मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.

तुमचा अभिषेक ·

कल्पक लेखन आवडले. अभिषेक - तुम्ही हे सर्वेक्षण करण्यात घालवलेला कामाचा महत्वपूर्ण वेळ तुमच्या सुटीच्या कोट्यातून वजा का केला जाऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे. या नोटिशीचे उत्तर देण्यास कामाचा वेळ पुन्हा दवडल्यास तोही सुटीच्या कोट्यातून वगळला जाईल हे ध्यानात ठेवा...

In reply to by श्रीरंग_जोशी

एक्स्ट्राचा वेळ नाही घेतला हो... बायका नाही का मालिका बघत बघत तांदूळ निवडताना आपल्या पपूबाळाचा अभ्यास घेत असतात.. बस्स तसेच मी देखील काम करता करताच थोडेफार निरीक्षण केले.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पहिली वेळ असल्याने केवळ नोटिस देऊन सोडण्यात येत आहे....:-). बाकी आता तुम्ही कार्यालयातील एक समस्या शोधून काढलीच आहे तर त्यावर उपायही सुचवा :-).

In reply to by श्रीरंग_जोशी

उपाय शोधायच्या फंदात पडू नका.. समस्या कार्यालयातच राहू द्या.. उपाय शोधायच्या नादात समस्या घरात आणून ठेवाल.. ;)

In reply to by शुचि

त्या ससा कासव कथेच्या बरेच आवृत्त्या निघाल्या आहेत हं.. आपणच सांगा कोणती आपल्याला अपेक्षित आहे ते.. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि 18/04/2013 - 22:48
आमच्या संस्कारक्षम वयात, लहानपणी एकच आवृत्ती शिकवली जिच्याशी आम्ही ईमान राखलं. कासव जिंकतो ती. मग नंतर चलाख सशांनी आवृती चे भ्रष्टांतर केले असल्यास माहीत नाही ब्वॉ!! :)

In reply to by शुचि

चला ठिक आहे, आम्ही चलाख ससे आहोत आणि आपण संथ कासव आहात या पॉंईंटवरच आपण हा वाद तुर्तास थांबवूया, आणि बघूया आपल्या किती कासव मैत्रीणी यावर सहमत होताहेत.. शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज.. :)

धमाल मुलगा 18/04/2013 - 21:29
एकतर आधीच इथं ते राखीव विभागावरुन अग्निकुंड पेटलंय, अन त्यात आणि राकेल ओतायचं काम चाललंय होय? :) अभ्या लेका...स्वतःच्या हातानं चिता रचून घेतलीस की रे! आता बस बोंबलत. :D अवांतरः लेख बाकी एकदम फर्डा जमलाय हो. निरिक्षणं फिरिक्षणं एकदम खणखणीत. फक्त ते 'मेकअप शेकअप' अंमळ खटकलं...शेकअप म्हणल्यावर सगळ्या बायाबापड्या हापिसात पोचल्यावर त्या रेष्टरुममध्ये जाऊन काय मिल्कशेक वगैरे करुन पितात की काय असा प्रश्न पडला क्षणभर. :)

हा हा.. ते शेक अप चा असाही अर्थ होतो का.. बरे झाले आणखी अर्थ नाही सुचले.. कॉलेजमध्ये ग्रूपमध्ये काही काळासाठी एक पंजाबी मुलगा होता त्याच्या या असल्या वाणीने मी बराच प्रभावित झालो होतो.. चल लेक्चर बंक शंक करते है, कुछ सिगार शिगार पिते हे असेच काही बाही बोलायचा तो..

In reply to by अन्या दातार

काय ओ, लेखात लिहिले आहे ना, हे सर्वेक्षण नसून निरीक्षण आहे, ते ही ऑफिसातील शेजारच्या तब्बल दोन मुलींचे. दरवेळी मी काहीही लिहिले की पहिल्यांदा बायकोला वाचायला देतो, हाच एक लेख असा जो त्यांना आधी वाचायला दिला, त्यांची मान्यता मिळवून मगच प्रकाशित केला... अन्यथा मूळ अहवालात १२ मुद्दे होते, दोघांवर त्यांनी आक्षेप घेतला म्हणून १० झाले.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

अभ्या.. 21/04/2013 - 14:18
अंड्याच्या आणि माझ्या लिखाणातील मुख्य फरक सांगायचा झाला तर अंड्या त्याच्या निरीक्षणानुसार लिहितो आणि माझे बहुतांश लिखाण अनुभवावर आधारीत असते
म्हणून जरासे कन्फ्युजन झाले ओ. बाकी काही नाही. ;)

In reply to by अभ्या..

साळसकर 22/04/2013 - 13:40
राव माझ्या लिखाणावरच्या गप्पा माझ्या धाग्यात तेवढ्या मारल्या असता तर मला तरी त्याचा फायदा झाला असता.. ही चिटींग झाली ना भाऊ.. :(

कोमल 20/04/2013 - 17:57
:) :) :) अजुन एका आंतरजाला वरील धाग्यात अशी महिती मिळाली की "भारतिय पूरुषा" पेक्शा "भारतीय महीलांच्या" कामाचा दर्जा चांगला असतो.. ;) आता बोला अभिषेकराव..

In reply to by कोमल

तुमची लिंक गंडलीय.. माझ्याकडे तरी नाही दिसतेय.. बाकी काय बोलू.. बायका जे घरकाम करतात त्याला तोड नाहीच.............. फक्त त्या ऑफिसलाही घर समजूनच वागतात.. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

कोमल 21/04/2013 - 12:11
लिंक तर गंडलीय खरीच.. पण गूगलवलात की लै लिंका मिळतात...
फक्त त्या ऑफिसलाही घर समजूनच वागतात..
आणि संत ग्यानोबांनी म्हटले आहे ना, "हे विश्वची माझे घर.." :)

In reply to by तुमचा अभिषेक

मस्त कलंदर 21/04/2013 - 13:35
अतिशयोक्ती हा ही विनोदाचाच एक प्रकार आहे. तो लेखापुरता ठीक. पुढे समर्थन-त्याविषयीचा काथ्या कुटायला गेलात की विनोद संपतो. जर ते द्यायचंच असेल, तर तुमचा सँपल सेट चुकलाय.. सगळ्यात आधी ऑफिस बदला. थोडंसं अवांतरः आमच्या कॉलेजमध्ये एक साधारण पंचेचाळीस-पन्नास वयाचे गृहस्थ कंपनीतला जॉब सोडून लेक्चररशीप करायला आले. अशी उलटी गंगा कशी काय म्हणून विचारल्यावर ,"खूप उशीर झालाय, हे आधीच करायला हवं होतं" म्हणाले. नंतर आम्हाला आपापल्या विभागातून काही काम एकत्र करायचे होते, परंतु कार्यक्रमाला उशीर होता त्यामुळे उगीच इकडे-तिकडे न करता आम्ही तिथे बसून वाट पाहायचे ठरवले. त्या अर्ध्या तासात आपल्या कॉलेजात किती कामं करावी लागतात आणि कंपनीत कसं मस्त मजेत होतं असं सांगून डोकं खायला लागले. शेवटी इतकं होतं तर आलात कशाला या क्षेत्रात असं विचारल्यावर त्यांचं उत्तर होतं, "मला वाटलं होतं इकडं आराम असेल". म्हटलं, "देअर यू आर". आता ते राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत असं कळतं.

