन

शिल्पा ब 26/12/2010 - 21:16
जाउद्या... बाकी आम्हालापण गुरुची गरजच नव्हती पण घरी त्रास देतो म्हणुन शाळेत घातलं...त्यामुळेच आम्ही राज्यस्थापन करु शकलो नाही...(कुठे? कोणाचे? का? वगैरे प्रश्न बाद.)

In reply to by शिल्पा ब

पंगा 26/12/2010 - 21:55
आम्ही राज्यस्थापन करु शकलो नाही...(कुठे? कोणाचे? का? वगैरे प्रश्न बाद.
लपंडाव नाही खेळलात कधी लहानपणी? राज्य नाही आलं कधी तुमच्यावर?

डावखुरा 25/12/2010 - 00:38
१)गो-गाय : गायीचे महत्व फार पुर्वीपासुन भारतीय समाजात आहे... गायीला आपण पवित्र मानतो... तसेच तिच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास आहे अशी श्रद्धा आहे... आणि मुस्लिमांपासुन गोमातेला संरक्षण देणारा राजा .... पण ब्राह्मण का यावर मी काही बोलु नाही शकत... २)शिवरायांचे गुरु.. शस्त्रास्त्र शास्त्र आणि राज्य्कारभार : दादोजी कोंडदेव अध्यात्मिक आणि राजकीय गुरु.. : समर्थ रामदास स्वामी (दासबोधकार आणि शक्तीउपासनेला सदिव प्रोत्साहन देणारे...) एवढे माहीती.... " पण गर सिवाजी न हो तो सुनति सबकी होती " हेच एकमेव सत्य ..बाकीचा वाद व्यर्थ... जय भवानी जय शिवाजी

In reply to by डावखुरा

छत्रपती 26/12/2010 - 14:11
एवढे माहीती.... " पण गर सिवाजी न हो तो सुनति सबकी होती " हेच एकमेव सत्य ..बाकीचा वाद व्यर्थ...
हे जर्स्त्य अस्येल त्र अवरन्गजेबाच्या पद्री अस्नार्या अन्सी टक्के रज्पुत सयनिकाचे सुन्ता क झले नाहे? अस मझा परस्न आहे.

वेताळ 25/12/2010 - 09:42
पण गर सिवाजी न हो तो सुनति सबकी होती " एक शंका शिवाजी महाराजांच्या अगोदर भारतात विशेष करुन उत्तर भारतात हिंदु रहात होते कि नव्हते? महाराज मुस्लिम विरोधात होते हे सतत का सांगत असता तुम्ही?

रन्गराव 25/12/2010 - 14:37
काय चालल आहे? जातीयवाद, जाज्वल्य अभिमान ह्या गोष्टी किती टोकाला न्यायच्या? तुम्ही अमक्या जातीत जन्मलात हा योगायोग होता, त्यात अभिमान बाळगण्यासारखा काय कमवल? गेल्या काही महिन्यातील लेखांवरील प्रतिक्रिया वाचून जातीयवाद कमी होण्याएवजी वाढतोच आहे अस वाटू लागल आहे. " सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांच्यासाठी कोणीही काही करत नाहीत" , " ब्राह्मणांनी हजारो वर्षे दलितांवर अन्याय केला" ही काही उदाहरणे. ह्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचे प्रतिसाद येऊ शकत नाहीत.

अविनाश कदम 26/12/2010 - 03:01
दादोजी कोंडदेव हे एक कारभारी होते. शहाजी राज्यांच्या जहागीरीतील पुणे परगण्याचा कारभार ते पहात होते. जिजाऊ व शिवाजी महाराजांच्या देखभालीची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. त्याना शिवाजी महाराजांना शिकवण्याचे काम दिलेले नव्हते. शिवाजी महाराजांना शस्त्रात्रे चालवण्याचे इ. काम दुसर्‍या कुणी तरी केलेले असणार. दादोजी कोंडदेवाना गुरू म्हटल्याने त्यांची किंमत वाढते कारभारी म्हटल्याने कमी होते असं मानण्याचं कारण नाही.

In reply to by शिल्पा ब

अविनाश कदम 28/12/2010 - 00:30
या माहीतीचा स्रोत काय आहे? शिवशाहीचा इतिहास म्हणून आढावा घेणार्‍या इतिहासकारांची (शाहिरांची नव्हेत) पुस्तके.

प्राजु 26/12/2010 - 05:51
सध्या जी काही चर्चा आणि गोंधळ चालला आहे महाराष्ट्रात तो बघून, 'पुन्हा एकदा शिवाजी' म्हणून कोणीजन्म घ्यायला धजावेल असे वाटत नाही. अगदी प्रत्यक्ष महाराज सुद्धा!

सन्जोप राव 26/12/2010 - 06:04
वर चालू असलेल्या अत्यंत उद्बोधक व ज्ञानवर्धक चर्चेत ब्राह्मण हा शब्द दोन प्रकारे लिहिला गेला आहे. शिवछत्रपतींनी हा शब्द कोणत्या प्रकारे लिहिला आहे याबाबत जाणकारांचे मत जाणून घ्यायला आवडेल. इथे छत्रपतींना लिहिता-वाचता येते असे गृहितक आहे. मिरासदारांचे या बाबतीतले मत वेगळे आहे.

In reply to by सन्जोप राव

पंगा 26/12/2010 - 20:23
मराठी शुद्धलेखनाच्या 'जुन्या' (पारंपरिक?) नियमांप्रमाणे 'ब्राह्मण' (अर्थात संस्कृताप्रमाणे) हे रूप बरोबर आहे. 'नव्या' (सुधारित किंवा सुलभीकृत? नाही म्हणायला हे लागू होऊनसुद्धा गेला बाजार चाळीसएक वर्षे होऊन गेली असावीत) नियमांप्रमाणे 'ब्राम्हण' हे रूप (अर्थात मराठीतील उच्चारास अनुसरून) बरोबर आहे, परंतु 'ब्राह्मण' हे रूप वापरल्यास चुकीचे मानले जात नाही, असे काहीसे आठवते. (याच नियमानुसार 'आह्लाद', 'प्रह्लाद', 'चिह्न' हे शब्द नव्या मराठी शुद्धलेखनात अनुक्रमे 'आल्हाद', 'प्रल्हाद' आणि 'चिन्ह' असे लिहिले जातात. मात्र काही कारणाकरिता 'ह्य' हे जोडाक्षर या नियमास अपवाद आहे. 'बाह्य' हा शब्द 'बाय्ह' असा लिहिता येत नाही.) मी माध्यमिक शाळेत असताना (१९७५-१९८१) पाठ्यपुस्तकांतून 'ब्राम्हण' हे एकमेव रूप वापरले जात असल्याचे आठवते. शिवाजीमहाराजांच्या काळात मराठी शुद्धलेखनाचे काही काटेकोर नियम असण्याबद्दल साशंक आहे, परंतु यदाकदाचित असलेच, तर बहुधा हा शब्द महाराजांनी 'ब्राह्मण' असा (संस्कृतानुरूप) लिहिला असण्याची शक्यता दाट वाटते. (चूभूद्याघ्या.)

अनामिका 26/12/2010 - 19:02
राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो | अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं || राखी रजपुती , रजधानी राखी राजन की | धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं || भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की | देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं || साही के सपूत , सिवराज समशेर तेरी | दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं || वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत | रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं || हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की | कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं || मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह | बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं || राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज | देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं || देवल गिराविते , फिराविते निसान अली | ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी || गौर गणपती आप , औरनको देत ताप | आपनी ही बार सब , मारी गये दबकी || पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत | सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की || कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती | सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी || - कविराज भूषण. जगन्मान्य असलेल्या जाणत्या राजाला स्वत:च्या स्वार्थासाठी आधुनिक काळातला स्वयंघोषित जाणता राजा आपल्या बगलबच्च्यांकरवी जाणिवपुर्वक वापरतोय हे या वादाचे सत्य आहे...सगळ्या बाजूने कोंडित सापडल्यावर भावनेला हात घालत राजकारण करणे हाच सत्ताधारी पक्षाचा जुनाच हातखंडा आहे...ज्यांची शिवछत्रपतींवर निस्सिम व निस्पृह भक्ती आहे ते कदापी जेम्स लेन सारख्याच्या अनर्घल लिखाणाला आपल्या तेजस्वी विचारात थारा देणार नाहित.....मुळात या नव्याने इतिहास प्रसवणार्‍यांकडे कसलेही पुरावे नाहित पण आमचेच खरे म्हणत छत्रपतींना फक्त मराठा समाजाच्या दावणीला बांधण्याचा हा निव्वळ अट्टाहास आहे.....काविळ झालेल्याला जग पिवळे दिसते तसे यांना केवळ ब्राम्हणवादाने पछाडलेले आहे.....आणि याच भावनेतुन दोदोजी व समर्थ शिवरायांचे गुरु नव्हते अश्या प्रकारचा विखारी प्रचार या बगलबच्च्यांनी सुरु केला...पुतळे हटवले म्हणून दादोजींचे शिवरायांच्या जिवनाच्या जडणघडणीतले स्थान कमी होत नाही....आणि स्वतःच्या स्वार्थासाठी इतिहासाची विटंबना करणार्‍यांचा व भ्रष्टाचाराने स्वतःच्या तुंबड्या भरणार्‍यांचा भविष्यात लिहिला जाणारा इतिहास हा काळाकुट्ट असणार आहे जो पुढच्या पिढीला प्रेरणादायी कदापी असणार नाही....दादोजींचे नाव शिवरायांबरोबर कायमच जोडल व सुवर्णाक्षरांनी कोरल गेलय ते पुसण्याचा प्रमाद या स्वयंनिर्मित नव-इतिहासकारांनी करु नये ती त्यांची तितकी कुवत देखिल नाही व पात्रता तर मुळीच नाही. जय हिंद! जय महाराष्ट्र!

मैत्र 27/12/2010 - 10:33
एक वेगळा मुद्दा मनात आला... संभाजी ब्रिगेड नामक एका नव्यानेच अस्तित्वात आलेल्या संघटनेने जेम्स लेन प्रकरणात तोड फोड केल्या नंतर सर्व सामान्य लोकांना दोन गोष्टींची माहिती मिळाली - १. या नावाची एका कुठल्याही बर्‍या वाईट संस्थेवर / लोकांवर शाब्दिक शारिरीक हल्ला करू शकणारी एक संघटना आहे. ज्यांना संभाजी महाराजांच्या थोर नावानंतर एक मराठी शब्द सुद्धा मिळाला नाही संघटनेला नाव ठरवताना. २. कोणी एक जेम्स लेन नावाचा इतिहास संशोधक भारतात आला होता. तो पुण्यात राहिला. त्याने शिवाजी महाराजांबद्दल एक पुस्तक लिहिले आहे. त्यात एका पानावर कुठे एक अत्यंत आक्षेपार्ह मजकूर आहे. त्याने प्रस्तावनेत त्याला पुण्यात ज्यांनी मदत केली त्यांचे आभार प्रदर्शन आहे. खरं तर हे होई पर्यंत सामान्य मनुष्य सोडा, कोणालाही या सर्व प्रकरणाची सुतराम कल्पना नव्हती. नेहमी वाचन करणारे, अनेक विषयांचा चांगला अभ्यास असलेले अनेक लोकही पूर्ण अनभिज्ञ होते. अनेक लोकांनी लिहिलं नंतर की पुण्यात पन्नास वर्षांच्या वास्तव्यात असले दळभद्री विचार कुठे ऐकले नाहीत. पुन्हा खूप धुरळा उठला. माहिती कळल्यानंतर जेवढा ब्रिगेडच्या गुंडगिरीचा निषेध झाला त्याहून जास्त लेनच्या पुस्तकाला एकत्र पणे विरोध झाला. कारण तिथे कोणालाही जात / व्यक्ती मध्ये आली नाही. महाराजांबद्दलचा आदर आणि अभिमान याहून महाराष्ट्रात काहीही मोठं नाही. पण इथे विषय संपला असता तर काही चूक नव्हतं एका अर्थी... पण तो गेली अनेक वर्ष मुद्दामून चावला गेला आणि पुन्हा पुन्हा अतिशय विखारी पद्धतीने धुरळा उठवला जात आहे. एक विचार मनात आला. की पुतळा काढू नये, दादोजी कोंडदेव हेच महाराजांचे गुरू होते म्हणणार्‍यांनाही विचारा की इतिहासात शाळेत वाचलेला भाग काय, कादंबर्‍या, नाटकांमध्ये पाहिलेला काय कोणाच्याही मनात किती मोठं स्थान होतं दादोजींविषयी... अतिशय परखडपणे पाहिलं तर खूप मोठं नव्हतंच ! नेहमी दादोजी हे कारभारी आणि कर्तव्य दक्ष व्यक्ती ज्यांनी आपल्या होणार्‍या सुभेदाराला / शहाजी राजांसारख्या अतिशय महत्त्वाच्या सरदाराच्या मुलाला मार्गदर्शन केलं. म्हणजे बरोबर बसवून न्याय, महसूल वगैरे त्यांच्या अखत्यारीतल्या गोष्टी दाखवल्या / समजावल्या. त्यांना शरीरसंपदा कमावण्यासाठी आणि तेव्हाची शस्त्रं वापरण्याची - तलवार, दांडपट्टा, भाला, बिचवा इ., योग्य व्यक्तींची नेमणूक केली. मला वाटतंय की अगदी दादोजी या व्यक्तीला पूर्ण समर्थन असलेल्यांना सुद्धा असं कधीच मनात नसावं की जसं चाणक्याने चंद्रगुप्ताला शोधून तयार केलं आणि एका काळापर्यंत पूर्ण सेना उभारली, राज्य सांभाळलं त्याच्या जवळपास सुद्धा दादोजींचं काम होतं. दुसरी गोष्ट बहुतेकांना हेही माहीत नव्हतं की ही व्यक्ती कुठल्या जातीची होती. ही सर्व माहिती बहुसंख्य सामान्य जनांना आणि अभिजनांना ब्रिगेडनेच पुरवली. मग फक्त हे सिद्ध असताना की या नावाची एक व्यक्ती कारभारी म्हणून होती, ते कारभारी म्हणून खरंच चांगलं वजन आणि महत्त्व असलेले होते. तसं नसेल तर ब्रिगेड आणि आपण सर्व चक्क शहाजी राजांबद्दलच अविश्वास दाखवतोय ज्यांनी आपली बायको आणि लहान मुलगा, त्यांच्या जबाबदारीवर जहागिर सांभाळण्यासाठी पुण्याला पाठवले. तेव्हा असं वाटतं की तेवढं जे काही थोडं महत्त्व आहे ते खूप मोठा गदारोळ करून खोडून काढण्याने ब्रिगेड चक्क त्यांचं महत्त्व वाढवतेय ! अजून एक मुद्दा आज सकाळ मध्ये आलेला - काही विरोधकांनी म्हटलंय की सोन्याचा नांगर वगैरे भाकड कल्पना महाराजांशी जोडल्या जाऊ नयेत. असं वाचनात आलं होतं की मुरार जगदेवाने पुणं जाळून गाढवाचा नांगर फिरवला आणि पुणं नष्ट झाल्याची घोषणा केली. तेव्हा सोन्याचा नांगर हे प्रतिकात्मक होतं की आता नव्याने पुणं वसवून इथे सुवर्ण भूमी उभी केली जाईल... जर दुसरी गोष्ट खोटी असेल तर पहिली पण खोटीच असली पाहिजे. हे विरोधक कुठलाही पुरावा देत नाहीत. आणि समर्थकही देत नाहीत. थोडक्यात - ज्या गोष्टीने फार फरक पडत नाही त्याचा खूप मोठा मुद्दा करण्यात राजकीय सोडता (आणि कसलेही कारण नसलेल्या जातीय संदर्भाचा) कुठलाही लाभ किंवा हेतू दिसत नाही.

In reply to by मैत्र

सुहास.. 27/12/2010 - 13:42
हे विरोधक कुठलाही पुरावा देत नाहीत. आणि समर्थकही देत नाहीत. >> +१ .. १ ) जेम्स लेन ने पुस्तक लिही पर्यंत ब्रिगेड कोठे होती ? २ ) शिवधर्म स्थापन करुन ' शिवधर्म 'च मुळात न पाळणार्‍यांचा नेमका धर्म कुठला ? सरळ - सोट पणे हा सगळा प्रकारच राजकारण आहे.

In reply to by मैत्र

गणेशा 27/12/2010 - 16:53
आपला रिप्लाय मनापासुन आवडला ... सामान्य माणसाचे मत असेच असते .. पण ज्यांना प्रसिद्धी .. राजकारण हवे असते ते अश्या गोष्टींना जाणीवेन बगल देतात

सोनोपंत डबीर ह्यांचा महाराष्ट्रात कुठे पुतळा आहे का ? ब्रीग्रेड संघटनेला लगेच माहिती पुरवावी म्हणजे अजून एक अचाट सत्याचे प्रयोग करतील ते . त्वरा करा

नाना बेरके 27/12/2010 - 12:34
१. 'सोनोपंत डबीर' हे कोण होते ? २. वरच्या प्रतिसादात 'ब्रीग्रेड' हा शब्द आला आहे. तो शुध्दलेखनदृष्ट्या योग्य आहे कां ? कारण काही लेखनात हाच शब्द बीग्रेड किंवा ब्रिगेड असाही आला आहे. ३. जसा एखादा राजा स्वयंभू असू शकतो तश्याच इतरही गोष्टी स्वयंभू असू शकतात कां ? उदा. स्वयंभू गुरु, स्वयंभू शिष्य इ. इ. एक स्वयंभू प्रतिसादक नाना भू-रके

In reply to by नाना बेरके

महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ठाऊक नाही आपल्याला ? बाकी कशाला शुध्द लेखनाची आपण पर्वा करायची बिहार विकासाच्या मार्गावर लागलाय आणि त्याची मोडतोड संस्कृती महराष्ट्रात वणव्यासारखी पसरत आहे . पुण्यनगरीत झालेला तमाशा नववर्षाचे स्वागत करणार तर .

