पहिलेच विडंबन आहे : घ्या सांभाळुन
(मुळ कविता : www.misalpav.com/node/32809 )
उत्साह आला, संचारला संचारला,
लेख टंकला, इवढुकला, पिंटुकला,
कमेंट आले, हाणले, तोडले, जिंकले.
सर्वां जसे नवपाखरु मिळाले.
पण आता …
भटकंत्या, पाकृ, सगळेच फसले,
छटाकभर पिंक मिळेनासे झाले.
आज जरी धाग्यांना पंख लागले.
अखेरची जिलबी प्रसवुन झाले,
तरी डुआय पण न फिरकले,
हीच का नैराश्याकडे फाऊले?
प्रतिक्रिया
17 Sep 2015 - 10:23 am | एस
छान वळलीय जिल्बी. फक्त जिल्बीचे वेढे फारच छोटे झाले आहेत. खाता खाता अरे, वाह मस्त...असे मनात येत नाही तोच संपलीसुद्धा.
थोडी मोठी असती तर चघळायला अजून थोडा वेळ पुरली असती.
;-)
17 Sep 2015 - 4:33 pm | निनाव
Sorry Mitra. Personally gheuu naka.
Pahilya oLi, direct attack kelya sarkhya watlya. Arthaat, tumhala dukhavne ha hetu naahi. Apla,