राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात.
मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात.
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )
वाचने
134193
प्रतिक्रिया
336
मिसळपाव
प्रतिक्रिया
ईश्वरनिंदा ब्लॅस्फेमी असे
निव्वळ ईश्वरनिंदाविरोधी कायदा
In reply to ईश्वरनिंदा ब्लॅस्फेमी असे by पगला गजोधर
अतिरेक करू नये
In reply to ईश्वरनिंदा ब्लॅस्फेमी असे by पगला गजोधर
नेमका कोणता कायदा ?
सर,
In reply to नेमका कोणता कायदा ? by माहितगार
धर्मनिरपेक्षकत्व आणि नास्तिक
In reply to सर, by पगला गजोधर
बिटेकरकाका , तुम्ही आधी तुमची
In reply to धर्मनिरपेक्षकत्व आणि नास्तिक by बिटाकाका
मुद्दा एक, "बिटेकरकाका" असं
In reply to बिटेकरकाका , तुम्ही आधी तुमची by पगला गजोधर
लोकांना त्यांची हवी ती उपासना
In reply to मुद्दा एक, "बिटेकरकाका" असं by बिटाकाका
ओके. संविधानाने
In reply to लोकांना त्यांची हवी ती उपासना by पगला गजोधर
राज्यकारभारावर कुठल्याही
In reply to ओके. संविधानाने by बिटाकाका
कैच्या कै!! नास्तिकता म्हणजे
In reply to राज्यकारभारावर कुठल्याही by पगला गजोधर
४ बायका, तोंडी ३ सेकंदात
In reply to लोकांना त्यांची हवी ती उपासना by पगला गजोधर
देश आधी धर्म नंतर
In reply to लोकांना त्यांची हवी ती उपासना by पगला गजोधर
मला वाटतं...
In reply to नेमका कोणता कायदा ? by माहितगार
थोडक्यात काय तर आम्ही धर्म
In reply to मला वाटतं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निसटत्या बाजू १
In reply to मला वाटतं... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
ऑब्जेक्शन मीलॉर्ड.
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
निसटत्या बाजू २
In reply to ऑब्जेक्शन मीलॉर्ड. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सजगाता निर्माण करण्याचा प्रयत्न
In reply to निसटत्या बाजू २ by माहितगार
चांगला उपक्रम
सण साजरे करण्या बद्दल काय मत
सण साजरे करण्या बद्दल काय मत
In reply to सण साजरे करण्या बद्दल काय मत by मराठी_माणूस
मला वाटतं...!
In reply to सण साजरे करण्या बद्दल काय मत by मराठी_माणूस
मी काय म्हणतो गरबा नृत्यात
In reply to मला वाटतं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिलिप भावा, देश ही कल्पना
In reply to मला वाटतं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर
......"भारत माझा देश आहे.
In reply to ' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर by दीपक११७७
......"भारत माझा देश आहे.
In reply to ......"भारत माझा देश आहे. by यनावाला
भारत माझा देश आहे।
In reply to ......"भारत माझा देश आहे. by यनावाला
@यानावाला
In reply to ......"भारत माझा देश आहे. by यनावाला
छान प्रतिसाद
In reply to @यानावाला by दीपक११७७
जगणे आणि सत्य यांचा तसा संबंध
In reply to @यानावाला by दीपक११७७
तस नव्हं
In reply to जगणे आणि सत्य यांचा तसा संबंध by प्रकाश घाटपांडे
नास्तिकांनी, किंबहुना कोणीही एखादे कार्य आपले जीवितकार्य
In reply to @यानावाला by दीपक११७७
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
In reply to ......"भारत माझा देश आहे. by यनावाला
जबरी LLRC
In reply to सारे भारतीय माझे बांधव आहेत. by arunjoshi123
हे वाक्य फारच विनोदी आहे
नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते.वरील वाक्यातील गृहीतक मजेदार आहे. नास्तिकता = आधुनिकता म्हणजे चार्वाक वगैरेंचा अपमान करणारे आहे या अँगलने ते एक वेगळच एकुण लेखही फारच कॅज्युअली एक सहज लिहील्यासारखा वाटतो. असो.अस्तिकता = सनातन ता ?