सुधीर काळे 27/12/2010 - 13:30
हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचल्यावर मी नुकताच पोस्ट केलेल्या "भारतीय-कसा मी? असा मी!" मधील खालील परिच्छेदाची आठवण झाली आणि आपण कुठे चाललो आहोत याबद्दल काळजी निर्माण झाली. सर्वांनी विचार करून असले फूट पाडणारे विषय टाळायला हवेत! त्यांची संवेदनशीलता राज्यव्यवस्था जगविण्यासाठी आवश्यक असलेली नियमनाच्या आणि जुळवून घेण्याच्या प्रवृत्तीला उत्तेजन देईल? भारतीय लोक सांप्रदायिक अतिरेकाचा अवलंब करतील कीं त्यांची अक्कल आणि अराजकाची नावड त्यांच्यातील (गरजेपोटी) एकत्र रहाण्यासाठी लागणारे व्यवहारचातुर्य बळकट करेल? त्यांच्यातले कांहीं नेते निधर्मीपणावर आधारित समाजरचनेला धोका निर्माण करतील कीं भारतात यशस्वी राजकारणाला निधर्मी राज्यव्यवस्थेशिवाय दुसरा कुठालाच पर्याय नाहीं हे त्यांना उमजेल? प्रादेशिक संवेदनशीलता वाढीला लागून भारताची शकले होतील कीं ’सर्व-भारतीय-एक’ ही भावना वाढेल? भारतीय उच्चभ्रू समाजाची भारताला एक जागतिक महाशक्ती बनविण्याची तीव्र इच्छा लष्करी साहस करायला प्रवृत्त करेल कीं तडजोडीला आणि स्वरक्षणाला महत्व देण्याकडे असलेला भारतीयांचा कल आपल्याला एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र बनवेल?

अविनाश कदम 28/12/2010 - 00:47
भारतीय समाज व्यवस्था निधर्मी असणं केव्हाच शक्य नाही. भारत हे बहुधर्मीय राष्ट्रच आहे. म्हणूनच इथली शासनव्यवस्था व राज्य व्यवस्था धर्मनिरपेक्ष असणंच उपयोगाचं आहे. भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्षतेचंच तत्त्व स्विकारलेलं आहे.

गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती, ते एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते
अगदी अगदी. ह्या विचारांचा आदर ठेवुन हातासरशी इतरही पुतळे काढून लालमहालात फक्त महाराजांचाच पुतळा ठेवावा. काय बोल्ता ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

सुहास.. 24/12/2010 - 18:05
ह्या विचारांचा आदर ठेवुन हातासरशी इतरही पुतळे काढून लालमहालात फक्त महाराजांचाच पुतळा ठेवावा. >> हा हा हा !!पर्‍या अजुन दादोंजीच्या पुतळ्याची 'व्यवस्था ' कुठे करणार हे चर्चीले गेले नाहीये . धाग्याबद्दल : उद्या म्हणाल त्यांच्या पत्रीकेतदेखील गुरु नव्हता.

यकु 24/12/2010 - 16:47
मग हे चर्चेचे गु-हाळ कशासाठी ही चर्चा केल्याने काय होईल,
हे लिहीत अस्तानाही तुम्हाला तुमचा हात आवरावा वाटला नाही ;-) कमाल आहे बुवा..

आजानुकर्ण 24/12/2010 - 16:57
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती
शिवाजीराजांनी उभ्या आयुष्यात कोणत्याही एकाच जातीचा कैवार घेतल्याचे आढळले नाही. मग महाराज हे गो आणि ब्राम्हण यांचे प्रतिपालक होते असा खोडसाळपणा कशासाठी? महाराज इतरांचे प्रतिपालक नव्हते का?

In reply to by आजानुकर्ण

मग महाराज हे गो आणि ब्राम्हण यांचे प्रतिपालक होते असा खोडसाळपणा कशासाठी? महाराज इतरांचे प्रतिपालक नव्हते का?
'इतर' सुद्धा स्वयंभु असतील. त्यांना प्रतिपालकाची गरजच न्हवती....

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:07
'इतर' सुद्धा स्वयंभु असतील. त्यांना प्रतिपालकाची गरजच न्हवती....
म्हणजे? स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का? यात इतर म्हणजे कोण आले? शिवाजीमहाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या, त्यांची आवडती घोडी कृष्णा याचे प्रतिपालक कोण होते? शिवाजीमहाराजांची लाडकी गाय असल्याचे कुठे वाचले नाही.

In reply to by आजानुकर्ण

म्हणजे? स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का? यात इतर म्हणजे कोण आले? शिवाजीमहाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या, त्यांची आवडती घोडी कृष्णा याचे प्रतिपालक कोण होते? शिवाजीमहाराजांची लाडकी गाय असल्याचे कुठे वाचले नाही.
गो आणि ब्राम्हण (यांना आदराने बामण असे देखील म्हणले जाते) हे सोडून उरतील ते सगळे 'इतर' ह्या सदरात मोडतात.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:14
स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का
हाही एक प्रश्न विचारला होता. ब्राम्हण सोडून इतर जाती स्वयंभू कशा? गाय सोडून इतर प्राणी स्वयंभू कसे? हे स्वयंभू संशोधन तुमचे आहे की तुम्ही इतरत्र कुठे वाचले आहे?

In reply to by आजानुकर्ण

स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का
स्वयंभूंना कशाचीच गरज नसते. मग ते गुरु असो वा प्रतिपालक. (हा अर्थ आम्ही वरिल लेखातुन प्राप्त केला आहे.)
ब्राम्हण सोडून इतर जाती स्वयंभू कशा? गाय सोडून इतर प्राणी स्वयंभू कसे? हे स्वयंभू संशोधन तुमचे आहे की तुम्ही इतरत्र कुठे वाचले आहे?
आम्ही तुम्हाला वरच सांगीतले आहे की ब्राम्हण व गाय सोडुन इतर सर्व स्वयंभू आहेत. तुम्ही लेख निट वाचला नसावा किंवा हा महान लेख तुमच्या आकलनाबाहेर असावा. अनेक रहस्ये उलगडून दाखवणार हा लेख म्हणजे जणु ज्ञानेश्वरीच आहे. जितकी वाचावी तेवढे नवे नवे कळत जाते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:24
आम्ही तुम्हाला वरच सांगीतले आहे की ब्राम्हण व गाय सोडुन इतर सर्व स्वयंभू आहेत
म्हणजे? तुम्ही काही निराधार थापा मारल्या तरी त्या खऱ्या मानायच्या काय? मी विचारले आहे की हे सर्व संशोधन तुमचे आहे की तुम्ही एखाद्या विश्वासार्ह ग्रंथात असे वाचन केले आहे? जर तुमचे स्वतःचे संशोधन असल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येईल. हा लेख आणि तुमचे प्रतिसाद आकलनशक्तीच्या बाहेर असल्यानेच ते समजून घेण्यासाठी मी प्रश्न विचारत आहे.

In reply to by आजानुकर्ण

म्हणजे? तुम्ही काही निराधार थापा मारल्या तरी त्या खऱ्या मानायच्या काय? मी विचारले आहे की हे सर्व संशोधन तुमचे आहे की तुम्ही एखाद्या विश्वासार्ह ग्रंथात असे वाचन केले आहे? जर तुमचे स्वतःचे संशोधन असल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येईल. हा लेख आणि तुमचे प्रतिसाद आकलनशक्तीच्या बाहेर असल्यानेच ते समजून घेण्यासाठी मी प्रश्न विचारत आहे.
मी पुन्हा पुन्हा सांगतोय की हे सर्व ज्ञान आम्हाला सदर लेखातुनच मिळाले आहे. आपण लेख तर सोडाच पण माझे प्रतिसाद देखील निट वाचत नाही असे दिसते. असो... तुम्हाला एका गुरुची गरज आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:31
सदर लेखातून जर तुम्हाला ज्ञान मिळत असेल तर माफ करा. मला या लेखात तसे काही आढळले नाही. तुमचे प्रतिसाद नीट वाचूनच त्यात पुरेसे स्पष्टीकरण नसल्याने मी काही शंका विचारल्या होत्या. त्यांची समाधानकारक उत्तरे देणे तुम्हाला शक्य नाही असे दिसते.
तुम्हाला एका गुरुची गरज आहे.
हा वदतोव्याघात वाटतो. तुमच्या गृहीतकानुसार सर्व अब्राम्हण स्वयंभू आहेत. मी ब्राम्हण नाही त्यामुळे मला गुरूची गरज नसावी. मात्र तुम्ही मला गुरूची गरज असल्याचे प्रतिपादन करत आहात. त्यामुळे तुमच्या मूळ गृहीतकात किंवा वरील निष्कर्षात काहीतरी गफलत झाली असावी असे वाटते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

शिवाजी महाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या कधी होता बरे? आमच्या माहीतीनुसार बडोद्याचे तुकोजीराव होळकर यांचा कुत्रा होता वाघ्या. स्मारक निधी साठी सर्वात जास्त देणगी तुकोजीरावांनी दिली होती व त्या बदल्यात त्यांच्या वाघ्याची समाधी तेथे बांधली होती असे वाचलेले आहे. अर्थात तुकोजीराजे प्रजाहितदक्ष व देशप्रेमी असल्याने त्यांना हा गुन्हा माफ.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:19
तुमची माहिती चुकीची आहे. बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे शिंदे. निनाद बेडेकर यांनी त्यांच्या एका पुस्तकात राजांची समाधी बांधण्यासाठी पैसे दिलेले इंग्रजांना आवडणार नाही म्हणून होळकरांनी त्यांच्या कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी पैसे दिल्याचा उल्लेख केला आहे. पण त्यात कुत्रा होळकरांचा असल्याचे आठवत नाही. तुकोजीराजांनी काय गुन्हा केला होता बरे ज्यासाठी तुम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ करत आहात?

In reply to by ए.चंद्रशेखर

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:25
निनाद बेडेकर हे शाहीरच आहेत. पण त्यांचे लेखन वगळता कुठेही वाघ्या कुत्रा होळकरांचा होता असे वाचनात आले नाही. म्हणून तेवढा संदर्भ देता आला. त्यांच्या लेखनाचे संदर्भ देणे विश्वासार्ह नाही. ते भाजपाच्या व्यासपीठावरही असतात.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:33
वाघ्या कुत्रा होळकरांचा असल्याचे प्रतिपादन तुमचे होते माझे नाही. (मी फक्त ते कुठे वाचले हे सांगितले). एक तर तुम्ही होळकर हे बडोद्याचे असल्याचे सांगितले. ते धादांत चूक आहे. (निनाद बेडेकर यांच्याकडून या प्रकारची चूक शक्य आहे). वाघ्या कुत्र्याची समाधी होळकरांनी बांधली असल्याचे संदर्भ फक्त बेडेकरांच्याच लेखनात आले आहेत आणि ते पुरेसे विश्वासार्ह नाहीत.

In reply to by आजानुकर्ण

निनाद बेडेकर यांनी त्यांच्या एका पुस्तकात राजांची समाधी बांधण्यासाठी पैसे दिलेले इंग्रजांना आवडणार नाही म्हणून होळकरांनी त्यांच्या कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी पैसे दिल्याचा उल्लेख केला आहे. पण त्यात कुत्रा होळकरांचा असल्याचे आठवत नाही. आपल्या वाक्यात आपणच त्यांच्या कुत्र्याची असे म्हटलेले आहे. पुन्हा वाचावे. आणि त्यांच्या म्हणजे होळकरांच्या असाच सकृत दर्शनी अर्थ निघतो. किंवा आपल्या लिखाणात पुरेशी स्पष्टता नाही हे दिसते. निनाद बेडेकर यांच्याकडून या प्रकारची चूक शक्य आहे निनाद बेडेकरांइतकीच ती जयसिंगराव पवार व अन्य अनेक ज्यांची नावं घ्यावीत अशी लायकी नाही अशा लोकांचीही आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:42
आपल्या वाक्यात आपणच त्यांच्या कुत्र्याची असे म्हटलेले आहे
निनाद बेडेकर यांनी तसे लिहिले आहे. मी नाही.
निनाद बेडेकरांइतकीच ती जयसिंगराव पवार व अन्य अनेक ज्यांची नावं घ्यावीत अशी लायकी नाही अशा लोकांचीही आहे.
हो पण मी त्यांची नावेही घेतलेली नाहीत. तुम्ही कशाला उगाच त्यांच्यावर खार खाऊन आहात.

In reply to by आजानुकर्ण

हो पण मी त्यांची नावेही घेतलेली नाहीत. तुम्ही त्यांची नावं घेण्या नं घेण्यानी काय फरक पडणार आहे. तुम्ही कशाला उगाच त्यांच्यावर खार खाऊन आहात. आम्ही त्यांच्यावर कुठे खार खाल्ला आहे बॉ? आम्ही सत्य प्रतिपादन केले.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:49
तुम्ही त्यांची नावं घेण्या नं घेण्यानी काय फरक पडणार आहे.
मान्य आहे पण त्यांची नावे अचानक घेण्याचे कारण समजले नाही. सदर चर्चेत निनाद बेडेकर यांचा संदर्भ वाघ्या कुत्र्याची समाधी कोणाची ह्या तुम्ही उपस्थित केलेल्या शंकेतूनच आला. मात्र जयसिंगराव पाटील व इतरांबाबतची तुमची टिप्पणी सत्य असल्याचे क्षणभर गृहित धरले तरी हे सत्यप्रतिपादन अस्थानी वाटते. मी आज दुपारी वडापाव खाल्ला हे सत्य आहे पण या चर्चेत त्याचे प्रतिपादन करणे अस्थानी आहे असे मला वाटते.

In reply to by आजानुकर्ण

बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे शिंदे. बरोबर. आमची मिष्टेक मान्य करतो. चुकून बडोद्याचे ऐसा टायपला. तुमची माहिती चुकीची आहे मान्य पण मग शिवाजीमहाराजांचा वाघ्या ही तुम्ही पुरवलेली माहीती चुकीची आहे हे मान्य आहे ना. तुकोजीराजांनी काय गुन्हा केला होता बरे ज्यासाठी तुम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ करत आहात? तिथे समाधीसाठी नुसतेच पैसे न पुरवता ती वाघ्याची समाधी तिथे बांधवली हा.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:37
वाघ्या शिवाजीमहाराजांचा नव्हता हे सिद्ध कुठे झाले आहे? माझी माहिती चुकीची असल्याचे सिद्ध न झाल्याने मी तसे मान्य का करू.
तिथे समाधीसाठी नुसतेच पैसे न पुरवता ती वाघ्याची समाधी तिथे बांधवली हा.
हा गुन्हा कसा काय? असे माफीचे विशेष अधिकार तुम्हाला कसे काय प्राप्त झाले आहेत?

In reply to by आजानुकर्ण

मग वाघ्या शिवरायांचा होता हे कुठे सिद्ध झाले आहे ते दाखवा... हा गुन्हा कसा काय? असे माफीचे विशेष अधिकार तुम्हाला कसे काय प्राप्त झाले आहेत? हे विचारणारे तुम्ही कोण?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:58
वाघ्या कुतरा तो राजाचा वेगानें धावुनि आला । झडप टाकुनी अग्नीवरती तो हि पहा जळुनी गेला ॥जी॥ राजाचा अंत जाहला । पण कीर्तिची मिठी कायमची पडली देहाला ॥
अनेक गीतांमध्ये, पोवाड्यांमध्ये, लोककथांमध्ये वाघ्या शिवरायांचा होता अशी समजूत प्रचलित आहे. ही समजूत (श्रीरामकथेप्रमाणेच) ग्राह्य धरून मी तो दावा केला होता. मात्र ही समजूत खोटी असल्याचे पुरावे प्राप्त झाल्यास वाघ्या शिवरायांचा होता हे अमान्य करता येईल. पण कृष्णा घोडीबाबत काय? आणि शिवरायांची कोणतीही गाय नसताना त्यांना गो-पालक म्हणायचे काय कारण? हा मूळ मुद्दा या उपचर्चेत हरवून चालला आहे ना.
हा गुन्हा कसा काय? असे माफीचे विशेष अधिकार तुम्हाला कसे काय प्राप्त झाले आहेत? हे विचारणारे तुम्ही कोण?
आम्ही सामान्य व्यक्ती आहोत. उद्या पुढेमागे आम्ही काही गुन्हा केल्यास तुमची माफी मागावी लागेल की काय याचा विचार करत होतो.