In reply to by मस्त कलंदर

समर्थन कसले हो, तेवढेच दोन प्रतिसाद वाढतात अन लेख वर येतो म्हणून बळंच लिहिले.. ;)

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी. टायटल असे हवे होते.पुरुष हित मे जारी चार बायका एकत्र आल्या की वेळ कसा भुरकन निघुन जातो ,त्यात हे ७२ मिनट कुठे लागतात

विवाहीत बायकांकडे चार विषय जास्तच असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते विषय सर्वच बायकांच्या सामाईक आवडीचे असतात. तसेच प्रत्येकीकडे त्यावर काही ना काही तरी सांगण्यासारखे असतेच असते.
उत्तम निरीक्षण!!! लेख आवडला...!!!

पैसा 23/04/2013 - 19:17
अतिशयोक्ती म्हणून ठीक आहे. आतापर्यंत मी ज्या ज्या शाखेत्/ऑफिसात काम केले आहे, तिथून माझी बदली झाल्यानंतर माझ्या जागी दर वेळी २/३ पुरुष सद्स्यांची नेमणूक झाल्याचा गेल्या २५ वर्षातला रेकॉर्ड आहे. आता नोकरी सोडल्यानंतर शेवटच्या शाखेतही तेच रेकॉर्ड कायम आहे.

In reply to by पैसा

क्या बात है.. तसा माझा अनुभव तोकडाच.. आतापर्यंत तीन च नोकर्‍या बदलून झाल्यात.. पैकी पहिल्या दोन कंपन्या मी जॉब सोडताच सहामहिने वर्षभरात बंद पडल्या.. अन तिसरी कंपनी रिलायन्स असल्याने अगदी बंद वगैरे नाही पडली पण मी राजीनाम्याचा पेपर सरकावला त्या दिवशीच रिलायन्सचे शेअर तेवढे गडगडले होते.. खालच्या दिशेने हं.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 23/04/2013 - 22:10
एक विनोद म्हणून लेख आवडला, पण मी लिहिलेली अतिशयोक्ती नाही. माझ्या ऑफिसात तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. मी पत्ता फोन नंबर देये पाहिजे तर. कुठेही महिला जास्त सिन्सिअर वर्कर्स असतात हे सत्य आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन 23/04/2013 - 22:33
कुठेही महिला जास्त सिन्सिअर वर्कर्स असतात हे सत्य आहे.
असहमत. महिला पुरुषांच्या तुलनेने जास्त वेळ वाया घालवतात हे जसं चुकीचं वाक्य आहे तसंच हेही वाक्य चुकीचं आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन 23/04/2013 - 22:59
विधानाला आधार देणे हे तुमचे कर्तव्य आहे. हक्काबरोबर याचा विसर पडू देता कामा नये. कुठलाही दावा करणार्‍याला त्याच्या पुष्ट्यर्थ पुरावे देणे भागच असते. "अ‍ॅबसेन्स ऑफ प्रूफ इज नॉट द प्रूफ ऑफ अ‍ॅबसेन्स", सबब तुमच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ विदा तुम्हाला देणे भागच आहे. नसेल तर मग बिनबुडाचे विधान म्हणून संभावना केल्या जाईल.

In reply to by पैसा

नाही हो पैसाजी.. अविश्वास का दाखवेन.. पण मला एका गोष्टीचे नवल वाटते.. तुम्ही नोकरी सोडल्यावर मॅनेजमेंटने २-३ पुरुषांच्या जागी परत १ महिलाच का नाही घेतली?

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 09:28
महिलांना इकडे बदल्या करून टाकणे शक्य नाही. सरकारी बँकामधे बदल्यांच्या बाबतीत युनियन्सचा मोठा प्रभाव असतो. कोणालाही उचलून कुठेही टाकता येत नाही. नवी लागलेली पोरे आणि ऑफिसर्स यांना मात्र कुठेही उचलून टाकता येते. तसाच एक ऑफिसर आणि २ नव्या पोरांना आणून टाकलाय. मॅनेजरने त्यांना कंटाळून ट्रान्सफर मागितलीय असे कालच कळले.

In reply to by पैसा

म्हणजे इथे एका महिलेच्या जागी दोन पुरुषांना घेतले असा प्रकार नसून एका सिनिअरच्या जागी ज्युनिअर भरले असे झाले ना. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 14:09
एक सीनीयर, आणि २ ज्युनियर पुरुष. बरं, मी इथे खरडायला रिकामटेकडी आहे. तुम्ही तुमच्या हापिसची १३ मिनिटे काम करा आता.

In reply to by पैसा

ऑफिसटाईममध्ये नसतोच जास्त.. आज सुट्टी म्हणून मिपावाचन चालूय.. बाकी स्मार्ट वर्क करणार्‍यांना कधीही मरमर किंवा जास्तीचा वेळ काम करावे लागत नाही.. (हे जनरल स्टेटमेंट आहे, स्त्री-पुरुष सर्वांनाच लागू)

In reply to by पैसा

पैसातै - यशस्वी कारकिर्दीबाबत अभिनंदन!! तुम्ही संपादकपदावरून जेव्हाही निवॄत्त व्हाल (कधीच होऊ नये असे वाटते खरं तर) तेव्हा किती नवे संपादक लागतील याचा अंदाज बांधतोय...

माझी बायको एवढे घरकाम करते की जर कधी ती मला सोडून गेली तर मला तिची कसर भरायला किमान दोन लग्ने करावी लागतील... वरची चर्चा बघून अस्से काहीसे मनात आले ;)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 14:10
हापिसात बायका ७२ मिनिटे जास्त काम करतात म्हटलं तर एवढं संशोधन केलंत आता घरात बायका किती जास्त काम करतात यावर संशोधन करा.

अनन्न्या 24/04/2013 - 11:05
हापिसचा की? ७२ मिनिटे त्यात खपली तुमची! (स्मायलि).आता प्रश्न आमच्या वेळेचा आहे म्हणून, स्वतःच्या हापिसचा वेळ वाचवण्यासाठी पूर्ण विराम!

In reply to by अनन्न्या

चला ७२ नाही १२ मिनिटे तर घालवलीत.. हा प्रतिसाद द्यायला अन माझ्या प्रतिसादांची मोजदाद करायला... बाकी मला आज सुट्टी आहे महावीर जयंतीनिमित्त.. तर ऑफिसच वेळ काही वाया वगैरे जात नाहिये.. :)

कल्पक लेखन आवडले. अभिषेक - तुम्ही हे सर्वेक्षण करण्यात घालवलेला कामाचा महत्वपूर्ण वेळ तुमच्या सुटीच्या कोट्यातून वजा का केला जाऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे. या नोटिशीचे उत्तर देण्यास कामाचा वेळ पुन्हा दवडल्यास तोही सुटीच्या कोट्यातून वगळला जाईल हे ध्यानात ठेवा...