In reply to हे वाक्य फारच विनोदी आहे by मारवा
बाकी चालू द्या
In reply to अस्तिकता = सनातन ता ? by पगला गजोधर
काही हजार वर्षांपासून
In reply to अस्तिकता = सनातन ता ? by पगला गजोधर
हम्म...!
In reply to हे वाक्य फारच विनोदी आहे by मारवा
बैठक
In reply to हे वाक्य फारच विनोदी आहे by मारवा
मस्त मस्त. छान चळवळ आहे,
मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे
मस्त प्रतिसाद.
In reply to मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे by प्रकाश घाटपांडे
पंथ?
In reply to मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे by प्रकाश घाटपांडे
निसटत्या बाजू ३
२९५ ए मध्ये भारतीय कायदा
In reply to निसटत्या बाजू ३ by माहितगार
निसटत्या बाजू ४
निसटत्या बाजू ५
निसटत्या बाजू निसटू द्या.
:) ठिके सर, पण नास्तीक
In reply to निसटत्या बाजू निसटू द्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निसटत्या बाजू निसटू द्या.
In reply to निसटत्या बाजू निसटू द्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असो
In reply to निसटत्या बाजू निसटू द्या. by गवि
अहो, गळलेले मुद्दे दाखवणं
In reply to असो by माहितगार
बारकाव्यांमध्ये राक्षस असतो
In reply to अहो, गळलेले मुद्दे दाखवणं by गवि
निसटती बाजू
In reply to बारकाव्यांमध्ये राक्षस असतो by माहितगार
आपापल्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ.
In reply to निसटती बाजू by गवि
सुरेख मांडलंत! धन्यवाद!!!
In reply to आपापल्या स्वातंत्र्याचा आनंद घेऊ. by माहितगार
सहमत
In reply to अहो, गळलेले मुद्दे दाखवणं by गवि
राहीतै,
In reply to सहमत by राही
निषेध.
In reply to निसटत्या बाजू निसटू द्या. by गवि
अगदी अगदी.
In reply to निसटत्या बाजू निसटू द्या. by गवि
निसटत्या बाजू ६
नास्तिकता चळवळ करा किंवा
आस्तिकतेचा पराभव केव्हाच झालाय.
In reply to नास्तिकता चळवळ करा किंवा by श्रीगुरुजी
पुन्हा एकदा सेल्फ
In reply to आस्तिकतेचा पराभव केव्हाच झालाय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आस्तिक लोकांच्या आणि
In reply to आस्तिकतेचा पराभव केव्हाच झालाय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आस्तिक लोकांच्या आणि त्यांच्या परंपरेचा केव्हाच पराभव झाला आहे.जाऊ द्या हो, तुम्ही त्या बावळट आस्तिक लोकांकडे दुर्लक्ष करा आणि विजयोत्सव (सॉरी, उत्सव म्हणालो. विजयानंद म्हणणं योग्य ठरेल) साजरा करा. आस्तिकांचा पराभव व नास्तिकांचा विजय फार पूर्वीच झालेला असताना पुन्हा पुन्हा असले लेख खरडणे म्हणजे सामना डावाने जिंकल्यावर सुद्धा विजयी संघाने मैदान न सोडता खेळत बसण्याचा हट्ट धरण्यासारखं आहे़. आस्तिक श्रद्धासमर्थनाचे लेख क्वचितच टाकताना दिसतात, पण फार पूर्वाच निर्विवाद विजयी झालेले नास्तिक असले लेख वारंवार का टाकतात खुदा जाने.नास्तिक लोकांनी आपली एक चळवळ सुरु केली आहे. देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते.थोडा सुधारणा सुचवतो. "फक्त एका विशिष्ट धर्मातीत देव नाकारणे ही भूमिका घ्यायला धाडस लागते." हे वाक्य परीपूर्ण ठरेल.कोणत्याही सक्तीशिवाय आस्तिकांनी देखील आपल्या सुखाचा मार्ग शोधला आहे.जीव, आत्मे, शरीर, इंद्रिये, महाभुते, असंख्य योन्यांचा प्रवास, असल्या पाखंडाला लाथाडून ईश्वर- बिश्वर निव्वळ थापेबाजी आहे, हे त्यांना समजू लागलं आहे.हे आता इतक्या उशीरा समजायला लागलं? त्यांचा विजय फार पूर्वीच झाला होता ना? असो. आपल्या भ्रमात आनंदात रहा.आस्तिक लोकांच्या आणि
In reply to आस्तिकतेचा पराभव केव्हाच झालाय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> ह्या विधानाला संदर्भ हवा
In reply to आस्तिक लोकांच्या आणि by प्रसाद गोडबोले
ते भ्रमात वावरताहेत हे अजून समजलं नाही?