In reply to by आजानुकर्ण

सदर पवाडा कोणत्या शाहीराचा? आणि तो ग्राह्य कसा मानायचा? बाकी कोणत्या शाहीराचा पवाडा ग्राह्य मानायचा आणि कोणाचा नाही याचे निकष काय? पण कृष्णा घोडीबाबत काय? आणि शिवरायांची कोणतीही गाय नसताना त्यांना गो-पालक म्हणायचे काय कारण? शिवाजी महाराजांच्याकडे पुष्कळ गाईबैल असल्याचे उल्लेख आहेत. तशा गाई त्यांनी कल्याणस्वामींचे बंधू दत्तात्रय यांच्या मठाला दान दिल्याचेही उल्लेख भोसले रुमालात सापडतात. मग शिवरायांची कोणतीही गाय नाही हे म्हणण्यास काय आधार आहे बॉ? बाकी मग ते सर्वांचा प्रतिपाळ करणारे होते म्हणून प्रत्येक जातीतले एक फेवरीट पात्र हुडकायला लागायचे का? हा मूळ मुद्दा या उपचर्चेत हरवून चालला आहे ना. हा उगाच मूळ चर्चेला फाटे फोडण्याचा प्रयत्न वाटतो आहे. आम्ही सामान्य व्यक्ती आहोत. उद्या पुढेमागे आम्ही काही गुन्हा केल्यास तुमची माफी मागावी लागेल की काय याचा विचार करत होतो. तुम्ही इतके साळसूद आहात? व्वा!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आजानुकर्ण 24/12/2010 - 18:28
शिवाजी महाराजांच्याकडे पुष्कळ गाईबैल असल्याचे उल्लेख आहेत. तशा गाई त्यांनी कल्याणस्वामींचे बंधू दत्तात्रय यांच्या मठाला दान दिल्याचेही उल्लेख भोसले रुमालात सापडतात. मग शिवरायांची कोणतीही गाय नाही हे म्हणण्यास काय आधार आहे बॉ? बाकी मग ते सर्वांचा प्रतिपाळ करणारे होते म्हणून प्रत्येक जातीतले एक फेवरीट पात्र हुडकायला लागायचे का?
फाटे फोडण्याचा प्रयत्न नाही. महाराजांकडे गाईबैल आहेत, त्याचप्रमाणे कुत्रा आणि घोडीही आहेत.महाराजांची कुत्रा आणि घोडी ही त्यांच्याकडच्या गाईबैलांपेक्षा अधिक लोकप्रिय असावीत असे अनेक पोवाडी, कथा, वाघ्याची समाधी वगैरे उदाहरणांवरून वाटते. त्यामुळे महाराजांना निदान श्वानप्रतिपालक किंवा अश्वप्रतिपालक म्हणणे सयुक्तिक ठरले असते असे सामान्य तर्क लावला असता वाटते. पण सत्य इतके सरळसोट कधीच असत नाही. मग महाराजांना गो आणि ब्राम्हण यांचेच प्रतिपालक ठरवण्याचा आणि जयजयकाराच्या मार्फत पुन्हा पुन्हा ठसवण्याचा उद्देश काय हे समजावून घेत आहे.
तुम्ही इतके साळसूद आहात? व्वा!
असे काही नाही. तुम्हाला साक्षात तुकोजी होळकरांसारख्यांना माफी देण्याचे अधिकार असल्याचे (तुम्हीच लिहिल्याचे) वाचून थोडा सावध पवित्रा घ्यावा असे वाटले.

In reply to by आजानुकर्ण

मग महाराज हे गो आणि ब्राम्हण यांचे प्रतिपालक होते असा खोडसाळपणा कशासाठी? अगदी अगदी. शिवाजी महाराजांनी स्वतः तयार करवून घेतलेल्या राजमुद्रेवरसुद्धा गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द लिहिलेला आहे. याबाबत कोणावर खटला भरावा याबद्दल काही मार्गदर्शन केल्यास आवडेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

आजानुकर्ण 24/12/2010 - 17:40
शिवाजीराजांच्या मुद्रेवर खालील ओळी होत्या. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते यात गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द कुठे दिसतो? तुम्हाला एखादी स्पेशल राजमुद्रा माहीत आहे काय?

In reply to by आजानुकर्ण

ओक्के ओक्के. आमची चूक झाली असेल. आपण ज्ञानी आहात असे वाटते. पण मग 'गोब्राम्हणप्रतिपालक' हा शब्द कुठून ईंट्रोड्यूस झाला याबाबत काही ज्ञान दिल्यास आवडेल.

In reply to by अप्पा जोगळेकर

आजानुकर्ण 24/12/2010 - 18:06
माफ करा मी ज्ञानी नाही. मिपाकरांच्या ज्ञानाने प्रभावित होऊन काही ज्ञानकण वेचण्यास मी येथे येतो. मात्र माझ्या शंकांचे समाधान करणारी उत्तरे मिळत नसल्याने वाईट वाटते. गोब्राह्मणप्रतिपालक हा शब्द कुठून आला हे वाचण्यास मलाही आवडेल.

In reply to by आजानुकर्ण

माफ करा मी ज्ञानी नाही. हा तुमचा विनय तर नाही ना ? आत्ताच थोडे गूगलून पाहिले.यु-ट्युब किंवा गूगलवर शिव गर्जना असे टाईप करा. असंख्य संबंधित क्लिप्स मिळतील. ही आरोळी याआधीही अनेकदा ऐकली आहे.

In reply to by आजानुकर्ण

सूर्य 24/12/2010 - 21:32
आरं तिच्या... हा पण खोडसाळपणा आहे होय. शाळेत शिकवलेला इतिहासच फक्त माहीत असल्याने हा खोडसाळपणा आहे हे आम्हाला माहीतच नव्हते. असो. वरिजनली, हा खोडसाळपणा आणि अजुन जे काही असतील ते, कोणी केले ते शोधले पाहिजे. फारच त्रास होतोय आजकाल. - सूर्य

ए.चंद्रशेखर 24/12/2010 - 17:02
"महाराजांचे गुरु खरच कोण होते हे आजच्या सरकारमधील नेत्यांना पक्के माहीत आहे " आजच्या सरकारमधील नेते ४०० वर्षे वयाचे आहेत हे माहीत नव्हते ब्वा!

विजुभाऊ 24/12/2010 - 17:21
बालपणी गुरु असल्यामुळे शिष्याच्या व्यक्तिमत्वाला एक दिशा मिळते, विचार मिळतो, परंतु स्वयंभु व्यक्तिमत्वाच्या शिष्याला गुरु असला काय अन नसला काय काय फरक पडतो ? वा वा वा. तुम्ही हे लिहीताना नक्की कोणत्या उद्देशाने लिहीलय हे उमजले नाही. पण कितीही थोर व्यक्ती असली तरी तिला गुरुची आवश्यकता असतेच ना. माणसाची पहिली गुरु आई असते. शिक्षण घेतले नाही तर ती व्यक्ती थोर कशी होणार? राम , कृष्ण या देवतेसमान व्यक्तीना सुद्धा गुरु होते. त्यानी शाळेत्/आश्रमात शिक्षण घेतले होते. दत्तत्रेया नी तर २४ गुरु केले होते म्हणे. लहानपणी शिवाजी महाराज जर राज्यशास्त्राचे /तलवारबाजीचे /युद्धशास्त्राचे धडे शिकले नसते तर त्यानी मोठेपणी राज्य कसे स्थापन केले असते? काहीही शिकायचे म्हंटले तरे निदान इन्डायरेक्ट गुरु तरी हवाच ना?

गणेशा 24/12/2010 - 17:32
अमोल जी पहिल्यांदा हा धागा पाहिला तेंव्हा वाटले होते पुन्हा एकदा तेच तेच सुरु झाले वाटते .. परंतु आपण लिहिलेले विचार आणि त्यामागील शुद्ध हेतु स्पष्ट कळत आहे. तुम्ही जे लिहिले आहे तसेच बर्याच जणांना वाटते .. परंतु त्यांच्या वाटण्याकडे जआणीवेने दुरल्क्ष केले जाते ही खंत आहे.. --- ह्या धाग्यातील मुख्य हेतु खुप छान होता असे मला वाटले .. पण पुन्हा रिप्लाय वाचुन खेद वाटला .. आपणही काही तरी तर्क घेवुन भांडतच आहोत तर मग काही लोक फक्त वेगळ्या पातळीवरुन भांडत आहेत .. मग त्यांना आपण दोष देतो .. तर मग आपण काय करतोय ? तेच ना .. जावुद्या व्यर्थ वादात पडायचे नाहिये .. वाईट वाटले बस्स ..

स्पा 24/12/2010 - 17:50
गुरुविण नाही कोणी रे.... गुरु नाम हाची ध्यास रे............... गुरूचा महिमा अगाध आहे..... शिवरायांची आई हि सुद्धा त्यांची गुरूच होती.... हिरा जरी स्वयंभू असला तरी त्याला तासणारा हा लागतोच.... अंगीभूत गुण जागृत करतो तो गुरु....

पुतळा हलवु देणार् नाहि..उद्धव साहेब गरजले.. आधि औरंगाबादचे संभाजी नगर करा... स्टेडीयम बाहेर गोंधळ....प्रबोधन कारा बद्दलचे ब्रिगेडचे प्रेम बेगडी.. सेनेच्या श्री शिंदे यांची प्रतिक्रिया पुण्यात भाजप. व सेना व नागरिकांचा मोर्चा.. स्टार माझा..

Pain 24/12/2010 - 22:52
----------------------------------------------------------------- महाराष्ट्राचे आदरस्थान असलेल्या शिवाजी महाराजांच्या चर्चेत शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी संबंधित अनेक ज्ञात / अज्ञात व्यक्ती / घटना / इतर गोष्टींबाबत चर्चा करताना सदस्यांनी थोडे भान ठेऊन योग्य भाषा आणि संयमित आचरण ठेवावे अशी संपादक मंडळाची अपेक्षा आहे. अनावश्यक फाटे फोडणारे आणि चुकीच्या गोष्टीवर वाद घालणारे प्रतिसाद अप्रकाशित केले जाऊन संबंधित सदस्याची मिपा व्यवस्थापन गंभीर दखल घेईल असे इथे सर्वांना सुचित केले जात आहे, सर्वांकडुन सहकार्याची अपेक्षा आहे. - संपादक मंडळ ------------------------------------------------------------------- तुम्हाला त्यांच्या आणि संबंधितांच्या प्रतिष्ठेची खरच इतकी काळजी असती तर असे द्वेषमूलक, चिथावणीखोर आणि चुकिची माहिती पसरवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यारे धागे इथे येउच दिले नसते.

प्रशु 24/12/2010 - 23:33
ज्या घोषणे वरुन वाद सुरु आहे ती अर्धवट आहे , गो ब्राम्हण च्या पुढे 'क्षत्रिय कुलावंत' हा शब्द राहुन गेलाय...

In reply to by टारझन

शिल्पा ब 26/12/2010 - 21:16
जाउद्या... बाकी आम्हालापण गुरुची गरजच नव्हती पण घरी त्रास देतो म्हणुन शाळेत घातलं...त्यामुळेच आम्ही राज्यस्थापन करु शकलो नाही...(कुठे? कोणाचे? का? वगैरे प्रश्न बाद.)

In reply to by शिल्पा ब

पंगा 26/12/2010 - 21:55
आम्ही राज्यस्थापन करु शकलो नाही...(कुठे? कोणाचे? का? वगैरे प्रश्न बाद.
लपंडाव नाही खेळलात कधी लहानपणी? राज्य नाही आलं कधी तुमच्यावर?

डावखुरा 25/12/2010 - 00:38
१)गो-गाय : गायीचे महत्व फार पुर्वीपासुन भारतीय समाजात आहे... गायीला आपण पवित्र मानतो... तसेच तिच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास आहे अशी श्रद्धा आहे... आणि मुस्लिमांपासुन गोमातेला संरक्षण देणारा राजा .... पण ब्राह्मण का यावर मी काही बोलु नाही शकत... २)शिवरायांचे गुरु.. शस्त्रास्त्र शास्त्र आणि राज्य्कारभार : दादोजी कोंडदेव अध्यात्मिक आणि राजकीय गुरु.. : समर्थ रामदास स्वामी (दासबोधकार आणि शक्तीउपासनेला सदिव प्रोत्साहन देणारे...) एवढे माहीती.... " पण गर सिवाजी न हो तो सुनति सबकी होती " हेच एकमेव सत्य ..बाकीचा वाद व्यर्थ... जय भवानी जय शिवाजी

In reply to by डावखुरा

छत्रपती 26/12/2010 - 14:11
एवढे माहीती.... " पण गर सिवाजी न हो तो सुनति सबकी होती " हेच एकमेव सत्य ..बाकीचा वाद व्यर्थ...
हे जर्स्त्य अस्येल त्र अवरन्गजेबाच्या पद्री अस्नार्या अन्सी टक्के रज्पुत सयनिकाचे सुन्ता क झले नाहे? अस मझा परस्न आहे.

वेताळ 25/12/2010 - 09:42
पण गर सिवाजी न हो तो सुनति सबकी होती " एक शंका शिवाजी महाराजांच्या अगोदर भारतात विशेष करुन उत्तर भारतात हिंदु रहात होते कि नव्हते? महाराज मुस्लिम विरोधात होते हे सतत का सांगत असता तुम्ही?

रन्गराव 25/12/2010 - 14:37
काय चालल आहे? जातीयवाद, जाज्वल्य अभिमान ह्या गोष्टी किती टोकाला न्यायच्या? तुम्ही अमक्या जातीत जन्मलात हा योगायोग होता, त्यात अभिमान बाळगण्यासारखा काय कमवल? गेल्या काही महिन्यातील लेखांवरील प्रतिक्रिया वाचून जातीयवाद कमी होण्याएवजी वाढतोच आहे अस वाटू लागल आहे. " सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांच्यासाठी कोणीही काही करत नाहीत" , " ब्राह्मणांनी हजारो वर्षे दलितांवर अन्याय केला" ही काही उदाहरणे. ह्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचे प्रतिसाद येऊ शकत नाहीत.

अविनाश कदम 26/12/2010 - 03:01
दादोजी कोंडदेव हे एक कारभारी होते. शहाजी राज्यांच्या जहागीरीतील पुणे परगण्याचा कारभार ते पहात होते. जिजाऊ व शिवाजी महाराजांच्या देखभालीची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. त्याना शिवाजी महाराजांना शिकवण्याचे काम दिलेले नव्हते. शिवाजी महाराजांना शस्त्रात्रे चालवण्याचे इ. काम दुसर्‍या कुणी तरी केलेले असणार. दादोजी कोंडदेवाना गुरू म्हटल्याने त्यांची किंमत वाढते कारभारी म्हटल्याने कमी होते असं मानण्याचं कारण नाही.

In reply to by शिल्पा ब

अविनाश कदम 28/12/2010 - 00:30
या माहीतीचा स्रोत काय आहे? शिवशाहीचा इतिहास म्हणून आढावा घेणार्‍या इतिहासकारांची (शाहिरांची नव्हेत) पुस्तके.

प्राजु 26/12/2010 - 05:51
सध्या जी काही चर्चा आणि गोंधळ चालला आहे महाराष्ट्रात तो बघून, 'पुन्हा एकदा शिवाजी' म्हणून कोणीजन्म घ्यायला धजावेल असे वाटत नाही. अगदी प्रत्यक्ष महाराज सुद्धा!

सन्जोप राव 26/12/2010 - 06:04
वर चालू असलेल्या अत्यंत उद्बोधक व ज्ञानवर्धक चर्चेत ब्राह्मण हा शब्द दोन प्रकारे लिहिला गेला आहे. शिवछत्रपतींनी हा शब्द कोणत्या प्रकारे लिहिला आहे याबाबत जाणकारांचे मत जाणून घ्यायला आवडेल. इथे छत्रपतींना लिहिता-वाचता येते असे गृहितक आहे. मिरासदारांचे या बाबतीतले मत वेगळे आहे.

In reply to by सन्जोप राव

पंगा 26/12/2010 - 20:23
मराठी शुद्धलेखनाच्या 'जुन्या' (पारंपरिक?) नियमांप्रमाणे 'ब्राह्मण' (अर्थात संस्कृताप्रमाणे) हे रूप बरोबर आहे. 'नव्या' (सुधारित किंवा सुलभीकृत? नाही म्हणायला हे लागू होऊनसुद्धा गेला बाजार चाळीसएक वर्षे होऊन गेली असावीत) नियमांप्रमाणे 'ब्राम्हण' हे रूप (अर्थात मराठीतील उच्चारास अनुसरून) बरोबर आहे, परंतु 'ब्राह्मण' हे रूप वापरल्यास चुकीचे मानले जात नाही, असे काहीसे आठवते. (याच नियमानुसार 'आह्लाद', 'प्रह्लाद', 'चिह्न' हे शब्द नव्या मराठी शुद्धलेखनात अनुक्रमे 'आल्हाद', 'प्रल्हाद' आणि 'चिन्ह' असे लिहिले जातात. मात्र काही कारणाकरिता 'ह्य' हे जोडाक्षर या नियमास अपवाद आहे. 'बाह्य' हा शब्द 'बाय्ह' असा लिहिता येत नाही.) मी माध्यमिक शाळेत असताना (१९७५-१९८१) पाठ्यपुस्तकांतून 'ब्राम्हण' हे एकमेव रूप वापरले जात असल्याचे आठवते. शिवाजीमहाराजांच्या काळात मराठी शुद्धलेखनाचे काही काटेकोर नियम असण्याबद्दल साशंक आहे, परंतु यदाकदाचित असलेच, तर बहुधा हा शब्द महाराजांनी 'ब्राह्मण' असा (संस्कृतानुरूप) लिहिला असण्याची शक्यता दाट वाटते. (चूभूद्याघ्या.)