In reply to by श्रीरंग_जोशी

एक्स्ट्राचा वेळ नाही घेतला हो... बायका नाही का मालिका बघत बघत तांदूळ निवडताना आपल्या पपूबाळाचा अभ्यास घेत असतात.. बस्स तसेच मी देखील काम करता करताच थोडेफार निरीक्षण केले.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पहिली वेळ असल्याने केवळ नोटिस देऊन सोडण्यात येत आहे....:-). बाकी आता तुम्ही कार्यालयातील एक समस्या शोधून काढलीच आहे तर त्यावर उपायही सुचवा :-).

In reply to by श्रीरंग_जोशी

उपाय शोधायच्या फंदात पडू नका.. समस्या कार्यालयातच राहू द्या.. उपाय शोधायच्या नादात समस्या घरात आणून ठेवाल.. ;)

In reply to by शुचि

त्या ससा कासव कथेच्या बरेच आवृत्त्या निघाल्या आहेत हं.. आपणच सांगा कोणती आपल्याला अपेक्षित आहे ते.. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

शुचि 18/04/2013 - 22:48
आमच्या संस्कारक्षम वयात, लहानपणी एकच आवृत्ती शिकवली जिच्याशी आम्ही ईमान राखलं. कासव जिंकतो ती. मग नंतर चलाख सशांनी आवृती चे भ्रष्टांतर केले असल्यास माहीत नाही ब्वॉ!! :)

In reply to by शुचि

चला ठिक आहे, आम्ही चलाख ससे आहोत आणि आपण संथ कासव आहात या पॉंईंटवरच आपण हा वाद तुर्तास थांबवूया, आणि बघूया आपल्या किती कासव मैत्रीणी यावर सहमत होताहेत.. शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज.. :)

धमाल मुलगा 18/04/2013 - 21:29
एकतर आधीच इथं ते राखीव विभागावरुन अग्निकुंड पेटलंय, अन त्यात आणि राकेल ओतायचं काम चाललंय होय? :) अभ्या लेका...स्वतःच्या हातानं चिता रचून घेतलीस की रे! आता बस बोंबलत. :D अवांतरः लेख बाकी एकदम फर्डा जमलाय हो. निरिक्षणं फिरिक्षणं एकदम खणखणीत. फक्त ते 'मेकअप शेकअप' अंमळ खटकलं...शेकअप म्हणल्यावर सगळ्या बायाबापड्या हापिसात पोचल्यावर त्या रेष्टरुममध्ये जाऊन काय मिल्कशेक वगैरे करुन पितात की काय असा प्रश्न पडला क्षणभर. :)

हा हा.. ते शेक अप चा असाही अर्थ होतो का.. बरे झाले आणखी अर्थ नाही सुचले.. कॉलेजमध्ये ग्रूपमध्ये काही काळासाठी एक पंजाबी मुलगा होता त्याच्या या असल्या वाणीने मी बराच प्रभावित झालो होतो.. चल लेक्चर बंक शंक करते है, कुछ सिगार शिगार पिते हे असेच काही बाही बोलायचा तो..

In reply to by अन्या दातार

काय ओ, लेखात लिहिले आहे ना, हे सर्वेक्षण नसून निरीक्षण आहे, ते ही ऑफिसातील शेजारच्या तब्बल दोन मुलींचे. दरवेळी मी काहीही लिहिले की पहिल्यांदा बायकोला वाचायला देतो, हाच एक लेख असा जो त्यांना आधी वाचायला दिला, त्यांची मान्यता मिळवून मगच प्रकाशित केला... अन्यथा मूळ अहवालात १२ मुद्दे होते, दोघांवर त्यांनी आक्षेप घेतला म्हणून १० झाले.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

अभ्या.. 21/04/2013 - 14:18
अंड्याच्या आणि माझ्या लिखाणातील मुख्य फरक सांगायचा झाला तर अंड्या त्याच्या निरीक्षणानुसार लिहितो आणि माझे बहुतांश लिखाण अनुभवावर आधारीत असते
म्हणून जरासे कन्फ्युजन झाले ओ. बाकी काही नाही. ;)

In reply to by अभ्या..

साळसकर 22/04/2013 - 13:40
राव माझ्या लिखाणावरच्या गप्पा माझ्या धाग्यात तेवढ्या मारल्या असता तर मला तरी त्याचा फायदा झाला असता.. ही चिटींग झाली ना भाऊ.. :(

कोमल 20/04/2013 - 17:57
:) :) :) अजुन एका आंतरजाला वरील धाग्यात अशी महिती मिळाली की "भारतिय पूरुषा" पेक्शा "भारतीय महीलांच्या" कामाचा दर्जा चांगला असतो.. ;) आता बोला अभिषेकराव..

In reply to by कोमल

तुमची लिंक गंडलीय.. माझ्याकडे तरी नाही दिसतेय.. बाकी काय बोलू.. बायका जे घरकाम करतात त्याला तोड नाहीच.............. फक्त त्या ऑफिसलाही घर समजूनच वागतात.. ;)

In reply to by तुमचा अभिषेक

कोमल 21/04/2013 - 12:11
लिंक तर गंडलीय खरीच.. पण गूगलवलात की लै लिंका मिळतात...
फक्त त्या ऑफिसलाही घर समजूनच वागतात..
आणि संत ग्यानोबांनी म्हटले आहे ना, "हे विश्वची माझे घर.." :)

In reply to by तुमचा अभिषेक

मस्त कलंदर 21/04/2013 - 13:35
अतिशयोक्ती हा ही विनोदाचाच एक प्रकार आहे. तो लेखापुरता ठीक. पुढे समर्थन-त्याविषयीचा काथ्या कुटायला गेलात की विनोद संपतो. जर ते द्यायचंच असेल, तर तुमचा सँपल सेट चुकलाय.. सगळ्यात आधी ऑफिस बदला. थोडंसं अवांतरः आमच्या कॉलेजमध्ये एक साधारण पंचेचाळीस-पन्नास वयाचे गृहस्थ कंपनीतला जॉब सोडून लेक्चररशीप करायला आले. अशी उलटी गंगा कशी काय म्हणून विचारल्यावर ,"खूप उशीर झालाय, हे आधीच करायला हवं होतं" म्हणाले. नंतर आम्हाला आपापल्या विभागातून काही काम एकत्र करायचे होते, परंतु कार्यक्रमाला उशीर होता त्यामुळे उगीच इकडे-तिकडे न करता आम्ही तिथे बसून वाट पाहायचे ठरवले. त्या अर्ध्या तासात आपल्या कॉलेजात किती कामं करावी लागतात आणि कंपनीत कसं मस्त मजेत होतं असं सांगून डोकं खायला लागले. शेवटी इतकं होतं तर आलात कशाला या क्षेत्रात असं विचारल्यावर त्यांचं उत्तर होतं, "मला वाटलं होतं इकडं आराम असेल". म्हटलं, "देअर यू आर". आता ते राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत असं कळतं.

In reply to by मस्त कलंदर

समर्थन कसले हो, तेवढेच दोन प्रतिसाद वाढतात अन लेख वर येतो म्हणून बळंच लिहिले.. ;)

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी. टायटल असे हवे होते.पुरुष हित मे जारी चार बायका एकत्र आल्या की वेळ कसा भुरकन निघुन जातो ,त्यात हे ७२ मिनट कुठे लागतात

विवाहीत बायकांकडे चार विषय जास्तच असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते विषय सर्वच बायकांच्या सामाईक आवडीचे असतात. तसेच प्रत्येकीकडे त्यावर काही ना काही तरी सांगण्यासारखे असतेच असते.
उत्तम निरीक्षण!!! लेख आवडला...!!!