In reply to >>>> ह्या विधानाला संदर्भ हवा by श्रीगुरुजी
देव नाकारणे ही भूमिका घ्यायला
In reply to आस्तिकतेचा पराभव केव्हाच झालाय. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इतर
हे खरं
In reply to इतर by सांरा (verified= न पडताळणी केलेला)
त्याच ना ज्या भितरेपणा अजिबात
In reply to हे खरं by दीपक११७७
त्या
In reply to त्याच ना ज्या भितरेपणा अजिबात by गवि
घागा जाहीरात
गुड गोइंग !!
आता कुठे धागा तापायला लागलाय.
In reply to गुड गोइंग !! by अर्धवटराव
:)
In reply to गुड गोइंग !! by अर्धवटराव
अर्धवट विचार.....
In reply to गुड गोइंग !! by अर्धवटराव
बुद्धीप्रामाण्य ही विवेकाची
In reply to अर्धवट विचार..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बुद्धीप्रामाण्य ही विवेकाची गोष्ट आहे. आपल्यात बदल करण्याअगोदर आपल्यावर जे वर्षानुवर्ष संस्कार झालेले असतात त्यांना मोडून एक नवी वाट चोखाळण्याची मोजके लोक धाडस दाखवत असतात, ते धाडस नास्तिक लोकांच्या चळवळींनी करुन दाखवलं आहे, ते लोक करत आहे.LLRC भारतातील नास्तिक आणि विवेक व बुद्धीप्रामाण्य याचा दुरूनही संबंध नाही. ते जे काय करताहेत त्याला ढोंग म्हणतात. हे लोक अत्यंत भित्रट आहेत. ते खरोखरीच धाडसी असते तर गणेश विसर्जन, सत्यनारायण यांसारख्या सौम्य प्रथांविरूद्ध कंठशोष करण्याऐवजी अतिशय क्रूर प्रथांना विरोध करण्याचे धाडस त्यांनी केले असते. त्याऐवजी सॉफ्ट टारगेट पकडून आपण विवेकी, बुद्धीप्रामाण्यवादी, नास्तिक इ. आहोत या गैरसमजातच ते धुंद आहेत.आज त्यांना लोकांचे पाठबळ मिळणार नाही. पण भविष्यात ही चळवळ नक्की काही प्रमाणात यशस्वी होईल. अशाच चळवळींनी समाजातील पाखंड कमी होत जाईल.जोपर्यंत त्यांच्यात ढोंग आहे व प्रामाणिकपणाचा अभाव आहे, जोपर्यंत 'अहं ब्रह्मास्मि' हा त्यांचा दर्प कायम आहे, जोपर्यंत ते आस्तिकांना हिणवत राहतील, जोपर्यंत त्यांचा पक्षपात सुरू आहे तोपर्यंत ते कधीही यशस्वी होणार नाहीत.बाकी गर्दीच्या बाजूच्या राहण्याचा मोह अनेकांना असतो. अशावेळी आपलं बुद्धीप्रामाण्य खुंटीला गुंडाळून ठेवणारे महाभाग (मिपावरचेच) जेव्हा प्रतिसाद देतात तेव्हाच काही टाळकरी आपले टाळ घेऊन माना डोलवायला लगेच हजर होतात. ;)असले काही धागे आले की मिपावरचे तथाकथित महाभाग प्रतिसाद देत नाहीत का आणि काही टाळकरी 'अहो रूपम् अहो ध्वनी' या उक्तीप्रमाणे टाळ कुटत माना डोलवत नाहीत का?घाई मुळीच नाही.
In reply to अर्धवट विचार..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहो मग तसं स्पष्ट सांगायचं ना.