अनामिका 26/12/2010 - 19:02
राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो | अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं || राखी रजपुती , रजधानी राखी राजन की | धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं || भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की | देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं || साही के सपूत , सिवराज समशेर तेरी | दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं || वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत | रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं || हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की | कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं || मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह | बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं || राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज | देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं || देवल गिराविते , फिराविते निसान अली | ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी || गौर गणपती आप , औरनको देत ताप | आपनी ही बार सब , मारी गये दबकी || पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत | सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की || कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती | सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी || - कविराज भूषण. जगन्मान्य असलेल्या जाणत्या राजाला स्वत:च्या स्वार्थासाठी आधुनिक काळातला स्वयंघोषित जाणता राजा आपल्या बगलबच्च्यांकरवी जाणिवपुर्वक वापरतोय हे या वादाचे सत्य आहे...सगळ्या बाजूने कोंडित सापडल्यावर भावनेला हात घालत राजकारण करणे हाच सत्ताधारी पक्षाचा जुनाच हातखंडा आहे...ज्यांची शिवछत्रपतींवर निस्सिम व निस्पृह भक्ती आहे ते कदापी जेम्स लेन सारख्याच्या अनर्घल लिखाणाला आपल्या तेजस्वी विचारात थारा देणार नाहित.....मुळात या नव्याने इतिहास प्रसवणार्‍यांकडे कसलेही पुरावे नाहित पण आमचेच खरे म्हणत छत्रपतींना फक्त मराठा समाजाच्या दावणीला बांधण्याचा हा निव्वळ अट्टाहास आहे.....काविळ झालेल्याला जग पिवळे दिसते तसे यांना केवळ ब्राम्हणवादाने पछाडलेले आहे.....आणि याच भावनेतुन दोदोजी व समर्थ शिवरायांचे गुरु नव्हते अश्या प्रकारचा विखारी प्रचार या बगलबच्च्यांनी सुरु केला...पुतळे हटवले म्हणून दादोजींचे शिवरायांच्या जिवनाच्या जडणघडणीतले स्थान कमी होत नाही....आणि स्वतःच्या स्वार्थासाठी इतिहासाची विटंबना करणार्‍यांचा व भ्रष्टाचाराने स्वतःच्या तुंबड्या भरणार्‍यांचा भविष्यात लिहिला जाणारा इतिहास हा काळाकुट्ट असणार आहे जो पुढच्या पिढीला प्रेरणादायी कदापी असणार नाही....दादोजींचे नाव शिवरायांबरोबर कायमच जोडल व सुवर्णाक्षरांनी कोरल गेलय ते पुसण्याचा प्रमाद या स्वयंनिर्मित नव-इतिहासकारांनी करु नये ती त्यांची तितकी कुवत देखिल नाही व पात्रता तर मुळीच नाही. जय हिंद! जय महाराष्ट्र!

मैत्र 27/12/2010 - 10:33
एक वेगळा मुद्दा मनात आला... संभाजी ब्रिगेड नामक एका नव्यानेच अस्तित्वात आलेल्या संघटनेने जेम्स लेन प्रकरणात तोड फोड केल्या नंतर सर्व सामान्य लोकांना दोन गोष्टींची माहिती मिळाली - १. या नावाची एका कुठल्याही बर्‍या वाईट संस्थेवर / लोकांवर शाब्दिक शारिरीक हल्ला करू शकणारी एक संघटना आहे. ज्यांना संभाजी महाराजांच्या थोर नावानंतर एक मराठी शब्द सुद्धा मिळाला नाही संघटनेला नाव ठरवताना. २. कोणी एक जेम्स लेन नावाचा इतिहास संशोधक भारतात आला होता. तो पुण्यात राहिला. त्याने शिवाजी महाराजांबद्दल एक पुस्तक लिहिले आहे. त्यात एका पानावर कुठे एक अत्यंत आक्षेपार्ह मजकूर आहे. त्याने प्रस्तावनेत त्याला पुण्यात ज्यांनी मदत केली त्यांचे आभार प्रदर्शन आहे. खरं तर हे होई पर्यंत सामान्य मनुष्य सोडा, कोणालाही या सर्व प्रकरणाची सुतराम कल्पना नव्हती. नेहमी वाचन करणारे, अनेक विषयांचा चांगला अभ्यास असलेले अनेक लोकही पूर्ण अनभिज्ञ होते. अनेक लोकांनी लिहिलं नंतर की पुण्यात पन्नास वर्षांच्या वास्तव्यात असले दळभद्री विचार कुठे ऐकले नाहीत. पुन्हा खूप धुरळा उठला. माहिती कळल्यानंतर जेवढा ब्रिगेडच्या गुंडगिरीचा निषेध झाला त्याहून जास्त लेनच्या पुस्तकाला एकत्र पणे विरोध झाला. कारण तिथे कोणालाही जात / व्यक्ती मध्ये आली नाही. महाराजांबद्दलचा आदर आणि अभिमान याहून महाराष्ट्रात काहीही मोठं नाही. पण इथे विषय संपला असता तर काही चूक नव्हतं एका अर्थी... पण तो गेली अनेक वर्ष मुद्दामून चावला गेला आणि पुन्हा पुन्हा अतिशय विखारी पद्धतीने धुरळा उठवला जात आहे. एक विचार मनात आला. की पुतळा काढू नये, दादोजी कोंडदेव हेच महाराजांचे गुरू होते म्हणणार्‍यांनाही विचारा की इतिहासात शाळेत वाचलेला भाग काय, कादंबर्‍या, नाटकांमध्ये पाहिलेला काय कोणाच्याही मनात किती मोठं स्थान होतं दादोजींविषयी... अतिशय परखडपणे पाहिलं तर खूप मोठं नव्हतंच ! नेहमी दादोजी हे कारभारी आणि कर्तव्य दक्ष व्यक्ती ज्यांनी आपल्या होणार्‍या सुभेदाराला / शहाजी राजांसारख्या अतिशय महत्त्वाच्या सरदाराच्या मुलाला मार्गदर्शन केलं. म्हणजे बरोबर बसवून न्याय, महसूल वगैरे त्यांच्या अखत्यारीतल्या गोष्टी दाखवल्या / समजावल्या. त्यांना शरीरसंपदा कमावण्यासाठी आणि तेव्हाची शस्त्रं वापरण्याची - तलवार, दांडपट्टा, भाला, बिचवा इ., योग्य व्यक्तींची नेमणूक केली. मला वाटतंय की अगदी दादोजी या व्यक्तीला पूर्ण समर्थन असलेल्यांना सुद्धा असं कधीच मनात नसावं की जसं चाणक्याने चंद्रगुप्ताला शोधून तयार केलं आणि एका काळापर्यंत पूर्ण सेना उभारली, राज्य सांभाळलं त्याच्या जवळपास सुद्धा दादोजींचं काम होतं. दुसरी गोष्ट बहुतेकांना हेही माहीत नव्हतं की ही व्यक्ती कुठल्या जातीची होती. ही सर्व माहिती बहुसंख्य सामान्य जनांना आणि अभिजनांना ब्रिगेडनेच पुरवली. मग फक्त हे सिद्ध असताना की या नावाची एक व्यक्ती कारभारी म्हणून होती, ते कारभारी म्हणून खरंच चांगलं वजन आणि महत्त्व असलेले होते. तसं नसेल तर ब्रिगेड आणि आपण सर्व चक्क शहाजी राजांबद्दलच अविश्वास दाखवतोय ज्यांनी आपली बायको आणि लहान मुलगा, त्यांच्या जबाबदारीवर जहागिर सांभाळण्यासाठी पुण्याला पाठवले. तेव्हा असं वाटतं की तेवढं जे काही थोडं महत्त्व आहे ते खूप मोठा गदारोळ करून खोडून काढण्याने ब्रिगेड चक्क त्यांचं महत्त्व वाढवतेय ! अजून एक मुद्दा आज सकाळ मध्ये आलेला - काही विरोधकांनी म्हटलंय की सोन्याचा नांगर वगैरे भाकड कल्पना महाराजांशी जोडल्या जाऊ नयेत. असं वाचनात आलं होतं की मुरार जगदेवाने पुणं जाळून गाढवाचा नांगर फिरवला आणि पुणं नष्ट झाल्याची घोषणा केली. तेव्हा सोन्याचा नांगर हे प्रतिकात्मक होतं की आता नव्याने पुणं वसवून इथे सुवर्ण भूमी उभी केली जाईल... जर दुसरी गोष्ट खोटी असेल तर पहिली पण खोटीच असली पाहिजे. हे विरोधक कुठलाही पुरावा देत नाहीत. आणि समर्थकही देत नाहीत. थोडक्यात - ज्या गोष्टीने फार फरक पडत नाही त्याचा खूप मोठा मुद्दा करण्यात राजकीय सोडता (आणि कसलेही कारण नसलेल्या जातीय संदर्भाचा) कुठलाही लाभ किंवा हेतू दिसत नाही.

In reply to by मैत्र

सुहास.. 27/12/2010 - 13:42
हे विरोधक कुठलाही पुरावा देत नाहीत. आणि समर्थकही देत नाहीत. >> +१ .. १ ) जेम्स लेन ने पुस्तक लिही पर्यंत ब्रिगेड कोठे होती ? २ ) शिवधर्म स्थापन करुन ' शिवधर्म 'च मुळात न पाळणार्‍यांचा नेमका धर्म कुठला ? सरळ - सोट पणे हा सगळा प्रकारच राजकारण आहे.

In reply to by मैत्र

गणेशा 27/12/2010 - 16:53
आपला रिप्लाय मनापासुन आवडला ... सामान्य माणसाचे मत असेच असते .. पण ज्यांना प्रसिद्धी .. राजकारण हवे असते ते अश्या गोष्टींना जाणीवेन बगल देतात

सोनोपंत डबीर ह्यांचा महाराष्ट्रात कुठे पुतळा आहे का ? ब्रीग्रेड संघटनेला लगेच माहिती पुरवावी म्हणजे अजून एक अचाट सत्याचे प्रयोग करतील ते . त्वरा करा

नाना बेरके 27/12/2010 - 12:34
१. 'सोनोपंत डबीर' हे कोण होते ? २. वरच्या प्रतिसादात 'ब्रीग्रेड' हा शब्द आला आहे. तो शुध्दलेखनदृष्ट्या योग्य आहे कां ? कारण काही लेखनात हाच शब्द बीग्रेड किंवा ब्रिगेड असाही आला आहे. ३. जसा एखादा राजा स्वयंभू असू शकतो तश्याच इतरही गोष्टी स्वयंभू असू शकतात कां ? उदा. स्वयंभू गुरु, स्वयंभू शिष्य इ. इ. एक स्वयंभू प्रतिसादक नाना भू-रके

In reply to by नाना बेरके

महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ठाऊक नाही आपल्याला ? बाकी कशाला शुध्द लेखनाची आपण पर्वा करायची बिहार विकासाच्या मार्गावर लागलाय आणि त्याची मोडतोड संस्कृती महराष्ट्रात वणव्यासारखी पसरत आहे . पुण्यनगरीत झालेला तमाशा नववर्षाचे स्वागत करणार तर .

सुधीर काळे 27/12/2010 - 13:30
हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचल्यावर मी नुकताच पोस्ट केलेल्या "भारतीय-कसा मी? असा मी!" मधील खालील परिच्छेदाची आठवण झाली आणि आपण कुठे चाललो आहोत याबद्दल काळजी निर्माण झाली. सर्वांनी विचार करून असले फूट पाडणारे विषय टाळायला हवेत! त्यांची संवेदनशीलता राज्यव्यवस्था जगविण्यासाठी आवश्यक असलेली नियमनाच्या आणि जुळवून घेण्याच्या प्रवृत्तीला उत्तेजन देईल? भारतीय लोक सांप्रदायिक अतिरेकाचा अवलंब करतील कीं त्यांची अक्कल आणि अराजकाची नावड त्यांच्यातील (गरजेपोटी) एकत्र रहाण्यासाठी लागणारे व्यवहारचातुर्य बळकट करेल? त्यांच्यातले कांहीं नेते निधर्मीपणावर आधारित समाजरचनेला धोका निर्माण करतील कीं भारतात यशस्वी राजकारणाला निधर्मी राज्यव्यवस्थेशिवाय दुसरा कुठालाच पर्याय नाहीं हे त्यांना उमजेल? प्रादेशिक संवेदनशीलता वाढीला लागून भारताची शकले होतील कीं ’सर्व-भारतीय-एक’ ही भावना वाढेल? भारतीय उच्चभ्रू समाजाची भारताला एक जागतिक महाशक्ती बनविण्याची तीव्र इच्छा लष्करी साहस करायला प्रवृत्त करेल कीं तडजोडीला आणि स्वरक्षणाला महत्व देण्याकडे असलेला भारतीयांचा कल आपल्याला एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र बनवेल?

अविनाश कदम 28/12/2010 - 00:47
भारतीय समाज व्यवस्था निधर्मी असणं केव्हाच शक्य नाही. भारत हे बहुधर्मीय राष्ट्रच आहे. म्हणूनच इथली शासनव्यवस्था व राज्य व्यवस्था धर्मनिरपेक्ष असणंच उपयोगाचं आहे. भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्षतेचंच तत्त्व स्विकारलेलं आहे.
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती, ते एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते, गेल्या हजार वर्षात असा राजा झाला नाही, पुढे होणार नाही, त्यांच्या गुरुविषयी आपण का बोलावे, त्यांचे व्य्क्तीमत्वच ईतके उत्तुंग होते की आपले विचारही त्यां उंचीर्यंत पोहोचत नाहीत, मग हे चर्चेचे गु-हाळ कशासाठी ही चर्चा केल्याने काय होईल, महाराष्ट्रातले काही लोक म्हणतात हे त्यांचे गुरु होते, काहींचे म्हणने आहे ते नाही हे होते, उगाच वाद वाढतो आहे, त्या वादाचे आता राजकारण होत आहे.

अंतर्धान अस्तित्व माझे ...

गणेशा ·

प्रकाश१११ 24/12/2010 - 16:54
निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे भावनांच्या बाजारात, बंदिवान अस्तित्व माझे घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे अगदी छान नि मस्त . खूप प्रतिक्रिया मिळतील. द्धो !! धो !!!

प्रकाश१११ 24/12/2010 - 16:54
निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे भावनांच्या बाजारात, बंदिवान अस्तित्व माझे घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे अगदी छान नि मस्त . खूप प्रतिक्रिया मिळतील. द्धो !! धो !!!
जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे बसू कसा पंक्तीत तुमच्या, बदनाम अस्तित्व माझे निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे भावनांच्या बाजारात, बंदिवान अस्तित्व माझे घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे माणसांच्या कल्लोळात हरविले मनाचे स्वैर बंध भासांच्या ताटव्यात, सुनसान अस्तित्व माझे सुगंधाच्या मायाजाळात अडकली फ़ुलपाखरे झुगारले नभाला असे, बेगुमान अस्तित्व माझे रात्रीस, सांजवेळी साद घालतो जख्मी सूर्य झाकोळले अंधारात, दीपमान अस्तित्व माझे छप्परविरहीत घरट्यात उभ्या असंख्य भिंती नभांकणात विखुरले, बेभान अस्तित्व माझे स्वरविरहीत शब्दांचे उठते निशब्द

दोन पेग मारुन.................

पियुशा ·

नन्दादीप 24/12/2010 - 16:09
>>>अ-- प्र-- ती-- म . >>> खरोखर अंतर्मुख करायला लावणारी कविता.... स्पा भौ शी एकदम सहमत... +१

स्वैर परी 24/12/2010 - 16:30
अशा नत द्रष्टाना आपण कसे हेरायचे आम्हीच पोखार्ल्यात भिंती घराच्या हे किती दिवस लपवायचे ?
पियुषा! जमलय बाकी! मस्त च!

प्रकाश१११ 24/12/2010 - 17:33
खाल्ल्या आयुष्यभर खस्ता सावलीसारखे जपले तुम्हाला हवी "स्पेस" त्यांना वृध्दश्रमि नेऊन सोडले शहाण्याचा आव आणून तोंडावर खोटा भाव आणून किती जणांना फसवायच अस कुठवर चालायचं ........... बाईग छान लिहितेस . खूप छान लिही. मस्त .मनापासून . म्हणशील कोण कुठला काय म्हणतोय .चांगलं म्हणतोय . मनापासून की काय देवास ठाऊक ? [असा मनात विचार आणायचा नाही ] लिवले ब्वा चला शुभ दिवस .!!