पैसा 23/04/2013 - 19:17
अतिशयोक्ती म्हणून ठीक आहे. आतापर्यंत मी ज्या ज्या शाखेत्/ऑफिसात काम केले आहे, तिथून माझी बदली झाल्यानंतर माझ्या जागी दर वेळी २/३ पुरुष सद्स्यांची नेमणूक झाल्याचा गेल्या २५ वर्षातला रेकॉर्ड आहे. आता नोकरी सोडल्यानंतर शेवटच्या शाखेतही तेच रेकॉर्ड कायम आहे.

In reply to by पैसा

क्या बात है.. तसा माझा अनुभव तोकडाच.. आतापर्यंत तीन च नोकर्‍या बदलून झाल्यात.. पैकी पहिल्या दोन कंपन्या मी जॉब सोडताच सहामहिने वर्षभरात बंद पडल्या.. अन तिसरी कंपनी रिलायन्स असल्याने अगदी बंद वगैरे नाही पडली पण मी राजीनाम्याचा पेपर सरकावला त्या दिवशीच रिलायन्सचे शेअर तेवढे गडगडले होते.. खालच्या दिशेने हं.. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 23/04/2013 - 22:10
एक विनोद म्हणून लेख आवडला, पण मी लिहिलेली अतिशयोक्ती नाही. माझ्या ऑफिसात तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. मी पत्ता फोन नंबर देये पाहिजे तर. कुठेही महिला जास्त सिन्सिअर वर्कर्स असतात हे सत्य आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन 23/04/2013 - 22:33
कुठेही महिला जास्त सिन्सिअर वर्कर्स असतात हे सत्य आहे.
असहमत. महिला पुरुषांच्या तुलनेने जास्त वेळ वाया घालवतात हे जसं चुकीचं वाक्य आहे तसंच हेही वाक्य चुकीचं आहे.

In reply to by पैसा

बॅटमॅन 23/04/2013 - 22:59
विधानाला आधार देणे हे तुमचे कर्तव्य आहे. हक्काबरोबर याचा विसर पडू देता कामा नये. कुठलाही दावा करणार्‍याला त्याच्या पुष्ट्यर्थ पुरावे देणे भागच असते. "अ‍ॅबसेन्स ऑफ प्रूफ इज नॉट द प्रूफ ऑफ अ‍ॅबसेन्स", सबब तुमच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ विदा तुम्हाला देणे भागच आहे. नसेल तर मग बिनबुडाचे विधान म्हणून संभावना केल्या जाईल.

In reply to by पैसा

नाही हो पैसाजी.. अविश्वास का दाखवेन.. पण मला एका गोष्टीचे नवल वाटते.. तुम्ही नोकरी सोडल्यावर मॅनेजमेंटने २-३ पुरुषांच्या जागी परत १ महिलाच का नाही घेतली?

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 09:28
महिलांना इकडे बदल्या करून टाकणे शक्य नाही. सरकारी बँकामधे बदल्यांच्या बाबतीत युनियन्सचा मोठा प्रभाव असतो. कोणालाही उचलून कुठेही टाकता येत नाही. नवी लागलेली पोरे आणि ऑफिसर्स यांना मात्र कुठेही उचलून टाकता येते. तसाच एक ऑफिसर आणि २ नव्या पोरांना आणून टाकलाय. मॅनेजरने त्यांना कंटाळून ट्रान्सफर मागितलीय असे कालच कळले.

In reply to by पैसा

म्हणजे इथे एका महिलेच्या जागी दोन पुरुषांना घेतले असा प्रकार नसून एका सिनिअरच्या जागी ज्युनिअर भरले असे झाले ना. :)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 14:09
एक सीनीयर, आणि २ ज्युनियर पुरुष. बरं, मी इथे खरडायला रिकामटेकडी आहे. तुम्ही तुमच्या हापिसची १३ मिनिटे काम करा आता.

In reply to by पैसा

ऑफिसटाईममध्ये नसतोच जास्त.. आज सुट्टी म्हणून मिपावाचन चालूय.. बाकी स्मार्ट वर्क करणार्‍यांना कधीही मरमर किंवा जास्तीचा वेळ काम करावे लागत नाही.. (हे जनरल स्टेटमेंट आहे, स्त्री-पुरुष सर्वांनाच लागू)

In reply to by पैसा

पैसातै - यशस्वी कारकिर्दीबाबत अभिनंदन!! तुम्ही संपादकपदावरून जेव्हाही निवॄत्त व्हाल (कधीच होऊ नये असे वाटते खरं तर) तेव्हा किती नवे संपादक लागतील याचा अंदाज बांधतोय...

माझी बायको एवढे घरकाम करते की जर कधी ती मला सोडून गेली तर मला तिची कसर भरायला किमान दोन लग्ने करावी लागतील... वरची चर्चा बघून अस्से काहीसे मनात आले ;)

In reply to by तुमचा अभिषेक

पैसा 24/04/2013 - 14:10
हापिसात बायका ७२ मिनिटे जास्त काम करतात म्हटलं तर एवढं संशोधन केलंत आता घरात बायका किती जास्त काम करतात यावर संशोधन करा.

अनन्न्या 24/04/2013 - 11:05
हापिसचा की? ७२ मिनिटे त्यात खपली तुमची! (स्मायलि).आता प्रश्न आमच्या वेळेचा आहे म्हणून, स्वतःच्या हापिसचा वेळ वाचवण्यासाठी पूर्ण विराम!

In reply to by अनन्न्या

चला ७२ नाही १२ मिनिटे तर घालवलीत.. हा प्रतिसाद द्यायला अन माझ्या प्रतिसादांची मोजदाद करायला... बाकी मला आज सुट्टी आहे महावीर जयंतीनिमित्त.. तर ऑफिसच वेळ काही वाया वगैरे जात नाहिये.. :)
रविवारची सकाळ. दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेलो मी. टिव्ही वर चिकनी चमेली के शीला की जवानी. मात्र त्याकडे जराही लक्ष नाही. एका हातात चहाचा कप. दुसर्‍या हातात पोह्याने भरलेला चमचा, जो ‘आ वासलेल्या’ तोंडाच्या अगदी जवळ येऊन तसाच थांबलेला. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. हि बातमी दिवाणखान्यामधून स्वयंपाकघरापर्यंत पसरण्याआधी तिचा छडा लावणे गरजेचे होते.