In reply to अर्धवट विचार..... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आस्तिक आणि नास्तिक यांचे रस्ते
पण आजकाल समाज माध्यमांमध्ये
In reply to आस्तिक आणि नास्तिक यांचे रस्ते by सर टोबी
पण आजकाल समाज माध्यमांमध्ये आस्तिक ज्या निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतायत त्याचा कुणालाही संताप येणे साहजिक आहे.नास्तिकही तितक्याच किंबहुना त्यापेक्षा जास्त निर्लज्जपणे आणि निर्ढावल्यागत वावरतात. त्याबरोबरीने सर्व आस्तिक महामूर्ख, गंजलेल्या मेंदूचे असून आपण सर्वज्ञानी आहोत हा अहंभावाचा दर्प वागण्यातून दिसत असतो.होळीमुळे होणारे प्रदूषण आणि पाण्याची नासाडी, फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि अपघात, संक्रांतीमुळे होणारे अपघात यांचा खरे तर सर्वांनीच निषेध केला पाहिजे. त्या उलट आक्रस्ताळेपणाने या गोष्टींना संस्कृती म्हणून आपल्या माथी थोपविल्या जातात.होळी, फटाके इ. चा आणि आस्तिकतेचा कणभरही संबंध नाही. कालौघात काही सामाजिक समारंभ निर्माण झाले. होळीला लाकडे पेटवून व दिवाळीला किंवा इतर प्रसंगी फटाके जाळून पर्यावरणावर आघात होतो यात तसूभरही शंका नाही. किंबहुना या सर्व विघातक गोष्टींवर तातडीने बंदी यावयास हवी. बादवे, संक्रांतीमुळे कोणते अपघात होतात?काही ठिकाणी लहान मूल उंचावरून खाली फेकणे, विहिरीत पोहऱ्याला बांधून सोडणे अशा गोष्टींचे देखील आमच्या संस्कृतीवर घाला अशा अर्थाने आणि त्वेषाने त्यांचे समर्थन होते तेंव्हा आस्तिक नक्कीच टीकेला पात्र ठरतात.या प्रथा अत्यंत जीवघेण्या असून त्यावर तातडीने कायदेशीर बंदी हवी. बादवे, मूल उंचावरून फेकणे ही प्रथा मुस्लिमात सुद्धा आहे. तेव्हा याला विरोध करण्याआधी १० वेळा विचार करा. मुळात आस्तिकतेला विरोध करताना होळी, फटाके इ. गोष्टीच का समोर आणल्या जातात? लहान मुलांची व मुलींची भूल न देता केली जाणारी वेदनादायक सुंता, बुरखा, इदला होणारी कोट्यावधी बकर्यांची क्रूर पद्धतीने केली जाणारी कत्तल (आणि या कत्तलीचे नास्तिकच समर्थन करतात) इ. उदाहरणे कधीच का चर्चिली जात नाहीत?यनावाला काय किंवा प्रा. डॉ. काय यांच्या काथ्याकुटाचा एकाच उद्देश असावा तो म्हणजे अघोरी गोष्टींची निंदा आणि विरोध. पण तो विषय देखील म्हणावा तसा सोपा राहिलेला नाही. आमच्या अघोरी प्रथा बंद करायच्या तर 'त्यांच्या' प्रथांचे काय असा प्रश्न विचारला जातो. तेंव्हा जे जे होईल ते ते पाहावे एवढेच हाती राहिले आहे असे वाटते.फक्त होळी, फटाके इ. च अघोरी आहे का? इतर अघोरी प्रथांचा कधी उल्लेख सुद्धा करायचा नाही का? त्याबाबतीत कायमच दातखीळ का बसलेली असते? होळी, फटाके इ. हानीकारक आहेतच, पण वर उल्लेखलिल्या इतर धार्मिक प्रथा याइतक्याच किंबहुना जास्तच अघोरी आहेत. त्याचे मात्र नास्तिक समर्थन करतात किंवा सोयिस्कर मौन पाळतात.अगदीच रहावत नाही म्हणून...