बिचारा गरीब चार घासासाठी डोक्यावरच्या छतासाठी रोज मरून जगतो लढत पडत शेवटी कुठतरी जाऊन खपतो वा, क्या बात है!!अगदी खरं आहे!! अशा बोक्याचं कंबरड देवबाप्पा तू का मोडत नाहीस .......... गरिबाला दिलीस अर्धी भाकरी ती हि तू सोडत नाहीस ........... म्हणूनच त्या देवबाप्पावरचा आमचा विश्वासही उडत चाललांय!!!! किती जणांना नडावं त्याने!!! तो काय करतो ........... ... ... ... दोन पेग मारून निवांत झोपतो .................. सहमत. तो तरी बिचारा काय करणार!!!! जे चाल्लंय ते बघवतही नाही, आणि काही करताही येत नाही!!! मग पेगांचाच सहारा!!!

नन्दादीप 24/12/2010 - 16:09
>>>अ-- प्र-- ती-- म . >>> खरोखर अंतर्मुख करायला लावणारी कविता.... स्पा भौ शी एकदम सहमत... +१

स्वैर परी 24/12/2010 - 16:30
अशा नत द्रष्टाना आपण कसे हेरायचे आम्हीच पोखार्ल्यात भिंती घराच्या हे किती दिवस लपवायचे ?
पियुषा! जमलय बाकी! मस्त च!

प्रकाश१११ 24/12/2010 - 17:33
खाल्ल्या आयुष्यभर खस्ता सावलीसारखे जपले तुम्हाला हवी "स्पेस" त्यांना वृध्दश्रमि नेऊन सोडले शहाण्याचा आव आणून तोंडावर खोटा भाव आणून किती जणांना फसवायच अस कुठवर चालायचं ........... बाईग छान लिहितेस . खूप छान लिही. मस्त .मनापासून . म्हणशील कोण कुठला काय म्हणतोय .चांगलं म्हणतोय . मनापासून की काय देवास ठाऊक ? [असा मनात विचार आणायचा नाही ] लिवले ब्वा चला शुभ दिवस .!!

बिचारा गरीब चार घासासाठी डोक्यावरच्या छतासाठी रोज मरून जगतो लढत पडत शेवटी कुठतरी जाऊन खपतो वा, क्या बात है!!अगदी खरं आहे!! अशा बोक्याचं कंबरड देवबाप्पा तू का मोडत नाहीस .......... गरिबाला दिलीस अर्धी भाकरी ती हि तू सोडत नाहीस ........... म्हणूनच त्या देवबाप्पावरचा आमचा विश्वासही उडत चाललांय!!!! किती जणांना नडावं त्याने!!! तो काय करतो ........... ... ... ... दोन पेग मारून निवांत झोपतो .................. सहमत. तो तरी बिचारा काय करणार!!!! जे चाल्लंय ते बघवतही नाही, आणि काही करताही येत नाही!!! मग पेगांचाच सहारा!!!
मानुस च बनला माणसाचा वैरी .. तोंडावर हसू अन पाठीला सूरी ................ अशा नत द्रष्टाना आपण कसे हेरायचे आम्हीच पोखार्ल्यात भिंती घराच्या हे किती दिवस लपवायचे ? खाल्ल्या आयुष्यभर खस्ता सावलीसारखे जपले तुम्हाला हवी "स्पेस" त्यांना वृध्दश्रमि नेऊन सोडले शहाण्याचा आव आणून तोंडावर खोटा भाव आणून किती जणांना फसवायच अस कुठवर चालायचं ...................... एकलव्यान मानल द्रोणास गुरु ... दिला अंगठा म्हणुनी "गुरुदक्षिणा" आजचेच काही "गुरु" प्रायव्हेट ट्युशन घेऊन किती उकळतात "दक्षिणा" भूछत्र उगवतात तसे उगवले शाळा ,कॉलेज ,आणि नरसऱ्या .......... डोनेशन ,अडमिशन ,फी ,आणि फंड पार करत सामान्य

सवय

टारझन ·

डावखुरा 24/12/2010 - 15:25
"तेंव्हा षडरिपुंमधे सातवा रिपु म्हणुन "सवय" घालता येइल काय ?" भारीच रे...टारिपु काही महाभाग तर कात्रज हुन थेट दुबै चौकातुन लंडन फाटा मार्गे वास्कोदिगामा पुतळ्याला लेफ्ट टर्न मारुन कॅनडा आळीतुन कॅलिफोर्नियात पण पोचतात. हे पण एकच लंबर....

हॅ हॅ हॅ जबर्‍याच रे टार्‍या. लेखातील कही काही सवयींवर लवकरच औषध शोधावे लागणार असे दिसतंय. तू मात्र तुझी हि छान छान आणि खुसखुशीत लिखाणाची सवय सोडू नकोस रे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

दिपक 24/12/2010 - 16:11
तू मात्र तुझी हि छान छान आणि खुसखुशीत लिखाणाची सवय सोडू नकोस रे.
अगदी आम्हाला पण टार्‍याचे असे धमाल लेख वाचायची सवय झालीये..

In reply to by दिपक

टारझन 24/12/2010 - 16:15
छ्या .. आम्ही कुठे धमाल लेख लिहीतोय ? ते तर मराठीचं आणि मिपासभ्यतेचं उक्त घेतलेली लोकं करतात ... बघा की किती भरभरुन योगदान दिलंय त्यांनी मिपाला =)) तोंड वर करुन बोलण्याचा हक्क आहे तो फक्त त्यांनाच :) आम्ही तर आतंकवादी .. हिहॉहॉ .. बोला .. कुठे गेम करायचा असेल तर बोला :) युयुतासुंसारखे आम्ही शुल्क पण घेत नाही .. हॅहॅहॅ .. :)

In reply to by नरेशकुमार

टारझन 24/12/2010 - 20:10
ह्हा ह्हा ह्हा ... कसला भयंकर विनोद करतोस रे तु ? हसवुन हसवुन मारणार आहात का ? ह्हा ह्हा ह्हा .. बै गं .. हसुन हसुन माझे तर पोटंच दुखले =))

In reply to by टारझन

अवलिया 24/12/2010 - 17:46
ते तर मराठीचं आणि मिपासभ्यतेचं उक्त घेतलेली लोकं करतात ... बघा की किती भरभरुन योगदान दिलंय त्यांनी मिपाला =)) तोंड वर करुन बोलण्याचा हक्क आहे तो फक्त त्यांनाच Smile हा हा हा अगदी बरोबर.... आणि तेच हल्ली मिपावर कचरा फार झाला असं छात्या (स्वतःच्याच) पिटुन पिटुन तडफट करुन सांगत आहेत... देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

In reply to by अवलिया

टारझन 24/12/2010 - 18:38
हौ ना भौ ... सत्तांतरापुर्वीच्या वादळात हे (स्वयंघोषित ) मिपा चे खंबे षिलेदार ढुंगणाला पाय लावुन पळुन गेले होते , अण दुसरीकडुन मिपाच्याच कुटाळक्या करत होते .. तेंव्हा ह्यांचा मिपा बाणा मोठा ताठ होता हो :) आता भरपुर आणि मोघम प्रमाणात पुळका सुटला आहे .. बरं जिकडे गेले तिकडे पण इमानदारीत राहिले नाहीत. तिकडून इकडे आल्यावर तिकडच्यांना शिव्या .. बरं ह्यांचा न्युट्रॅकर बघावा तर अंमळ खुळखुळाट ना रे बाबा :) निसत्या खरडवह्या भरुन आणि (तोंडदेखलं) ग्गोग्गो बोलुन मिपाचं भलं होत नसतं हे कधी कळणार रे ह्या रिकाम्या मडक्यांना !! त्यासाठी आपल्यासारखे दर्जेदार साहित्य प्रसवण्याची धमक मात्र नाही. धमण्यांत पाणी असणार्‍यांनी आमच्या समोर फुकाच्या टेर्‍या बडवु नये. शांत आहे तोवर शांत आहे ;) काय रे णाणा , बरोबर का ? (सत्तांतरापुर्वी आणि सत्तांतराणंतरही मिपावरच रमलेला) टारझन गोडबोले

योगी९०० 24/12/2010 - 15:57
सातवा रिपू सवयच... मस्त लेख.. हॉस्टेलवर असताना एकाला नीलचित्रफिती पहाण्याची खुप सवय होती. रोज रात्री तो जवळच्या नीलचित्रफिती (जरी रिपीट शो असलातरी) पहायचा...त्याला खरोखर त्या व्हिडीओ पार्लरच्या मालकाने स्पेशल सवलतीचा दर ठेवला होता...हाइट म्हणजे एक दोनदातर त्याने दुसरे दिवशी पेपर असून सुद्धा स्वतःची अशी करमणूक करून घेतली होती... आम्ही त्याला गंमतीने म्हणायचो की जरी तो बायकोबरोबर किंवा एखाद्या मुलीबरोबर नाजूक अवस्थेत असला आणि कोणी त्याला सांगितले की जवळच्या पार्लर मध्ये नीलचित्रफित आली आहे..तर तो सगळे सोडून तिकडे जाईल..

यकु 24/12/2010 - 16:02
हा हा हा टारझन भाई मस्त सवयी निवडल्या आहेत. आमच्या एका पत्रकार दोस्ताला समोरच्या व्यक्तीला बोलण्यात गुंगवून त्याच्या शर्टाच्या गुंड्या खोलत जाण्याची सवय होती. त्यांच्यासमोर कुणीच उभा राहून बोलत नसे! असाच एक रूम पार्टनर काहीही झाले की वाच्छान!!! असे म्हण्॑त असे.. त्याचे नावच शेवटी वाच्छान असे पडले. अजून एका दोस्ताला निवांत बसल्यावर विचार करीत करीत स्वतःच्याच केसांचा झिटटु वळत जाण्याची सवय आहे. अजून एका दोस्ताला सिगारेट्चा धूर तोंड सताड उघडे ठेऊन सर्व चेहेर्यावरून वर सोडण्या॑ची सवय आहे. -करमणुक झाली आठवून.

In reply to by यकु

माझ्या मैत्रिणीच्या मुलीला होती ही सवय.. बाबाच्या कडेवर असेल तर एकेक बटण खोलत बसायची!

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

Nile 24/12/2010 - 22:15
पार्टी फिर्टीत नवर्‍याच्या कडेवर बसल्यावर असे करु नये म्हंजे मिळवली. (पंगा शेट, काय मिळवली इचारु नका उगाच पब्लिकमध्ये)

नरेशकुमार 24/12/2010 - 16:38
आमाला तर कन्चिच इछ्छा नाय राव, आत काय कराव ? आमि मानुसच हाय नवं ? शक्यता असेल कदाचित बरं आत तु इतक बोलतोयेस तर नाहि बाबा उडवनार तुझे प्रतिसाद. पन असेच लिहीत जा.

In reply to by रामदास

टारझन 25/12/2010 - 00:49
हा हा हा ... ऑफिसातल्या एसीच्या गारठ्यात टाईप करायला बोटं अंमळ गारठली होती. बरेच मुद्दे सटकले खरे ;) पुर्वीच्या कंपणीत असतांना कॉसमॉस बँकेत(क्लायंट) जावं लागत असे. तिथला एक कुलकर्णी म्हणुन महाभाग होता. कायम नाकात बोटं घालुन काहीतरी कोरत असायचा. एकदा त्याने सॉल्लीड मेकुड काढला , दोन क्षण त्याच्याकडे कौतुकाने बघितलं आणि असा इंडेक्स फिंगर वरुन अंगठ्यावर अडकवुन धणुक्षबाणासारखा हवेत भिरकवला =))

अरुण मनोहर 25/12/2010 - 05:56
लेख छान आहे. >>आमच्या सारख्या काहींना तर जणु गंभिरतेची अ‍ॅलर्जी असते. ह्यांना नको तिथे विनोद करुन वातावरण विनोदमय करण्याची सवय असते हुश्श! "नको तिथे" हे माहीत आहे! -वि नोट.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टारझन 25/12/2010 - 08:38
च्यायला , सन्माननिय प्राध्यापक कॉमातुन कधी उठले ? प्रतिसाद नीट वाचला नाही . नुसता वरवर चाळला. - दिल्लीत भुरटे

ramjya 25/12/2010 - 09:09
शाळेत असताना वर्गातील खोड्कर (गुन्ड) मुलगा दररोज सरान्च्या शर्टच्या मागे शई (शईच्या पेनाने) टाकायाचा...मुले मजा बघायची आणी सर सुद्धा काही करु शकत नव्हते....मी ऐकले आहे तो मुलगा आज लोकप्रतिनिधि (राजकारणात )आहे..

मला तशी पाय हलवायची सवय . हे बाकी खरं! मलाही अशीच पाय हलवायची सवय आहे... एकदा भर मिटींगमध्ये मी असाच माझ्याही नकळत पाय हलवत होतो.... इतक्या फास्ट, की माझ्यासमोर असलेलं टेबलही व्हायब्रेट होत होतं..... पण मला काही पत्ताच नव्हता... माझ्याशेजारीच बसलेल्या एका इथल्या को-वर्कर मुलीने ते माझ्या लक्षात आणून दिलं.... मी जरासं ओशाळूनच "सॉरी, सॉरी!" म्हणालो, तर ती अतिशहाणी म्हणते कशी, "जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू दे ना, सो वुई बोथ कॅन एन्जॉय!!!" :) मस्त लेख!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

नरेशकुमार 25/12/2010 - 10:05
"जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू दे ना, सो वुई बोथ कॅन एन्जॉय!!!" नुस्त मांडीवर बसून काय एन्जॉय होनारे.

In reply to by पिवळा डांबिस

स्वानन्द 25/12/2010 - 12:05
वा वा... चांगली आयडीया आहे. ट्राय करून बघतो.... को वर्कर ची प्रतीक्रिया अश्शीच आली तर काय मज्जा :) गाजराची पुंगी, वाजली तर वाजली... ;)

डावखुरा 24/12/2010 - 15:25
"तेंव्हा षडरिपुंमधे सातवा रिपु म्हणुन "सवय" घालता येइल काय ?" भारीच रे...टारिपु काही महाभाग तर कात्रज हुन थेट दुबै चौकातुन लंडन फाटा मार्गे वास्कोदिगामा पुतळ्याला लेफ्ट टर्न मारुन कॅनडा आळीतुन कॅलिफोर्नियात पण पोचतात. हे पण एकच लंबर....

हॅ हॅ हॅ जबर्‍याच रे टार्‍या. लेखातील कही काही सवयींवर लवकरच औषध शोधावे लागणार असे दिसतंय. तू मात्र तुझी हि छान छान आणि खुसखुशीत लिखाणाची सवय सोडू नकोस रे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

दिपक 24/12/2010 - 16:11
तू मात्र तुझी हि छान छान आणि खुसखुशीत लिखाणाची सवय सोडू नकोस रे.
अगदी आम्हाला पण टार्‍याचे असे धमाल लेख वाचायची सवय झालीये..

In reply to by दिपक

टारझन 24/12/2010 - 16:15
छ्या .. आम्ही कुठे धमाल लेख लिहीतोय ? ते तर मराठीचं आणि मिपासभ्यतेचं उक्त घेतलेली लोकं करतात ... बघा की किती भरभरुन योगदान दिलंय त्यांनी मिपाला =)) तोंड वर करुन बोलण्याचा हक्क आहे तो फक्त त्यांनाच :) आम्ही तर आतंकवादी .. हिहॉहॉ .. बोला .. कुठे गेम करायचा असेल तर बोला :) युयुतासुंसारखे आम्ही शुल्क पण घेत नाही .. हॅहॅहॅ .. :)

In reply to by नरेशकुमार

टारझन 24/12/2010 - 20:10
ह्हा ह्हा ह्हा ... कसला भयंकर विनोद करतोस रे तु ? हसवुन हसवुन मारणार आहात का ? ह्हा ह्हा ह्हा .. बै गं .. हसुन हसुन माझे तर पोटंच दुखले =))

In reply to by टारझन

अवलिया 24/12/2010 - 17:46
ते तर मराठीचं आणि मिपासभ्यतेचं उक्त घेतलेली लोकं करतात ... बघा की किती भरभरुन योगदान दिलंय त्यांनी मिपाला =)) तोंड वर करुन बोलण्याचा हक्क आहे तो फक्त त्यांनाच Smile हा हा हा अगदी बरोबर.... आणि तेच हल्ली मिपावर कचरा फार झाला असं छात्या (स्वतःच्याच) पिटुन पिटुन तडफट करुन सांगत आहेत... देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो.