व्यवस्था, परिवर्तन, विद्रोह आणि भालचंद्र नेमाडे

सोत्रि ·

विद्रोही साहित्य संमेलने एकाचवेळी एकच नव्हे तर एकाच वेळी दहा जरी झाली तरी एक साहित्याचा वाचक म्हणून त्यात काही 'आचरटपणा' आहे, असे व्यक्तिगत मला वाटत नाही. परिवर्तनाशी बांधिलकी माननारा विचार विद्रोही साहित्याने दिला. साहित्यातील एक संकुचितपणा तोडून सामान्य माणसाशी नाते जोडणारे साहित्य दिले.मराठी भाषेला समृद्धी दिली. मराठी शब्द-कोशात नसलेले असंख्य शब्द,शब्दप्रयोग, साहित्यकृतीतून आले. समग्र जीवनाचे भान देण्याचे काम विद्रोही साहित्याने दिले. देव्,ऋषि,पुराण-पुरुष, यांच्यापेक्षाही माणसाच्या सुख दु:खाचा विचार मांडायचे भान विद्रोही साहित्याने दिले माणूस साहित्याचा केंद्रबिंदु मानला. विषमता,अन्याय,माणसाचे शोषण याविरुद्धचा विचार विद्रोही साहित्यात दिसून येतो. एक विचार अनेक विचारपीठावरुन येत असेल तर त्यात काही वावगे नाही. बाकी, भालचंद्र नेमाडे मोठं व्यक्तिमत्त्व आहे. रामाने सितेला छळलं म्हणून स्त्रियांनी राममंदिराला विरोध केला पाहिजे. साहित्य संमेलनातून साहित्यिकांना येऊ देऊ नये, हिंदु संस्कृतीतीतील अनिष्ठ रुढींविरुद्ध बंड केले तरच हिंदु संस्कृती टीकेल. देशीवाद, मौखिक साहित्यातील देशीवाद अशा कितीतरी त्यांच्या बोलण्यातल्या आवडीच्या गोष्टी आहेत, तेव्हा त्यांना त्यांच्या जागेवरुन विचार मांडतांना रसिक म्हणून काही वेगळे वाटत नाही. -दिलीप बिरुटे

चौकटराजा 10/03/2013 - 18:56
कोणताही माणूस( त्यात स्त्री ही आली, त्यात सीता आली द्रौपदी ही आली ) शोषित का असतो. शिंपल .न्रिर्बुद्ध असतो, आळशी असतो व संघटित नसतो. या तिन्ही दुर्गुणांचे प्रॉडक्ट जेवढे त्याच्या बाबतीत तेवढा तो अधिक शोषित राहतो. निरबुद्धाला उपद्रव मुल्य नसते. आळशालाही उपद्रव मुल्य नसते ( कारण उपदद्रव मुल्य हे उपयुक्ततेतून येते )व असंघटिताला तर नसतेच नसते. "शिका ,संघर्ष करा, संघटित व्हा " याचा अर्थ हा असा आहे.

In reply to by चौकटराजा

>>> कोणताही माणूस( त्यात स्त्री ही आली, त्यात सीता आली द्रौपदी ही आली ) शोषित का असतो. शिंपल .न्रिर्बुद्ध असतो, आळशी असतो... छ्या...! -दिलीप बिरुटे

पैसा 10/03/2013 - 22:20
राम मंदिर वगैरे नंतर बघू. विद्रोही साहित्य म्हणजे काय? चालत आलेल्या व्यवस्थेपेक्षा वेगळा काही विचार करणारं ते विद्रोही साहित्य म्हणायला हरकत नाही. फक्त साहित्यातून सामाजिक परिवर्तन वगैरे होतं का? वादाचा मुद्दा आहे. पाहू गेल्यास वेदांचा आणि भगवद्गीतेचा अर्थ प्राकृत मर्‍हाटीत सांगणारे तुकोबा आणि ज्ञानश्वर हे पहिले विद्रोही म्हटले पाहिजेत. त्यांच्या साहित्यातून आणि वागण्यामुळे काही प्रमाणात तरी समाज परिवर्तन व्हायला मदत झाली. नंतरच्या काळात केशवसुत हे पण विद्रोही म्हटले पाहिजेत. अलिकडच्या काळात विद्रोही साहित्य ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झाली. त्यातही मराठी लोकांच्या खास स्वभावाप्रमाणे गट पडणे वगैरे प्रकार झाले. चालायचंच. फक्त हे विद्रोही साहित्य एका साच्यात अडकत आहे का? तसे झाल्यास तोही प्रस्थापित साहित्याचा प्रकार होणार नाही का? त्याला 'विद्रोही' हे लेबल आणखी किती दिवस लावता येईल?

आजानुकर्ण 11/03/2013 - 23:44
नेमाड्यांचे भाषण अत्यंत झकास. शिवाजीसंदर्भातील टिप्पणी विशेष आवडली. मदारी मेहतर, काझी हैदर, नूरखान बेग, इब्राहिमखान गारदी वगैरे शिवाजीच्या अत्यंत विश्वासातील आणि महत्त्वाच्या पदांवरील, स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या मुसलमानांची प्रेरणा घेऊन सध्याच्या मुसलमानांनी शिवाजीची आयडेंटिटी क्लेम करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे शिवाजीनेच बांधलेल्या अफजलखानाच्या कबरीचे वादही मिटवता येतील. रामाबाबतचे 'कृष्ण हा एक मामुली डायवर होता वगैरे' पठडीतील वक्तव्य हे खास नेमाडे स्टाईल. भाषणाचा दुवा दिल्याबद्दल सोत्रि यांचे खास आभार.

विकास 16/03/2013 - 01:12
नेमाड्यांच्या भाषणाचा दुवा आवडला. त्यात वादग्रस्त असे काही वाटले नाही. बोलण्याची पद्धत देखील आवडली. पंचविशीला सिटीझनशिपचे शिक्षण मिळायला लागते मग वंदेमातरम वगैरे म्हणायला लागायला लागते, हे वाक्य जरा बुचकळ्यात टाकणारे आहे. त्याव्यतिरीक्त पुढील मुद्दा जरा अडगळीपेक्षा समृद्ध वाटला: ते पातंजली आणि एकाग्रतेबद्दल बोलतात, त्यातून ते दिवसाकाठी एकदातरी समाधीत जाणे महत्वाचे आहे. त्याचे महत्व सांगताना ते त्याला खास हिंदू शोध म्हणतात. आणि मग (साधारण २८ व्या मिनिटाला) हिंदू म्हणजे काय म्हणताना हिमालयाच्या पुढे अगदी अटकेपार गांधारापर्यंत पसरलेला सांस्कृतिक समाज म्हणजे हिंदू असे म्हणतात. अर्थात त्यांच्या दृष्टीने तरी देखील हिंदूत्व हे ते म्हणत असलेल्या हिंदू पेक्षा वेगळे आहे .. असो.