In reply to पण आजकाल समाज माध्यमांमध्ये by श्रीगुरुजी
निसटत्या बाजू ७
In reply to आस्तिक आणि नास्तिक यांचे रस्ते by सर टोबी
* घटशोटाच्या - घटस्फोटाच्या
In reply to निसटत्या बाजू ७ by माहितगार
....संक्रांतीमुळे होणारे
In reply to निसटत्या बाजू ७ by माहितगार
....संक्रांतीमुळे होणारे अपघातहे काय नवीन वाचतोय मी ? नेमका संदर्भ कोणता ? हि पुरोगाम्यांची अंधश्रद्धा नसावी म्हणजे झाले .हे बहुतेक हलवा टोचल्यामुळे होणारे मृत्यु किंवा तिळगुळाचा लाडू घशात अडकून श्वास गुदमरल्यामुळे होणारे मृत्यु याच्याशी संबंधित असावे. तसेच तिळगुळ व हलवा करताना इंधनाची होणारी प्रचंड नासाडी याचाही संबंध असावा.सर टोबी खर नाय ना हो हे ? कि
In reply to ....संक्रांतीमुळे होणारे by श्रीगुरुजी
...संक्रांतीमुळे होणारे अपघात
In reply to ....संक्रांतीमुळे होणारे by श्रीगुरुजी
बाकी याचा आस्तीकतेशी नास्तिकतेशी संबंध काय असतो ?
In reply to ...संक्रांतीमुळे होणारे अपघात by मार्मिक गोडसे
:)
In reply to आस्तिक आणि नास्तिक यांचे रस्ते by सर टोबी
यात विवेकाचे तत्वज्ञान नेमके काय म्हणते ?
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यनावाला काय किंवा प्रा. डॉ.
In reply to आस्तिक आणि नास्तिक यांचे रस्ते by सर टोबी
आमच्या अघोरी प्रथा बंद
In reply to आस्तिक आणि नास्तिक यांचे रस्ते by सर टोबी
संक्रांतीमुळे होणारे अपघात !!!
In reply to आस्तिक आणि नास्तिक यांचे रस्ते by सर टोबी
नास्तिक कुणालाच नको असतात
:)
In reply to नास्तिक कुणालाच नको असतात by प्रसाद गोडबोले
असं काय करता काका.
In reply to नास्तिक कुणालाच नको असतात by प्रसाद गोडबोले
कुछ गल्लत ?
In reply to असं काय करता काका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला पडणारे प्रश्न
In reply to असं काय करता काका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खाली पाहून चालणार्या
In reply to असं काय करता काका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला आपण करावा वेव्हार ।
In reply to खाली पाहून चालणार्या by प्रसाद गोडबोले
तुकारामांना साध मासिकपाळीमागचं बेसीक सायन्स उमजत / पेलवत नाही.
In reply to खाली पाहून चालणार्या by प्रसाद गोडबोले
सदर गोष्टीचा नास्तिक चळवळीशी
In reply to तुकारामांना साध मासिकपाळीमागचं बेसीक सायन्स उमजत / पेलवत नाही. by मारवा
सदर गोष्टीचा नास्तिक चळवळीशी काय संबंध ?
तुमच्या मते तुकारामांना शरीरधर्मांचे ज्ञान नव्हते म्हणुन त्यांच्या इतर साहित्याची महती कमी होते काय ? आधीच विषय काय की म्हणे नास्तिकता चळवळ वगैरे कमकुवत आहेत त्यात अजुन हे Whataboutism करुन त्याचे डायल्युशन टाळा जमलं तर ! तुर्तास फक्त नास्तिकता ह्या विषयावर बोलु , तुम्हाला चक्रधर स्वामी प्रिय असतील तर त्यांची नास्तिकतेविषयी काय मते होती ते लिहा पाहु , अगदी विनम्रपणे कबुल करतो कि आमचे चक्रधर स्वामी विषयीचे ज्ञान शून्य आहे , तुम्ही काही सांगितलेत तर आमच्या ज्ञानात भरच पडेल ! बाकी संतांची ह्युमन बायलोजी ची परिक्षा नंतर घ्या सविस्तरपणे!वाल्मिकी रामायणात जाबाली आणि
In reply to नास्तिक कुणालाच नको असतात by प्रसाद गोडबोले
ह्या, वाल्मिकी रामायणाची (
In reply to वाल्मिकी रामायणात जाबाली आणि by प्रचेतस
ह्या, वाल्मिकी रामायणाची (
In reply to वाल्मिकी रामायणात जाबाली आणि by प्रचेतस
साधारणतः त्याच काळात व
In reply to ह्या, वाल्मिकी रामायणाची ( by पगला गजोधर
धन्यवाद,
In reply to साधारणतः त्याच काळात व by प्रचेतस
पुष्यमित्र श्रीशुंग महाराज की
In reply to धन्यवाद, by पगला गजोधर
तुकारामांना साध मासिकपाळीमागचं बेसीक सायन्स उमजत / पेलवत नाही.