In reply to by अवलिया

टारझन 24/12/2010 - 18:38
हौ ना भौ ... सत्तांतरापुर्वीच्या वादळात हे (स्वयंघोषित ) मिपा चे खंबे षिलेदार ढुंगणाला पाय लावुन पळुन गेले होते , अण दुसरीकडुन मिपाच्याच कुटाळक्या करत होते .. तेंव्हा ह्यांचा मिपा बाणा मोठा ताठ होता हो :) आता भरपुर आणि मोघम प्रमाणात पुळका सुटला आहे .. बरं जिकडे गेले तिकडे पण इमानदारीत राहिले नाहीत. तिकडून इकडे आल्यावर तिकडच्यांना शिव्या .. बरं ह्यांचा न्युट्रॅकर बघावा तर अंमळ खुळखुळाट ना रे बाबा :) निसत्या खरडवह्या भरुन आणि (तोंडदेखलं) ग्गोग्गो बोलुन मिपाचं भलं होत नसतं हे कधी कळणार रे ह्या रिकाम्या मडक्यांना !! त्यासाठी आपल्यासारखे दर्जेदार साहित्य प्रसवण्याची धमक मात्र नाही. धमण्यांत पाणी असणार्‍यांनी आमच्या समोर फुकाच्या टेर्‍या बडवु नये. शांत आहे तोवर शांत आहे ;) काय रे णाणा , बरोबर का ? (सत्तांतरापुर्वी आणि सत्तांतराणंतरही मिपावरच रमलेला) टारझन गोडबोले

योगी९०० 24/12/2010 - 15:57
सातवा रिपू सवयच... मस्त लेख.. हॉस्टेलवर असताना एकाला नीलचित्रफिती पहाण्याची खुप सवय होती. रोज रात्री तो जवळच्या नीलचित्रफिती (जरी रिपीट शो असलातरी) पहायचा...त्याला खरोखर त्या व्हिडीओ पार्लरच्या मालकाने स्पेशल सवलतीचा दर ठेवला होता...हाइट म्हणजे एक दोनदातर त्याने दुसरे दिवशी पेपर असून सुद्धा स्वतःची अशी करमणूक करून घेतली होती... आम्ही त्याला गंमतीने म्हणायचो की जरी तो बायकोबरोबर किंवा एखाद्या मुलीबरोबर नाजूक अवस्थेत असला आणि कोणी त्याला सांगितले की जवळच्या पार्लर मध्ये नीलचित्रफित आली आहे..तर तो सगळे सोडून तिकडे जाईल..

यकु 24/12/2010 - 16:02
हा हा हा टारझन भाई मस्त सवयी निवडल्या आहेत. आमच्या एका पत्रकार दोस्ताला समोरच्या व्यक्तीला बोलण्यात गुंगवून त्याच्या शर्टाच्या गुंड्या खोलत जाण्याची सवय होती. त्यांच्यासमोर कुणीच उभा राहून बोलत नसे! असाच एक रूम पार्टनर काहीही झाले की वाच्छान!!! असे म्हण्॑त असे.. त्याचे नावच शेवटी वाच्छान असे पडले. अजून एका दोस्ताला निवांत बसल्यावर विचार करीत करीत स्वतःच्याच केसांचा झिटटु वळत जाण्याची सवय आहे. अजून एका दोस्ताला सिगारेट्चा धूर तोंड सताड उघडे ठेऊन सर्व चेहेर्यावरून वर सोडण्या॑ची सवय आहे. -करमणुक झाली आठवून.

In reply to by यकु

माझ्या मैत्रिणीच्या मुलीला होती ही सवय.. बाबाच्या कडेवर असेल तर एकेक बटण खोलत बसायची!

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

Nile 24/12/2010 - 22:15
पार्टी फिर्टीत नवर्‍याच्या कडेवर बसल्यावर असे करु नये म्हंजे मिळवली. (पंगा शेट, काय मिळवली इचारु नका उगाच पब्लिकमध्ये)

नरेशकुमार 24/12/2010 - 16:38
आमाला तर कन्चिच इछ्छा नाय राव, आत काय कराव ? आमि मानुसच हाय नवं ? शक्यता असेल कदाचित बरं आत तु इतक बोलतोयेस तर नाहि बाबा उडवनार तुझे प्रतिसाद. पन असेच लिहीत जा.

In reply to by रामदास

टारझन 25/12/2010 - 00:49
हा हा हा ... ऑफिसातल्या एसीच्या गारठ्यात टाईप करायला बोटं अंमळ गारठली होती. बरेच मुद्दे सटकले खरे ;) पुर्वीच्या कंपणीत असतांना कॉसमॉस बँकेत(क्लायंट) जावं लागत असे. तिथला एक कुलकर्णी म्हणुन महाभाग होता. कायम नाकात बोटं घालुन काहीतरी कोरत असायचा. एकदा त्याने सॉल्लीड मेकुड काढला , दोन क्षण त्याच्याकडे कौतुकाने बघितलं आणि असा इंडेक्स फिंगर वरुन अंगठ्यावर अडकवुन धणुक्षबाणासारखा हवेत भिरकवला =))

अरुण मनोहर 25/12/2010 - 05:56
लेख छान आहे. >>आमच्या सारख्या काहींना तर जणु गंभिरतेची अ‍ॅलर्जी असते. ह्यांना नको तिथे विनोद करुन वातावरण विनोदमय करण्याची सवय असते हुश्श! "नको तिथे" हे माहीत आहे! -वि नोट.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टारझन 25/12/2010 - 08:38
च्यायला , सन्माननिय प्राध्यापक कॉमातुन कधी उठले ? प्रतिसाद नीट वाचला नाही . नुसता वरवर चाळला. - दिल्लीत भुरटे

ramjya 25/12/2010 - 09:09
शाळेत असताना वर्गातील खोड्कर (गुन्ड) मुलगा दररोज सरान्च्या शर्टच्या मागे शई (शईच्या पेनाने) टाकायाचा...मुले मजा बघायची आणी सर सुद्धा काही करु शकत नव्हते....मी ऐकले आहे तो मुलगा आज लोकप्रतिनिधि (राजकारणात )आहे..

मला तशी पाय हलवायची सवय . हे बाकी खरं! मलाही अशीच पाय हलवायची सवय आहे... एकदा भर मिटींगमध्ये मी असाच माझ्याही नकळत पाय हलवत होतो.... इतक्या फास्ट, की माझ्यासमोर असलेलं टेबलही व्हायब्रेट होत होतं..... पण मला काही पत्ताच नव्हता... माझ्याशेजारीच बसलेल्या एका इथल्या को-वर्कर मुलीने ते माझ्या लक्षात आणून दिलं.... मी जरासं ओशाळूनच "सॉरी, सॉरी!" म्हणालो, तर ती अतिशहाणी म्हणते कशी, "जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू दे ना, सो वुई बोथ कॅन एन्जॉय!!!" :) मस्त लेख!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

नरेशकुमार 25/12/2010 - 10:05
"जरा मलाही तुझ्या मांडीवर बसू दे ना, सो वुई बोथ कॅन एन्जॉय!!!" नुस्त मांडीवर बसून काय एन्जॉय होनारे.

In reply to by पिवळा डांबिस

स्वानन्द 25/12/2010 - 12:05
वा वा... चांगली आयडीया आहे. ट्राय करून बघतो.... को वर्कर ची प्रतीक्रिया अश्शीच आली तर काय मज्जा :) गाजराची पुंगी, वाजली तर वाजली... ;)
णमस्कार्स लोक्स , असा एकपण माणुस नाही ज्याला एखादी का होईना "सवय" नाही. किंबहूणा ज्याला सवय नाही तो माणुसंच नाही . सवयी तर दारु पिण्याच्या असतात तर सिगारेट फुंकण्याच्या असतात. तंबाखु , दारु , सिगारेट किंवा तत्सम सवयी ह्या व्यसन ह्या प्रकारात मोडतात. काहींना खोटं बोलण्याची सवय असते. काहींना ऑफिसात येऊन शिला जाण्याची सवय असते ( आमच्या हापिसातली फ्रेशरुम सकाळच्या प्रहरी कधीही जा कायम एंगेज्डच असतात ) तर काहिंना उशीरा उठन्याची सवय असते. काही जणांना चार चौघात विना रुमाल तोंडाला लावता शिकायची सवय असते. काहिंना दुसर्‍याच्या प्लेट मधे हात घालायची सवय असते.

मदत हवीय आहे !

धुमकेतू ·

In reply to by अवलिया

अवलियाजीसाहेब श्री...... धाग्याचा खफ करण्यापेक्षा तुमचे विचार मांडावेत अशी अपेक्षा आहे. कुठेतरी सीरीयस होऊन प्रतिसाद द्यावे ही विनन्ती. पराभाऊ

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 24/12/2010 - 14:51
ओके. बर पण उत्तर देण्याआधी मला काही शंका आहेत, धागाप्रवर्तक त्याचे निरसन करतील असे वाटते आमच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक मोठे मधमाश्यांचे पोळे आहे . सदर इमारत ही आमची म्हणजे स्वतःची, की वडीलोपार्जित की कंपनीची की भाड्याची की अजुन कशी? चौथा मजला हा तळमजला शून्य धरुन की एक धरुन ? प्रत्येक मजल्याची उंची किती? पोळे मजल्याच्या वर आहे की त्या मजल्यावर बाहेरच्या बाजुने आहे की आतुन आहे? पोळे मधमाशीचे आहे की गांधीलमाशीचे आहे की अजुन काही आहे? मोठे म्हणजे नक्की किती मोठे? पोळ्याचा सरासरी आकार किती असतो? त्यापेक्षा किती मोठे छोटे? पोळ्यापाशी जाणे या दृष्टीने कोणती साधने उपलब्ध आहेत? धागाप्रवर्तकांकडुन असे सहाय्य मिळेल की बाहेरुन आणावे लागेल? सदरचे पोळे काढण्यासाठी माणूस मिळत नाही . पोळे काढणारा माणुस अशी पाटी असलेली दुकाने तपासली का? स्वतः काढण्याचा प्रयत्न केला का? पुणे शहरात कोणी असे काम करणारी एजन्सी कोणाला माहित असेल तर कृपया त्यांची माहिती द्यावी , हि विनंती ! अशा प्रकारच्या एजन्सीजची चौकशी यलो पेजेस मधुन केली का? आजुबाजुला कुणाला विचारले का? यापुर्वी त्याठिकाणी पोळे होते का? तेव्हा ते कसे काढले होते? धन्यवाद !!!!

In reply to by अवलिया

धुमकेतू 24/12/2010 - 14:54
मिपा परिवारामधील जो कोणी अश्या एजन्सी ची माहिती सांगेल त्या सदस्याला एक बाटली मध देण्यात येईल :) आणि उरलेल्या पोळ्याचे काय करता येईल ह्याबद्दल प्रतिक्रिया कळवा !

In reply to by अवलिया

धुमकेतू 24/12/2010 - 15:07
एकुणात मला असे वाटते आहे की अवलियाला जोडीला घेऊन स्वतः ते पोळे ( मधमाश्यांचे - आमच्या सोसायटीच्या इमारतील चौथ्या मजल्यावर (तळमजला शून्य धरून ) अंदाजे ३० फूट उंचीवर मजल्याच्या बाहेरील बाजूस असणारे ) काढण्यास ह्या विकांताचा मुहूर्त बघ्यास हरकत नाही ! जमा होणाऱ्या मधाचे पऱ्या, अवलिया आणि धुमकेतू असे तीन हिस्से करण्यात येतील ! पोळ्याचे की करावे ह्याचा विचार चालू आहे !

Pearl 24/12/2010 - 15:02
Paste Control वाले हे काम करतात. तुम्ही विचारून पहा तुमच्या ओळ्खीच्या Paste Control वाल्यांना. आमच्या बाल्कनीमध्ये १/२ दा झाले होते पोळे. आमच्या नेहमीच्या Paste Control वाल्यांनी ते काढले होते. माझ्याकडे आत्ता फोन नंबर नाहिये. सोमवारी देऊ शकेन. मला वाटते साधारण ५००/६०० रु घेतात. नक्की किती घेतले ते आठवत नाहि.

Pearl 24/12/2010 - 15:15
धुमकेतू , नाहितर अस करू. आधी तुम्ही मला तुमचा पत्ता द्या. बाटल्या मी पाठवते. त्या तुम्ही भरून पाठवा ;-)

स्पा 24/12/2010 - 15:53
धाडस करायची तयारी असेल तर मोहोळ कसं हुलवायचं त्याची कृती देऊ शकतो बघा धुमकेतू राव ५००/६०० पण वाचतील आणि अख्खा मध एकट्याने चाटू शकाल..... - साडेसातु

In reply to by स्पा

धुमकेतू 24/12/2010 - 17:07
एकट्याने मध चाखण्याची कल्पना चांगली आहे पण मधमाश्या मला मध चाख्ण्याच्या अवस्थेत ठेवतील का याची थोडी भीती वाटते !!!! एकट्याने मध चाखण्यासाठी भलते धाडस केलेले अंगाशी येऊ शकेल !!!!! मध-केतू

In reply to by ए.चंद्रशेखर

धुमकेतू 24/12/2010 - 17:32
अस्वल पाळण्याची कल्पना चांगली आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो ठराव नाकारला जाण्यची शक्यता नाकरता येत नाही ...... जंगलीकेतू

अरुण मनोहर 24/12/2010 - 17:20
मधमाशांचे पोळे मिपावर लावायचे. फक्त योग्य त्या आयडीच्या नावाने लावायचे. (योग्य कोण ते विचारू नका! ती माहिती इथे खूप जण देतील) लावल्यावर अर्ध्या दिवसात उडेल ह्याची गॅरंटी! नामोनिशान तक नही रहेंगा!

In reply to by अरुण मनोहर

मधमाशांचे पोळे मिपावर लावायचे. फक्त योग्य त्या आयडीच्या नावाने लावायचे.
ओह्ह ! मी चुकुन योग्य त्या अवलियाच्या नावाने लावायचे असे वाचले.

बहुगुणी 24/12/2010 - 19:56
पण धूमकेतू, खरोखरच मदत हवी असेल तर पुण्यात मॉडेल कॉलनी मध्ये युनिव्हर्सिटी रोड वर (पोलिस परेड मैदानालगत) असलेल्या सी बी आर आय (Central Bee Research and Training Institute) इथे चौकशी करा, माहिती आणि मदत नक्की मिळेल. ११५३ गणेशखिंड रोड, दूरध्वनी क्र. २५६५५३५१, २५६७५८६५ (मध कुठे पाठवायचा त्याचा पत्ता व्य नि ने कळवेनच ;-))

तिमा 24/12/2010 - 20:06
प्रथम ज्या ब्लॉकच्या खिडकीच्या जवळ ते पोळे आहे त्या ब्लॉकमधे जा. एका काठीला फडकी गुंडाळून ती रॉकेलमधे भिजवा. आजुबाजुच्या लोकांना खिडक्या लावून घ्यायला सांगा. स्वतः , पुण्यातल्या मुली स्कूटरवर बसताना जशी तोंडावर फडकी गुंडाळतात तशी गुंडाळून घ्या. काठीचे रॉकेलमधे भिजलेले टोक पेटवा आणि पोळ्याच्या खाली धरा. सर्व माशा पळून जातील. त्यानंतर पोळे ढोसून पाडा. पोळ्याच्या जागी कीटकनाशक लावा म्हणजे परत तिथे पोळे होणार नाही. हा उपाय अनुभवसिध्द आहे.

टारझन 25/12/2010 - 09:04
झबरदस्त लेखण !! अश्या तुफान लेखांना प्रोत्साहन मिळण्यासाठी राजाश्रय मिळावा असे मी प्राडॉ. प्रोत्साहन मंडळातर्फे सुचित करु इच्छितो.

आशिष सुर्वे 25/12/2010 - 11:41
इथे संपर्क करा: http://pcilindia.com/home.asp http://www.indiamart.com/ipm/pest-control-services.html http://pune.justdial.com/honey-comb-removal_Pune.html अवांतरः रजनीकांत ला पाचारण करा.. असे म्हणतात तो मधमाश्यांना असे गुंगवतो की मधमाश्या आपणहून बाटलीत मध भरून आणून देतात!!

In reply to by अवलिया

अवलियाजीसाहेब श्री...... धाग्याचा खफ करण्यापेक्षा तुमचे विचार मांडावेत अशी अपेक्षा आहे. कुठेतरी सीरीयस होऊन प्रतिसाद द्यावे ही विनन्ती. पराभाऊ

In reply to by परिकथेतील राजकुमार

अवलिया 24/12/2010 - 14:51
ओके. बर पण उत्तर देण्याआधी मला काही शंका आहेत, धागाप्रवर्तक त्याचे निरसन करतील असे वाटते आमच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर एक मोठे मधमाश्यांचे पोळे आहे . सदर इमारत ही आमची म्हणजे स्वतःची, की वडीलोपार्जित की कंपनीची की भाड्याची की अजुन कशी? चौथा मजला हा तळमजला शून्य धरुन की एक धरुन ? प्रत्येक मजल्याची उंची किती? पोळे मजल्याच्या वर आहे की त्या मजल्यावर बाहेरच्या बाजुने आहे की आतुन आहे? पोळे मधमाशीचे आहे की गांधीलमाशीचे आहे की अजुन काही आहे? मोठे म्हणजे नक्की किती मोठे? पोळ्याचा सरासरी आकार किती असतो? त्यापेक्षा किती मोठे छोटे? पोळ्यापाशी जाणे या दृष्टीने कोणती साधने उपलब्ध आहेत? धागाप्रवर्तकांकडुन असे सहाय्य मिळेल की बाहेरुन आणावे लागेल? सदरचे पोळे काढण्यासाठी माणूस मिळत नाही . पोळे काढणारा माणुस अशी पाटी असलेली दुकाने तपासली का? स्वतः काढण्याचा प्रयत्न केला का? पुणे शहरात कोणी असे काम करणारी एजन्सी कोणाला माहित असेल तर कृपया त्यांची माहिती द्यावी , हि विनंती ! अशा प्रकारच्या एजन्सीजची चौकशी यलो पेजेस मधुन केली का? आजुबाजुला कुणाला विचारले का? यापुर्वी त्याठिकाणी पोळे होते का? तेव्हा ते कसे काढले होते? धन्यवाद !!!!