In reply to by विकास

अर्धवटराव 16/03/2013 - 01:26
एखादा जीवन कोळुन प्यालेला आजोबा प्रेमळ शब्दात, मिश्कीलपणे नातवांना संस्कृतीचे महत्व सांगतोय असं वाटलं क्लीप बघुन. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

दादा कोंडके 16/03/2013 - 01:44
एखादा जीवन कोळुन प्यालेला आजोबा प्रेमळ शब्दात, मिश्कीलपणे नातवांना संस्कृतीचे महत्व सांगतोय असं वाटलं क्लीप बघुन.
पाण्याची बाटली उपडी धरताना थरथरणारा हात बघून उगीच वाईट वाटलं. गरज असलेली लोकं इतक्या लवकर म्हातारी होउ नयेत असं वाटलं. :(

In reply to by दादा कोंडके

अर्धवटराव 16/03/2013 - 02:30
म्हातारी व्हावीत (खास करुन त्या झोकदार पांढर्‍या मिशा... त्यामुळे खराखुरा आजोबा फील येतो ) पण तब्बेतीने कमजोर होऊ नये :) अर्धवटराव

विद्रोही साहित्य संमेलने एकाचवेळी एकच नव्हे तर एकाच वेळी दहा जरी झाली तरी एक साहित्याचा वाचक म्हणून त्यात काही 'आचरटपणा' आहे, असे व्यक्तिगत मला वाटत नाही. परिवर्तनाशी बांधिलकी माननारा विचार विद्रोही साहित्याने दिला. साहित्यातील एक संकुचितपणा तोडून सामान्य माणसाशी नाते जोडणारे साहित्य दिले.मराठी भाषेला समृद्धी दिली. मराठी शब्द-कोशात नसलेले असंख्य शब्द,शब्दप्रयोग, साहित्यकृतीतून आले. समग्र जीवनाचे भान देण्याचे काम विद्रोही साहित्याने दिले. देव्,ऋषि,पुराण-पुरुष, यांच्यापेक्षाही माणसाच्या सुख दु:खाचा विचार मांडायचे भान विद्रोही साहित्याने दिले माणूस साहित्याचा केंद्रबिंदु मानला. विषमता,अन्याय,माणसाचे शोषण याविरुद्धचा विचार विद्रोही साहित्यात दिसून येतो. एक विचार अनेक विचारपीठावरुन येत असेल तर त्यात काही वावगे नाही. बाकी, भालचंद्र नेमाडे मोठं व्यक्तिमत्त्व आहे. रामाने सितेला छळलं म्हणून स्त्रियांनी राममंदिराला विरोध केला पाहिजे. साहित्य संमेलनातून साहित्यिकांना येऊ देऊ नये, हिंदु संस्कृतीतीतील अनिष्ठ रुढींविरुद्ध बंड केले तरच हिंदु संस्कृती टीकेल. देशीवाद, मौखिक साहित्यातील देशीवाद अशा कितीतरी त्यांच्या बोलण्यातल्या आवडीच्या गोष्टी आहेत, तेव्हा त्यांना त्यांच्या जागेवरुन विचार मांडतांना रसिक म्हणून काही वेगळे वाटत नाही. -दिलीप बिरुटे

चौकटराजा 10/03/2013 - 18:56
कोणताही माणूस( त्यात स्त्री ही आली, त्यात सीता आली द्रौपदी ही आली ) शोषित का असतो. शिंपल .न्रिर्बुद्ध असतो, आळशी असतो व संघटित नसतो. या तिन्ही दुर्गुणांचे प्रॉडक्ट जेवढे त्याच्या बाबतीत तेवढा तो अधिक शोषित राहतो. निरबुद्धाला उपद्रव मुल्य नसते. आळशालाही उपद्रव मुल्य नसते ( कारण उपदद्रव मुल्य हे उपयुक्ततेतून येते )व असंघटिताला तर नसतेच नसते. "शिका ,संघर्ष करा, संघटित व्हा " याचा अर्थ हा असा आहे.

In reply to by चौकटराजा

>>> कोणताही माणूस( त्यात स्त्री ही आली, त्यात सीता आली द्रौपदी ही आली ) शोषित का असतो. शिंपल .न्रिर्बुद्ध असतो, आळशी असतो... छ्या...! -दिलीप बिरुटे

पैसा 10/03/2013 - 22:20
राम मंदिर वगैरे नंतर बघू. विद्रोही साहित्य म्हणजे काय? चालत आलेल्या व्यवस्थेपेक्षा वेगळा काही विचार करणारं ते विद्रोही साहित्य म्हणायला हरकत नाही. फक्त साहित्यातून सामाजिक परिवर्तन वगैरे होतं का? वादाचा मुद्दा आहे. पाहू गेल्यास वेदांचा आणि भगवद्गीतेचा अर्थ प्राकृत मर्‍हाटीत सांगणारे तुकोबा आणि ज्ञानश्वर हे पहिले विद्रोही म्हटले पाहिजेत. त्यांच्या साहित्यातून आणि वागण्यामुळे काही प्रमाणात तरी समाज परिवर्तन व्हायला मदत झाली. नंतरच्या काळात केशवसुत हे पण विद्रोही म्हटले पाहिजेत. अलिकडच्या काळात विद्रोही साहित्य ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झाली. त्यातही मराठी लोकांच्या खास स्वभावाप्रमाणे गट पडणे वगैरे प्रकार झाले. चालायचंच. फक्त हे विद्रोही साहित्य एका साच्यात अडकत आहे का? तसे झाल्यास तोही प्रस्थापित साहित्याचा प्रकार होणार नाही का? त्याला 'विद्रोही' हे लेबल आणखी किती दिवस लावता येईल?

आजानुकर्ण 11/03/2013 - 23:44
नेमाड्यांचे भाषण अत्यंत झकास. शिवाजीसंदर्भातील टिप्पणी विशेष आवडली. मदारी मेहतर, काझी हैदर, नूरखान बेग, इब्राहिमखान गारदी वगैरे शिवाजीच्या अत्यंत विश्वासातील आणि महत्त्वाच्या पदांवरील, स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या मुसलमानांची प्रेरणा घेऊन सध्याच्या मुसलमानांनी शिवाजीची आयडेंटिटी क्लेम करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे शिवाजीनेच बांधलेल्या अफजलखानाच्या कबरीचे वादही मिटवता येतील. रामाबाबतचे 'कृष्ण हा एक मामुली डायवर होता वगैरे' पठडीतील वक्तव्य हे खास नेमाडे स्टाईल. भाषणाचा दुवा दिल्याबद्दल सोत्रि यांचे खास आभार.

विकास 16/03/2013 - 01:12
नेमाड्यांच्या भाषणाचा दुवा आवडला. त्यात वादग्रस्त असे काही वाटले नाही. बोलण्याची पद्धत देखील आवडली. पंचविशीला सिटीझनशिपचे शिक्षण मिळायला लागते मग वंदेमातरम वगैरे म्हणायला लागायला लागते, हे वाक्य जरा बुचकळ्यात टाकणारे आहे. त्याव्यतिरीक्त पुढील मुद्दा जरा अडगळीपेक्षा समृद्ध वाटला: ते पातंजली आणि एकाग्रतेबद्दल बोलतात, त्यातून ते दिवसाकाठी एकदातरी समाधीत जाणे महत्वाचे आहे. त्याचे महत्व सांगताना ते त्याला खास हिंदू शोध म्हणतात. आणि मग (साधारण २८ व्या मिनिटाला) हिंदू म्हणजे काय म्हणताना हिमालयाच्या पुढे अगदी अटकेपार गांधारापर्यंत पसरलेला सांस्कृतिक समाज म्हणजे हिंदू असे म्हणतात. अर्थात त्यांच्या दृष्टीने तरी देखील हिंदूत्व हे ते म्हणत असलेल्या हिंदू पेक्षा वेगळे आहे .. असो.