In reply to नास्तिक कुणालाच नको असतात by प्रसाद गोडबोले
ऑफ कोर्स कालानुरूप होते
In reply to तुकारामांना साध मासिकपाळीमागचं बेसीक सायन्स उमजत / पेलवत नाही. by मारवा
ए कोण आहे रे तिकडे? काय चाललय
__/\__
In reply to ए कोण आहे रे तिकडे? काय चाललय by प्रकाश घाटपांडे
:)
In reply to ए कोण आहे रे तिकडे? काय चाललय by प्रकाश घाटपांडे
राहु द्या घाटपांडे साहेब.
In reply to ए कोण आहे रे तिकडे? काय चाललय by प्रकाश घाटपांडे
आता उद्धवजींनी टोपी फिरवली तिथे इतरांची काय कथा
In reply to राहु द्या घाटपांडे साहेब. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हल्ली मी कृष्णधवल द्वैतात
In reply to आता उद्धवजींनी टोपी फिरवली तिथे इतरांची काय कथा by शशिकांत ओक
मनोरंजक चर्चा
बाकी कै असो,
बाकी अनेक आभार
In reply to बाकी कै असो, by अभ्या..
धन्स मंडळी.
सर व्यक्तीशः आदर आहे, पण
In reply to धन्स मंडळी. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असो
In reply to सर व्यक्तीशः आदर आहे, पण by माहितगार
मलाही आदर आहे तुमचा.
In reply to सर व्यक्तीशः आदर आहे, पण by माहितगार
आयपीएल अगदी अवश्य
In reply to मलाही आदर आहे तुमचा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितगार साहेब, तुमचे
अजोंशिवायच
In reply to माहितगार साहेब, तुमचे by बिटाकाका
__/|__ बाकी आजचा मान तसा
In reply to माहितगार साहेब, तुमचे by बिटाकाका
इथे तो आहे कि नाही या विषयावर आपण भांडू शकतो हि त्याचीच कृपा
नास्तिकता चळवळ म्हणजे भंपकपणा
आस्तिकता जशी ही गर्वाने
In reply to नास्तिकता चळवळ म्हणजे भंपकपणा by प्रचेतस
कमाल वाटते.
In reply to नास्तिकता चळवळ म्हणजे भंपकपणा by प्रचेतस
नास्तिकता चळवळ आपल्याला भंपक
In reply to कमाल वाटते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+११११
In reply to नास्तिकता चळवळ म्हणजे भंपकपणा by प्रचेतस
श्री. रा. रा. प्रचेतस यांच्या
In reply to नास्तिकता चळवळ म्हणजे भंपकपणा by प्रचेतस
नास्तिक चळवळीला माझ्याकडून
विशुमितजी
In reply to नास्तिक चळवळीला माझ्याकडून by विशुमित
याचा एक किस्सा सांगतो...
In reply to विशुमितजी by पगला गजोधर
आणि कथित पुरोगाम्यांना सगळेच
In reply to याचा एक किस्सा सांगतो... by विशुमित
खेदाने म्हणावेसे वाटते, कि
In reply to आणि कथित पुरोगाम्यांना सगळेच by बिटाकाका
कुठल्या-धर्माला
In reply to खेदाने म्हणावेसे वाटते, कि by पगला गजोधर
तेच तर म्हणतोय ,
In reply to कुठल्या-धर्माला by बिटाकाका
अरे क्या दिन आया है. प्रा.
In reply to तेच तर म्हणतोय , by पगला गजोधर
हैला, मज्जाच आहे. कळतंय पण
In reply to तेच तर म्हणतोय , by पगला गजोधर