In reply to by अवलिया

धुमकेतू 24/12/2010 - 14:54
मिपा परिवारामधील जो कोणी अश्या एजन्सी ची माहिती सांगेल त्या सदस्याला एक बाटली मध देण्यात येईल :) आणि उरलेल्या पोळ्याचे काय करता येईल ह्याबद्दल प्रतिक्रिया कळवा !

In reply to by अवलिया

धुमकेतू 24/12/2010 - 15:07
एकुणात मला असे वाटते आहे की अवलियाला जोडीला घेऊन स्वतः ते पोळे ( मधमाश्यांचे - आमच्या सोसायटीच्या इमारतील चौथ्या मजल्यावर (तळमजला शून्य धरून ) अंदाजे ३० फूट उंचीवर मजल्याच्या बाहेरील बाजूस असणारे ) काढण्यास ह्या विकांताचा मुहूर्त बघ्यास हरकत नाही ! जमा होणाऱ्या मधाचे पऱ्या, अवलिया आणि धुमकेतू असे तीन हिस्से करण्यात येतील ! पोळ्याचे की करावे ह्याचा विचार चालू आहे !

Pearl 24/12/2010 - 15:02
Paste Control वाले हे काम करतात. तुम्ही विचारून पहा तुमच्या ओळ्खीच्या Paste Control वाल्यांना. आमच्या बाल्कनीमध्ये १/२ दा झाले होते पोळे. आमच्या नेहमीच्या Paste Control वाल्यांनी ते काढले होते. माझ्याकडे आत्ता फोन नंबर नाहिये. सोमवारी देऊ शकेन. मला वाटते साधारण ५००/६०० रु घेतात. नक्की किती घेतले ते आठवत नाहि.

Pearl 24/12/2010 - 15:15
धुमकेतू , नाहितर अस करू. आधी तुम्ही मला तुमचा पत्ता द्या. बाटल्या मी पाठवते. त्या तुम्ही भरून पाठवा ;-)

स्पा 24/12/2010 - 15:53
धाडस करायची तयारी असेल तर मोहोळ कसं हुलवायचं त्याची कृती देऊ शकतो बघा धुमकेतू राव ५००/६०० पण वाचतील आणि अख्खा मध एकट्याने चाटू शकाल..... - साडेसातु

In reply to by स्पा

धुमकेतू 24/12/2010 - 17:07
एकट्याने मध चाखण्याची कल्पना चांगली आहे पण मधमाश्या मला मध चाख्ण्याच्या अवस्थेत ठेवतील का याची थोडी भीती वाटते !!!! एकट्याने मध चाखण्यासाठी भलते धाडस केलेले अंगाशी येऊ शकेल !!!!! मध-केतू

In reply to by ए.चंद्रशेखर

धुमकेतू 24/12/2010 - 17:32
अस्वल पाळण्याची कल्पना चांगली आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो ठराव नाकारला जाण्यची शक्यता नाकरता येत नाही ...... जंगलीकेतू

अरुण मनोहर 24/12/2010 - 17:20
मधमाशांचे पोळे मिपावर लावायचे. फक्त योग्य त्या आयडीच्या नावाने लावायचे. (योग्य कोण ते विचारू नका! ती माहिती इथे खूप जण देतील) लावल्यावर अर्ध्या दिवसात उडेल ह्याची गॅरंटी! नामोनिशान तक नही रहेंगा!

In reply to by अरुण मनोहर

मधमाशांचे पोळे मिपावर लावायचे. फक्त योग्य त्या आयडीच्या नावाने लावायचे.
ओह्ह ! मी चुकुन योग्य त्या अवलियाच्या नावाने लावायचे असे वाचले.

बहुगुणी 24/12/2010 - 19:56
पण धूमकेतू, खरोखरच मदत हवी असेल तर पुण्यात मॉडेल कॉलनी मध्ये युनिव्हर्सिटी रोड वर (पोलिस परेड मैदानालगत) असलेल्या सी बी आर आय (Central Bee Research and Training Institute) इथे चौकशी करा, माहिती आणि मदत नक्की मिळेल. ११५३ गणेशखिंड रोड, दूरध्वनी क्र. २५६५५३५१, २५६७५८६५ (मध कुठे पाठवायचा त्याचा पत्ता व्य नि ने कळवेनच ;-))

तिमा 24/12/2010 - 20:06
प्रथम ज्या ब्लॉकच्या खिडकीच्या जवळ ते पोळे आहे त्या ब्लॉकमधे जा. एका काठीला फडकी गुंडाळून ती रॉकेलमधे भिजवा. आजुबाजुच्या लोकांना खिडक्या लावून घ्यायला सांगा. स्वतः , पुण्यातल्या मुली स्कूटरवर बसताना जशी तोंडावर फडकी गुंडाळतात तशी गुंडाळून घ्या. काठीचे रॉकेलमधे भिजलेले टोक पेटवा आणि पोळ्याच्या खाली धरा. सर्व माशा पळून जातील. त्यानंतर पोळे ढोसून पाडा. पोळ्याच्या जागी कीटकनाशक लावा म्हणजे परत तिथे पोळे होणार नाही. हा उपाय अनुभवसिध्द आहे.

टारझन 25/12/2010 - 09:04
झबरदस्त लेखण !! अश्या तुफान लेखांना प्रोत्साहन मिळण्यासाठी राजाश्रय मिळावा असे मी प्राडॉ. प्रोत्साहन मंडळातर्फे सुचित करु इच्छितो.

आशिष सुर्वे 25/12/2010 - 11:41
इथे संपर्क करा: http://pcilindia.com/home.asp http://www.indiamart.com/ipm/pest-control-services.html http://pune.justdial.com/honey-comb-removal_Pune.html अवांतरः रजनीकांत ला पाचारण करा.. असे म्हणतात तो मधमाश्यांना असे गुंगवतो की मधमाश्या आपणहून बाटलीत मध भरून आणून देतात!!
आमच्या इमारती च्या चौथ्या मजल्यावर एक मोठे मधमाश्यांचे पोळे आहे . सदरचे पोळे काढण्यासाठी माणूस मिळत नाही . पुणे शहरात कोणी असे काम करणारी एजन्सी कोणाला माहित असेल तर कृपया त्यांची माहिती द्यावी , हि विनंती ! धन्यवाद !!!!

नाताळचा फराळ!

स्वाती दिनेश ·

सहज 24/12/2010 - 14:06
इतके गोड म्हणल्यावर काहीतरी तिखटामिठाचे पदार्थ पाहीजे आहेत :-)

सुनील 24/12/2010 - 16:19
बिस्कुटांच्या पाकृ मस्तच पण वर सहजराव म्हणतात तसे फक्त गोडाच्याच पाकृ का? एखादी तिखटमिठाचीदेखिल येऊदे!

मुद्देसूद व सविस्तर माहिती दिली आहे . बाकी परत एकदा अनिता (माझ्या सासूच्या हातचा फराळाचे फोटो देण्याचा मोह होत आहे .) खाल्या साखरेला सुध्धा जागावे लागते .

खवय्यांनो, धन्यवाद. ह्या नाताळ फराळात तिखटामीठाचे पदार्थ फारसे नसतातच,सगळेच गोडाळ गोडाळ..:) म्हणूनच मग आजी आजोबा खार्‍या शंकरपाळ्यांची, ढोकळा, भजी अशा चटकमटक पदार्थांची मागणी करतात. अशीच एखादी चटकदार पाकृ लवकरच देते. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

छोटा डॉन 29/12/2010 - 16:46
>>म्हणूनच मग आजी आजोबा खार्‍या शंकरपाळ्यांची, ढोकळा, भजी अशा चटकमटक पदार्थांची मागणी करतात. अशीच एखादी चटकदार पाकृ लवकरच देते. हो हो, येऊदेत लवकर. नाहीतरी मला 'गोड पदार्थ' आवडत नाहीतच, कशाला उगाच चरबी वाढवुन घ्यायची. ;) लोकं कशी खातात ते त्यांच त्यांना माहित. ती चटकदार पाकृ ( आणि आम्हाला पार्सल ) लवकर येऊदेत :) - छोटा डॉन

सहज 24/12/2010 - 14:06
इतके गोड म्हणल्यावर काहीतरी तिखटामिठाचे पदार्थ पाहीजे आहेत :-)

सुनील 24/12/2010 - 16:19
बिस्कुटांच्या पाकृ मस्तच पण वर सहजराव म्हणतात तसे फक्त गोडाच्याच पाकृ का? एखादी तिखटमिठाचीदेखिल येऊदे!

मुद्देसूद व सविस्तर माहिती दिली आहे . बाकी परत एकदा अनिता (माझ्या सासूच्या हातचा फराळाचे फोटो देण्याचा मोह होत आहे .) खाल्या साखरेला सुध्धा जागावे लागते .

खवय्यांनो, धन्यवाद. ह्या नाताळ फराळात तिखटामीठाचे पदार्थ फारसे नसतातच,सगळेच गोडाळ गोडाळ..:) म्हणूनच मग आजी आजोबा खार्‍या शंकरपाळ्यांची, ढोकळा, भजी अशा चटकमटक पदार्थांची मागणी करतात. अशीच एखादी चटकदार पाकृ लवकरच देते. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

छोटा डॉन 29/12/2010 - 16:46
>>म्हणूनच मग आजी आजोबा खार्‍या शंकरपाळ्यांची, ढोकळा, भजी अशा चटकमटक पदार्थांची मागणी करतात. अशीच एखादी चटकदार पाकृ लवकरच देते. हो हो, येऊदेत लवकर. नाहीतरी मला 'गोड पदार्थ' आवडत नाहीतच, कशाला उगाच चरबी वाढवुन घ्यायची. ;) लोकं कशी खातात ते त्यांच त्यांना माहित. ती चटकदार पाकृ ( आणि आम्हाला पार्सल ) लवकर येऊदेत :) - छोटा डॉन
याआधी- नाताळची चाहूल! फ्रोह वाइनाख्टन! आपल्याकडे दिवाळीच्या आधी एखादा आठवडा घराघरातून लाडवासाठी बेसन भाजल्याचे, चकली, कडबोळ्यांच्या तळणीचे, चिवड्याच्या खमंग फोडण्यांचे वास यायला लागतात आणि 'दिवाळी जवळ आली' ही वार्ता त्या दरवळाबरोबर पसरते. जर्मनीमध्ये नाताळासाठी असा फराळ करायची पद्धत आहे. वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे नाताळफराळ म्हणून केली जातात. त्यातल्याच काही पाककृती- १) बुटरप्लेटझन- लोणीयुक्त बिस्किटे. आमच्या आकिमआजोबांच्या आईची ही कृती.

माझे छळवादी.

नगरीनिरंजन ·

यकु 24/12/2010 - 13:11
"फुर्र फुर्र" किंवा "मच्याक मच्याक मच्याक..".
=) ) =) ) =) ) खरंय तुमचं... मला पण भारी राग येतो असल्या आवाजकाढू लोकांचा.. तसेच ते मोबाईलवर बोलणारे... अख्ख्या गावाला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात भाषण ठोकल्यासारखे बोलत असतात.. पण त्यांची ती सवय फार जुनाट अतैव दुर्धर असते .. मग अशा जागेहून आपणच लांब जाणे बेहतर

अरुण मनोहर 24/12/2010 - 13:16
>>>जेवणाचे डबे भरलेल्या या सॅक्सनी अशा बर्‍याच डब्यांचा वास अंगात जिरवलेला असतो आणि मग मागे उभ्या असलेल्या माणसाला तो 'सु'गंधी मसाज सहन करण्यावाचून पर्याय उरत नाही. कोरीयात पीक अवर्समधे मेट्रो रेल मधे चढून बघा. किंवा खच्चून भरलेल्या लिफ्ट मधे उभे रहा. लसूण ह्या प्रकाराशी जन्माची अढी बसेल. बर्याच ढेरपोट्यांनी लसणाचा वास आपापल्या पोटात जिरवला असतो. आणि तो सगळ्या सिमा शक्य असेल तिथे तोडून बाहेर येत असतो! त्या पुढे आपले देशबांधव बरेच बरे!

In reply to by अरुण मनोहर

स्पा 24/12/2010 - 13:40
मस्त आणि खुश्कुशीत लेख कोरीयात पीक अवर्समधे मेट्रो रेल मधे चढून बघा. किंवा खच्चून भरलेल्या लिफ्ट मधे उभे रहा. लसूण ह्या प्रकाराशी जन्माची अढी बसेल. बर्याच ढेरपोट्यांनी लसणाचा वास आपापल्या पोटात जिरवला असतो. आणि तो सगळ्या सिमा शक्य असेल तिथे तोडून बाहेर येत असतो! त्या पुढे आपले देशबांधव बरेच बरे! आपण परदेशात राहतो हे दाखवण्याचा "क्षीण" प्रयत्न... - आतून न्हाणीघर

टारझन 24/12/2010 - 13:38
छोटेखानी लेखण छाण आहे. निरिक्षणे नेहमीच्या पहाण्यातली ;) अशीच वागणुक काहिंची जालावरही असते बरं :) त्यांची ती बळेच लगट करण्याची प्रवृत्ती पाहिली की किळस येते ;)

बर्‍याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. मागून मग सतत त्यांचा वैतागवाणा स्पर्श सहन करत रांगेत एका पायावरून दुसर्‍या पायावर भार टाकत उभे राहणे नशिबी येते. दोन-तीन वेळा धक्के देउन, प्रसंगी सांगूनही पुन्हा पाच-दहा मिनिटातच अक्षरश: ये रे माझ्या मागल्या. (हा अनुभव इतक्यांदा आलाय की मागचा माणूस गे आहे की काय ही आधी आलेली शंका नंतर येईनाशी झाली.) मी मागे अश्यच एका देशबांधवच्या श्रीमुखात भडकवलेली आठवली!.. अजुन एक अशीच तिडिक आणणारी गोष्ट म्हणजे... तो मावा कि काय तो असतो ना... कि गुटखा....कि ज्याचा अत्यंत उग्र आणि घाण वास येतो.... तो गर्दीच्या ठिकाणी खाणं... वाटतं एक सण्ण्कुन कानाखाली लावावी.

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

नरेशकुमार 24/12/2010 - 20:23
बर्‍याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. परिस्थिति परमाने याच्या व्याख्या बदलत जातात.

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

सुहास.. 24/12/2010 - 20:54
मी मागे अश्यच एका देशबांधवच्या श्रीमुखात भडकवलेली आठवली!.. >>>> बर झाल बाबा मी गुटखा सोडला !

योगी९०० 24/12/2010 - 14:20
देशी बांधवाचे वागणे पटले.. पण परदेशी (गोरे) पण काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतात असे नाही. माझ्या ऑफिसातले काही लोकं तर रोज आंघोळ करत नाहीत. काही जण खुप जोरात नाक शिंकरतात. केवळ गोरे म्हणून त्यांच्या या गोष्टी दुर्लक्षण्यासारख्या नाहीत. हेच लोंक भारतात जर आले तर उगाच आपल्याला नावे ठेवतात...White Skin syndrome मुळे आपण त्यांचे असे वागणे चालवून घेतो का?

In reply to by योगी९००

नगरीनिरंजन 24/12/2010 - 16:17
गोरे लोक कागदाने काम करत असल्याने आंघोळ न करता आल्यास अतिशय घाण वास मारतात असा अनुभव आहे. तेव्हा फार त्रास होतो आणि त्यांना तो सूचकपणे जाणवून देण्यात अजिबात वाईट वाटत नाही उलट झाला तर असुरी आनंदच होतो. चालवून तर शेवटी सगळ्यांचेच घ्यावे लागते पण आपल्या लोकांना कोणी वाईट म्हणू नये अशी इच्छा असते.

ए.चंद्रशेखर 24/12/2010 - 17:06
तुमचे ब्लड प्रेशर वाढले आहे वाटते? असल्या साध्या साध्या गोष्टींचा मनस्ताप व्हायला लागला की हमखास समजावे.

प्रदीप 24/12/2010 - 17:29
बर्‍याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. मागून मग सतत त्यांचा वैतागवाणा स्पर्श सहन करत रांगेत एका पायावरून दुसर्‍या पायावर भार टाकत उभे राहणे नशिबी येते. दोन-तीन वेळा धक्के देउन, प्रसंगी सांगूनही पुन्हा पाच-दहा मिनिटातच अक्षरश: ये रे माझ्या मागल्या. (हा अनुभव इतक्यांदा आलाय की मागचा माणूस गे आहे की काय ही आधी आलेली शंका नंतर येईनाशी झाली.) (या अनुभवामुळे स्त्रियांबद्दल मला अतीव सहनुभूति वाटते.)
अगदी १००% सहमत. ह्या सवयीचा उगम कुठून होतो ह्याचा मी थोडा विचार केला (म्हणजे 'इन मिटीगेशन ऑफ दोज ग्रायंडर्स'). तेव्हा मला असे वाटते की आपल्याकडे शिस्त मुळात नाही, आणि त्यातून कुठेही सार्वजनिक ठिकाणी जी काही थोडीफार शिस्त असेल तर ती तोडण्यात धन्यता मानली जाते. त्यामुळे एकतर शिस्तबद्ध क्यूची तशी संवय देशबांधवांना नाही, आणि जर ते क्यूमधे उभे राहिले, आणि समोरची व्यक्ति व स्वतःमध्ये थोडी जागा जरी सोडली तर तात्काळ कुणीतरी शहाणी व्यक्ति त्या मधल्या गॅपमधे येऊन उभी राहील, अशी भीति त्यांच्या मनात असावी!! काही अजून काही खास संवयी : * सार्वजनिक ठिकाणी (ऑफिसात, रेल्वेत, फेरीवर, रस्त्यावर...) आपापसात मोठमोठ्याने बोलणे. * शक्य तितका भोंगळपणा करीत रहाणे. उदा. काही कार्यक्रमासाठी हॉल एका ठराविक वेळेसाठी बुक केला आहे, हे माहिती असूनही हॉल वेळेवर खाली न करणे. तेथील कर्मचार्‍यांनी तसे सूचित करताच 'गिव्ह अस टेन मोर मिनीट्स' वगैरे अजीजी करणे. * रोखून पहाणे, विशेषतः स्त्रीयांकडे. * शक्य असेल तिथे पान खाऊन थुंकणे.