In reply to by विकास

अर्धवटराव 16/03/2013 - 01:26
एखादा जीवन कोळुन प्यालेला आजोबा प्रेमळ शब्दात, मिश्कीलपणे नातवांना संस्कृतीचे महत्व सांगतोय असं वाटलं क्लीप बघुन. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

दादा कोंडके 16/03/2013 - 01:44
एखादा जीवन कोळुन प्यालेला आजोबा प्रेमळ शब्दात, मिश्कीलपणे नातवांना संस्कृतीचे महत्व सांगतोय असं वाटलं क्लीप बघुन.
पाण्याची बाटली उपडी धरताना थरथरणारा हात बघून उगीच वाईट वाटलं. गरज असलेली लोकं इतक्या लवकर म्हातारी होउ नयेत असं वाटलं. :(

In reply to by दादा कोंडके

अर्धवटराव 16/03/2013 - 02:30
म्हातारी व्हावीत (खास करुन त्या झोकदार पांढर्‍या मिशा... त्यामुळे खराखुरा आजोबा फील येतो ) पण तब्बेतीने कमजोर होऊ नये :) अर्धवटराव
विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती. शोषित समाजातील काही उच्चविद्याविभूषित लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या लिखाणातून त्यांनी त्यांचे विश्व जे, बहुसंख्य जनतेचे होते, ते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. ते तसे करताना त्यांनी साहित्याची जनमान्य भाषा न वापरता त्या विश्वातील दैनंदिन भाषा, लहेजा, वाक्प्रचार, शिवराळपणा सहजपणे वापरला. तो पर्यंतच्या साहित्यात असे काही नव्हते, त्यामुळे एक आगळा प्रयोग म्हणून त्याकडे नजरा वळणे साहजिकच होते.

'प्रेमाची गोष्ट' . . .

आशु जोग ·

आदूबाळ 02/03/2013 - 15:10
धन्यवाद! परीक्षण आवडलं, जोगसाहेब. पण लेखाच्या सुरुवातीला "स्पॉयलर अलर्ट" अशी पाटी झळकावून टाका. म्हणजे ज्यांनी हा चित्रपट पाहिलेला नाही (माझ्यासारखे) त्यांना इशारा मिळेल.

आशु जोग 02/03/2013 - 23:00
ओके ओके आदूबाळ म्हणजे ज्यांनी पाहीला नाही त्यांनी हा लेख आत्ता वाचू नये. चित्रपट पाहील्यावर चर्चेत सामील व्हावे. हरकत नाही.

आशु जोग 24/03/2013 - 11:42
लौंगी मिरची यांनी चित्रपट पाहीला नाही हे स्पष्टच आहे इतरांचे प्रतिसाद लोक का चिकटवतात कळत नाही.

In reply to by आशु जोग

लौंगी मिरची 24/03/2013 - 21:12
आँ ??? म्हणजे तुम्ही जे लिहिता तेच योग्य मानुन चालायचं का?? नाहि आवडला एवढा तर नाहिच म्हणनार ना ! हि ़काय ़जबरदस्ती बॉ ???

मन१ 24/03/2013 - 15:43
शक्यतो बरे वाटणारे मराठी पिच्चर आवर्जून थेट्रातच पाहतो. हा ही पहावा म्हणतोय. पण अजून थेट्रात आहे की नाही कुणास ठाउक.

आदूबाळ 02/03/2013 - 15:10
धन्यवाद! परीक्षण आवडलं, जोगसाहेब. पण लेखाच्या सुरुवातीला "स्पॉयलर अलर्ट" अशी पाटी झळकावून टाका. म्हणजे ज्यांनी हा चित्रपट पाहिलेला नाही (माझ्यासारखे) त्यांना इशारा मिळेल.

आशु जोग 02/03/2013 - 23:00
ओके ओके आदूबाळ म्हणजे ज्यांनी पाहीला नाही त्यांनी हा लेख आत्ता वाचू नये. चित्रपट पाहील्यावर चर्चेत सामील व्हावे. हरकत नाही.

आशु जोग 24/03/2013 - 11:42
लौंगी मिरची यांनी चित्रपट पाहीला नाही हे स्पष्टच आहे इतरांचे प्रतिसाद लोक का चिकटवतात कळत नाही.

In reply to by आशु जोग

लौंगी मिरची 24/03/2013 - 21:12
आँ ??? म्हणजे तुम्ही जे लिहिता तेच योग्य मानुन चालायचं का?? नाहि आवडला एवढा तर नाहिच म्हणनार ना ! हि ़काय ़जबरदस्ती बॉ ???

मन१ 24/03/2013 - 15:43
शक्यतो बरे वाटणारे मराठी पिच्चर आवर्जून थेट्रातच पाहतो. हा ही पहावा म्हणतोय. पण अजून थेट्रात आहे की नाही कुणास ठाउक.
'प्रेम' ही खरेच इतकी मोहक गोष्ट आहे का ! चित्रपटसृष्टीत अनेकांनी अनेक तर्‍हेनी हाताळूनसुद्धा अजून शोध घेणे संपलेले नाही. -- आत्तापर्यंत असंभव, अग्निहोत्र अशा मालिका आणि गैर, मुम्बई पुणे मुम्बई, एक डाव धोबीपछाड असे चित्रपट काढल्यानंतर दिग्दर्शक सतिश राजवाडे यांचा 'प्रेमाची गोष्ट' नावाचा हा चित्रपट. त्यांचा गैर सारखा सस्पेन्स थ्रिलर हिट्ट होऊनही ते बहुधा मुम्बई पुणे मुम्बई, एका लग्नाची दुसरी गोष्ट सारख्या चित्रपटांसाठी जास्त ओळखले जाऊ लागले असावेत. हा चित्रपट जरा वेगळ्या पद्धतीने घेतला आहे. डॉ. विवेक बेळे नावाचे एक नाटककार आहेत.

चावडीवरच्या गप्पा – आधार कार्ड (आधार क्रमांक)

सोत्रि ·

जनतेच्या सोयीसाठी दुरगामी परिणाम करणारी कुठलिही योजना राबवताना सुरूवातीला जरा गैरसोय होणारच; पण तिचे भविष्यातील लाभ पाहता थोडिशी कळ सोसायला काय हरकत आहे? हा संदेश परिणामकारकपणे दिल्याबद्दल सोकाजीनानांचे अनेक आभार.

किसन शिंदे 15/02/2013 - 00:28
ऑ! ह्या वेळेला भुजबळकाकांनी ऑर्डर केली चहाची? आधार योजनेमागे सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन असेलही कदाचित पण हि योजना यशस्वीपणे राबवण्यात सरकारला अपयश आलंय हे ही तितकंच खरं आहे. २० मे २०११ ला मी आणि माझ्या एका मित्राने आधार कार्डासाठी नोंदणी केली होती, त्याच्या तब्बल वर्षभराने माझं कार्ड आलं तर त्या मित्राच्या आधार कार्डाचा तर अजूनही पत्ता नाहीये. आणि अजुनही त्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा फटका अनेक नागरीकांना पडतोच आहे. इतक्या महत्वाच्या योजनेचं सुरूवातीचं कॅंपेनिंग तितक्याश्या जोरात झालंच नाही. सुरूवातीला या योजनेचं महत्व, त्याचे फायदे हे लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या न पोहचल्यानेच कि काय ३१ मार्च २०१२ ला बंद होणारी आधारची केंद्र अजुनही चालु आहेत आणि सकाळी ५ वाजल्यापासूनच त्या केंद्रांच्या बाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या दिसतात.