In reply to by प्रदीप

नगरीनिरंजन 25/12/2010 - 06:36
अगदी बरोबर. भोंगळपणा तर भरपूर बाबतीत दिसून येतो. साधं मीटींगमध्ये स्टेटस सांगतानाही स्वतः केलेल्या कामाची अचूक माहिती न देता येणारे खूप लोक असतात आणि मग दुसर्‍याकोणी प्रश्न, शंका विचारली की लगेच अहं दुखावला जातो.

सॅकधारींच्या वर्णनावरून चार्ली चाप्लीनचं खांद्यावर मोठी शिडी घेऊन चालणं, वळणं आठवलं. बाकी प्रत्येकच समाजाच्या काही इतरांना विचित्र वाटणाऱ्या पद्धती असतात. तेव्हा आपल्या सवयी सुधारता आल्या नाहीत तरी किमानपक्षी इतरांना सरसकट शिव्या तरी कमी द्याव्या.

यकु 24/12/2010 - 13:11
"फुर्र फुर्र" किंवा "मच्याक मच्याक मच्याक..".
=) ) =) ) =) ) खरंय तुमचं... मला पण भारी राग येतो असल्या आवाजकाढू लोकांचा.. तसेच ते मोबाईलवर बोलणारे... अख्ख्या गावाला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात भाषण ठोकल्यासारखे बोलत असतात.. पण त्यांची ती सवय फार जुनाट अतैव दुर्धर असते .. मग अशा जागेहून आपणच लांब जाणे बेहतर

अरुण मनोहर 24/12/2010 - 13:16
>>>जेवणाचे डबे भरलेल्या या सॅक्सनी अशा बर्‍याच डब्यांचा वास अंगात जिरवलेला असतो आणि मग मागे उभ्या असलेल्या माणसाला तो 'सु'गंधी मसाज सहन करण्यावाचून पर्याय उरत नाही. कोरीयात पीक अवर्समधे मेट्रो रेल मधे चढून बघा. किंवा खच्चून भरलेल्या लिफ्ट मधे उभे रहा. लसूण ह्या प्रकाराशी जन्माची अढी बसेल. बर्याच ढेरपोट्यांनी लसणाचा वास आपापल्या पोटात जिरवला असतो. आणि तो सगळ्या सिमा शक्य असेल तिथे तोडून बाहेर येत असतो! त्या पुढे आपले देशबांधव बरेच बरे!

In reply to by अरुण मनोहर

स्पा 24/12/2010 - 13:40
मस्त आणि खुश्कुशीत लेख कोरीयात पीक अवर्समधे मेट्रो रेल मधे चढून बघा. किंवा खच्चून भरलेल्या लिफ्ट मधे उभे रहा. लसूण ह्या प्रकाराशी जन्माची अढी बसेल. बर्याच ढेरपोट्यांनी लसणाचा वास आपापल्या पोटात जिरवला असतो. आणि तो सगळ्या सिमा शक्य असेल तिथे तोडून बाहेर येत असतो! त्या पुढे आपले देशबांधव बरेच बरे! आपण परदेशात राहतो हे दाखवण्याचा "क्षीण" प्रयत्न... - आतून न्हाणीघर

टारझन 24/12/2010 - 13:38
छोटेखानी लेखण छाण आहे. निरिक्षणे नेहमीच्या पहाण्यातली ;) अशीच वागणुक काहिंची जालावरही असते बरं :) त्यांची ती बळेच लगट करण्याची प्रवृत्ती पाहिली की किळस येते ;)

बर्‍याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. मागून मग सतत त्यांचा वैतागवाणा स्पर्श सहन करत रांगेत एका पायावरून दुसर्‍या पायावर भार टाकत उभे राहणे नशिबी येते. दोन-तीन वेळा धक्के देउन, प्रसंगी सांगूनही पुन्हा पाच-दहा मिनिटातच अक्षरश: ये रे माझ्या मागल्या. (हा अनुभव इतक्यांदा आलाय की मागचा माणूस गे आहे की काय ही आधी आलेली शंका नंतर येईनाशी झाली.) मी मागे अश्यच एका देशबांधवच्या श्रीमुखात भडकवलेली आठवली!.. अजुन एक अशीच तिडिक आणणारी गोष्ट म्हणजे... तो मावा कि काय तो असतो ना... कि गुटखा....कि ज्याचा अत्यंत उग्र आणि घाण वास येतो.... तो गर्दीच्या ठिकाणी खाणं... वाटतं एक सण्ण्कुन कानाखाली लावावी.

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

नरेशकुमार 24/12/2010 - 20:23
बर्‍याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. परिस्थिति परमाने याच्या व्याख्या बदलत जातात.

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

सुहास.. 24/12/2010 - 20:54
मी मागे अश्यच एका देशबांधवच्या श्रीमुखात भडकवलेली आठवली!.. >>>> बर झाल बाबा मी गुटखा सोडला !

योगी९०० 24/12/2010 - 14:20
देशी बांधवाचे वागणे पटले.. पण परदेशी (गोरे) पण काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असतात असे नाही. माझ्या ऑफिसातले काही लोकं तर रोज आंघोळ करत नाहीत. काही जण खुप जोरात नाक शिंकरतात. केवळ गोरे म्हणून त्यांच्या या गोष्टी दुर्लक्षण्यासारख्या नाहीत. हेच लोंक भारतात जर आले तर उगाच आपल्याला नावे ठेवतात...White Skin syndrome मुळे आपण त्यांचे असे वागणे चालवून घेतो का?

In reply to by योगी९००

नगरीनिरंजन 24/12/2010 - 16:17
गोरे लोक कागदाने काम करत असल्याने आंघोळ न करता आल्यास अतिशय घाण वास मारतात असा अनुभव आहे. तेव्हा फार त्रास होतो आणि त्यांना तो सूचकपणे जाणवून देण्यात अजिबात वाईट वाटत नाही उलट झाला तर असुरी आनंदच होतो. चालवून तर शेवटी सगळ्यांचेच घ्यावे लागते पण आपल्या लोकांना कोणी वाईट म्हणू नये अशी इच्छा असते.

ए.चंद्रशेखर 24/12/2010 - 17:06
तुमचे ब्लड प्रेशर वाढले आहे वाटते? असल्या साध्या साध्या गोष्टींचा मनस्ताप व्हायला लागला की हमखास समजावे.

प्रदीप 24/12/2010 - 17:29
बर्‍याच लोकांना सुरक्षित अंतर म्हणजे काय ते कळत नाही. मागून मग सतत त्यांचा वैतागवाणा स्पर्श सहन करत रांगेत एका पायावरून दुसर्‍या पायावर भार टाकत उभे राहणे नशिबी येते. दोन-तीन वेळा धक्के देउन, प्रसंगी सांगूनही पुन्हा पाच-दहा मिनिटातच अक्षरश: ये रे माझ्या मागल्या. (हा अनुभव इतक्यांदा आलाय की मागचा माणूस गे आहे की काय ही आधी आलेली शंका नंतर येईनाशी झाली.) (या अनुभवामुळे स्त्रियांबद्दल मला अतीव सहनुभूति वाटते.)
अगदी १००% सहमत. ह्या सवयीचा उगम कुठून होतो ह्याचा मी थोडा विचार केला (म्हणजे 'इन मिटीगेशन ऑफ दोज ग्रायंडर्स'). तेव्हा मला असे वाटते की आपल्याकडे शिस्त मुळात नाही, आणि त्यातून कुठेही सार्वजनिक ठिकाणी जी काही थोडीफार शिस्त असेल तर ती तोडण्यात धन्यता मानली जाते. त्यामुळे एकतर शिस्तबद्ध क्यूची तशी संवय देशबांधवांना नाही, आणि जर ते क्यूमधे उभे राहिले, आणि समोरची व्यक्ति व स्वतःमध्ये थोडी जागा जरी सोडली तर तात्काळ कुणीतरी शहाणी व्यक्ति त्या मधल्या गॅपमधे येऊन उभी राहील, अशी भीति त्यांच्या मनात असावी!! काही अजून काही खास संवयी : * सार्वजनिक ठिकाणी (ऑफिसात, रेल्वेत, फेरीवर, रस्त्यावर...) आपापसात मोठमोठ्याने बोलणे. * शक्य तितका भोंगळपणा करीत रहाणे. उदा. काही कार्यक्रमासाठी हॉल एका ठराविक वेळेसाठी बुक केला आहे, हे माहिती असूनही हॉल वेळेवर खाली न करणे. तेथील कर्मचार्‍यांनी तसे सूचित करताच 'गिव्ह अस टेन मोर मिनीट्स' वगैरे अजीजी करणे. * रोखून पहाणे, विशेषतः स्त्रीयांकडे. * शक्य असेल तिथे पान खाऊन थुंकणे.

In reply to by प्रदीप

नगरीनिरंजन 25/12/2010 - 06:36
अगदी बरोबर. भोंगळपणा तर भरपूर बाबतीत दिसून येतो. साधं मीटींगमध्ये स्टेटस सांगतानाही स्वतः केलेल्या कामाची अचूक माहिती न देता येणारे खूप लोक असतात आणि मग दुसर्‍याकोणी प्रश्न, शंका विचारली की लगेच अहं दुखावला जातो.

सॅकधारींच्या वर्णनावरून चार्ली चाप्लीनचं खांद्यावर मोठी शिडी घेऊन चालणं, वळणं आठवलं. बाकी प्रत्येकच समाजाच्या काही इतरांना विचित्र वाटणाऱ्या पद्धती असतात. तेव्हा आपल्या सवयी सुधारता आल्या नाहीत तरी किमानपक्षी इतरांना सरसकट शिव्या तरी कमी द्याव्या.
ऑफिसमधली ऐन कामाची वेळ. मी अगदी कॉम्पुटरच्या स्क्रीनमध्ये घुसून कामात (किंवा काम नसल्यास मिपात) एकाग्र झालेलो. बाकीचेही लोक कामात गर्क. अगदी पिनड्रॉप नाही तरी ऑफिसमध्ये बर्‍यापैकी शांतता. अशा या कर्मसमाधीत एकतान झालेलो असताना अचानक कानावर समाधीतून ओढून काढणारा आणि दुर्लक्ष न करता येण्याजोगा आवाज येतो "फुर्र फुर्र" किंवा "मच्याक मच्याक मच्याक..". मी डोळे बंद करतो, दात आवळतो आणि सर्वांगातून जाणारी संतापाची सणक कमी व्हायची वाट पाहतो. खोल श्वास घेउन डोकं थोडं शांत झाल्यावर मी वळून पाहतो.

पोळीचे लाडू (चुरमा)

Pearl ·

छोटा डॉन 24/12/2010 - 12:52
माझी अत्यंत आवडती नाश्ट्याची डिश ! एकदम रापचिक आयटम आहे हा ... फोटो दिला असता तर चारचाँद लागले असते. :) - छोटा डॉन

कच्ची कैरी 24/12/2010 - 15:03
माझ्या लहानपणीची आठवण करुन दिलीत ,आजी हातानेच गूळ ,तेल व पोळी कुस्करुन द्यायची त्यावेळी ते आवडायच नाही पण आता मात्र हवहवस वाटत.

>>>>विशेषतः आई/आजीच्या हातचे तर खूपच आवडतात सहमत आमच्याकडे श्रावणी सोमवारी गोड पदार्थ म्हणुन असाच लाडु करतात पण तो ताज्या पोळीचे आणि साखरेचे असतात.

रेवती 24/12/2010 - 19:07
फोटो दिल्यास बरे वाटेल. गुळाचा पाक होताहोता त्यात किसलेले सुके खोबरे चमचाभर घातल्यास चव खुलते. सगळ्यांचीच आवडती पाकृ असावी.

एका बाउलमध्ये पोळ्यांचे हाताने बारीक तुकडे करून मग बारीक चुरा करावा.
सगळ्यात कंटाळवाणा प्रकार. मी सरळ प्रत्येक पोळीचे ७/८ तुकडे करतो आणि मिक्सर मधुन फिरवुन घेतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मितान 24/12/2010 - 21:06
मी तर गूळ, पोळी नि तूप एकत्रच मिक्सरमध्ये बरीक करते. मस्त एकच मोठ्ठाच्या मोठ्ठा लाडू तयार होतो :)

ह्या सरळ सोप्या पौष्टिक लाडवाला रुचकर करण्यासाठी हि कल्पना मस्तच आता भारतात आल्यावर एकदा परत लहान व्हायला काहीच हरकत नाही माझ्या शाळेतल्या डब्यातील फेवरेट पदार्थ दोन लाडू खायचे .नि water bag मधील पाणी प्यायचे .(स्वताचे संपले कि मैत्रिणीचे प्यायचे ) मज्जा होती राव .

In reply to by प्राजु

टारझन 25/12/2010 - 09:01
मग ह्यावेळी का नाही लिहीलंस ? 'विकांताचा मेनु पक्का झाला " म्हणुन :( @रेवती : टारझन नॉस्टॅल्किक का होऊ शकत नाही ? लहाण असताना मी माणुस होतो =)) (प्राणी) टारझन

छोटा डॉन 24/12/2010 - 12:52
माझी अत्यंत आवडती नाश्ट्याची डिश ! एकदम रापचिक आयटम आहे हा ... फोटो दिला असता तर चारचाँद लागले असते. :) - छोटा डॉन

कच्ची कैरी 24/12/2010 - 15:03
माझ्या लहानपणीची आठवण करुन दिलीत ,आजी हातानेच गूळ ,तेल व पोळी कुस्करुन द्यायची त्यावेळी ते आवडायच नाही पण आता मात्र हवहवस वाटत.

>>>>विशेषतः आई/आजीच्या हातचे तर खूपच आवडतात सहमत आमच्याकडे श्रावणी सोमवारी गोड पदार्थ म्हणुन असाच लाडु करतात पण तो ताज्या पोळीचे आणि साखरेचे असतात.

रेवती 24/12/2010 - 19:07
फोटो दिल्यास बरे वाटेल. गुळाचा पाक होताहोता त्यात किसलेले सुके खोबरे चमचाभर घातल्यास चव खुलते. सगळ्यांचीच आवडती पाकृ असावी.

एका बाउलमध्ये पोळ्यांचे हाताने बारीक तुकडे करून मग बारीक चुरा करावा.
सगळ्यात कंटाळवाणा प्रकार. मी सरळ प्रत्येक पोळीचे ७/८ तुकडे करतो आणि मिक्सर मधुन फिरवुन घेतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मितान 24/12/2010 - 21:06
मी तर गूळ, पोळी नि तूप एकत्रच मिक्सरमध्ये बरीक करते. मस्त एकच मोठ्ठाच्या मोठ्ठा लाडू तयार होतो :)

ह्या सरळ सोप्या पौष्टिक लाडवाला रुचकर करण्यासाठी हि कल्पना मस्तच आता भारतात आल्यावर एकदा परत लहान व्हायला काहीच हरकत नाही माझ्या शाळेतल्या डब्यातील फेवरेट पदार्थ दोन लाडू खायचे .नि water bag मधील पाणी प्यायचे .(स्वताचे संपले कि मैत्रिणीचे प्यायचे ) मज्जा होती राव .

In reply to by प्राजु

टारझन 25/12/2010 - 09:01
मग ह्यावेळी का नाही लिहीलंस ? 'विकांताचा मेनु पक्का झाला " म्हणुन :( @रेवती : टारझन नॉस्टॅल्किक का होऊ शकत नाही ? लहाण असताना मी माणुस होतो =)) (प्राणी) टारझन
साहित्यः आदले दिवशीच्या उरलेल्या पोळ्या :-)(किंवा सकाळी केलेल्या पोळ्यांची संध्याकाळी ही पाककृती होऊ शकेल.), चिरलेला गूळ, तूप, वेलची पूड क्रुति: एका बाउलमध्ये पोळ्यांचे हाताने बारीक तुकडे करून मग बारीक चुरा करावा. त्याचे ४ भाग करून १ भागाएवढा गूळ १ बाउलमध्ये घ्यावा. कढईत थोडे तूप घेऊन ती मंद गॅसवर तापत ठेवा. (तूपाचे प्रमाण आपापल्या अंदाजाने घाला. २-३ प्रयोगानंतर अंदाज येईल.) त्यात चिरलेला गूळ घालून हलवत रहा. चवीपुरती वेलची पूड घाला. गूळ छान पातळ झाला की लगेच त्यात पोळीचा चुरा घाला. गॅस बंद करा. आणि मिश्रण एकजीव करून त्याचे छोटे छोटे लाडू वळा.