प्रसाद१९७१ 15/02/2013 - 12:39
नंदन निलेकणींना इतके वर्ष युरोप अमेरिकेतल्या customers ना लुटण्याचेच माहिती होते. स्वताच design करायची आणि मग change request मागुन अजुन डॉलर छापायचे. इथे सर्व स्वताचीच जबाबदारी आहे म्हणल्यावर सगळे कर्तृत्व उघडे पडले. ना requirement capture जमले, ना design, ना capacity management, ना project management, ना stake holder management. काम वेळेत पण पुर्ण नाही. Infosys मधे बरे होते, काम जितके लांबेल तितके time & material वर छापता यायचे डॉलर. टेक्निकली पण जमत नाहीये. biometric आहे तरी पण एकाच माणसानी जर दोन ठिकाणी नोंदणी केली तर दोन आधार कार्ड पाठवतात. आता देशाचा च पैसा वाया घालवतायत.

In reply to by प्रसाद१९७१

मिपाकरांनी ताबडतोब एक ठराव करून 'श्री. निलकेणी' ह्यांना पदच्युत करून, त्यांचा कारभार 'श्री.प्रसाद१९७१' ह्यांच्याकडे सोपवावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

नंदन निलकेणीकडून हा टेक्नोसॅवी माणूस देशहिताचं काहीतरी करेल अशी अपेक्षा होती त्यानं पुरती वाट लावली.

In reply to by सोत्रि

तशी बातमी मी वाचलेली आहे. जी प्रार्थमिक माहिती पॅनकार्ड, बँक खाती, रेशनकार्ड, ड्रायविंग लायसेन्स, वोटर्सकार्ड, पासपोर्ट यावरनं सहज उपलब्ध होती ती इंटीग्रेट करायला हवी होती.

In reply to by संजय क्षीरसागर

हा संपूर्ण गाडा 'निलकेणी म्हणे.. दल हाले..' अशा तत्वावरती चालतो असे वाटते आहे का तुम्हाला ? झारीतले शुक्राचार्य विसरलात का काय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

नाना चेंगट 15/02/2013 - 14:59
पण असल्या गोष्टी असणारच हे गृहीत धरुन अंमलबजावणी व्हायला हवी होती ना? की सरकारी खात्यात गेल्यावर भल्या भल्यांची वाट लागते हेच खरे?

In reply to by परिकथेतील राजकुमार

ही कुड हॅव डन अ मिरॅकल. इन्कमटॅक्सच्या इ-फायलिंगच अत्यंत बिकट काम (देशव्यापी) जिथे फायनॅन्स मिनिस्ट्री इतक्या खंबीरपणे आमलात आणू शकते तिथे आधारकार्डासारख्या गोष्टीची काय कथा?

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रसाद१९७१ 15/02/2013 - 15:26
कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो ची कामे केलीच ना श्रीधरन साहेबांनी, ह्या सर्व शुक्राचार्यांना सांभाळत्.ती तर ह्या आधार पेक्षा कीतीतरी अवघड होती. बर त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे. ११० कोटी लोकसंख्येला कीती मशीन लागतील, काय hardware लागेल हे तर शुक्राचार्यांनी चुकीचे सांगीतले नव्हते ना. आणि मी आधी सांगीतले तसे, हे unique ओळखपत्र पण नाहीये. तुम्ही २ वेळेला नोंदणी केली तर दोन कार्ड येतात ती सुद्धा वेगवेगळ्या नंबरची. आणि काहीच जमत नसेल तर माणुस राजिनामा देउन मोकळा तरी होतो ना. राजकारण्यांना शिव्या घालता घालता स्वता ला खुर्ची सोडवत नाहीये का?

In reply to by परिकथेतील राजकुमार

नाना चेंगट 15/02/2013 - 14:51
या न्यायाने पंतप्रधान म्हणुन थत्ते किंवा विकास यांनाच नेमावे लागेल. (थत्ते /विकास वळख राहूं द्या गरीबाची)

सर्वसाक्षी 15/02/2013 - 16:17
सोत्रि, मागीतलेल्या माहितीपेक्षा अधिक सखोल माहिती, प्रमाणपत्रे, पत्त्याची पडताळणी, साक्षीदारांचे जबाब इत्यादी सोपस्कार पाडल्याव्र दिले जाणारे पारपत्र अधिक ठाम वाटते. आधार साठी जी माहिती हवी ती जर पारपत्रात उपलब्ध आहे आणि विश्वासार्ह मानली आहे तर पारपत्र धारकांना थेट आधार कार्ड का दिले जायला प्रत्यवाय कसला? त्यांची सोय होईल आणि सरकारचे काम कमी होईल. दुसरी गोष्ट अशी की अनेक सरकारी ठिकाणी एक उपचार म्हणुन आधारकर्डाची केवळ प्रत मागीतली जाइल. मग त्या द्वारे ठसे व बुबुळे यांची तालमेळ कशी होणार? माझ्या आईला (वय ७९) हाताचे ठसे नीट येत नाहीत या कारणास्तव आधार्कार्ड नाकारले गेले. धुणी भांडी करुन पोट भरणार्‍या बायका/ पुरूष, हातमागावर काम करणारे, काही विशिष्ठ रासायनिक प्रक्रियांवर आधारीत काम करणारे वगैरे अनेकांना ठसे स्पष्ट नसण्याचा संभव आहे. मग हे लोक निराधार ठरणार का? केवळ युआयडी हवा म्हणुन अनेक सरकारी पत्रे असताना (रेशन/ पॅन/ निवडणुक/ पार/ घरपट्टी वगिरे वगैरे) निव्वळ क्रमांकाखातर जर आधार कार्ड दिले जात असेल तर त्याला ठ्शांचे बंधन का? पारपत्र, जे नागरिकत्व, पत्ता, जन्मतारिख वगैरेंचा निर्विवाद पुरावा मानले जाते त्यातसुद्धा ठसे घेतले जात नाहीत मग इथे का? वर ठसे व बुबुळे नोंदवुनही हा नाअग्रीकत्वाचा पुरावा नाहीच! या पत्रावर ' हे ओळखपत्र आहे, नागरीकत्वाचा दाखला नाही' असे लिहिले आहे. याचा अर्थ काय? रेशन कार्ड व पॅन कार्ड हे कुणालाही मिळु शकते असे सरकार अप्रत्यक्षपणे मान्य करत आहे का? जर तसे असेल तर त्या दोन पुराव्यांच्या आधारे दिलेल्या आधारकार्डाची वैधता काय? एकदा आधार कार्ड् मिळाले की अन्य कुठल्याही कागदपत्रांची गरज संपुष्टात येइल का? इतर ओळखपत्रे अवैध ठरतील का? सर्व नागरीकांना आधार कार्ड मिळालेली नसता निवृत्तीवेतन, वेतन, इस्पितळात प्रवेश वगैरे असंख्य ठिकाणी या आधार कार्डाची सक्ती का? या सक्तिचा उपयोग सरकारी कर्मचारी अजाण लोकांकडुन चिरीमिरी उकळ्ण्यासाठी करणार नाहीत असे वाटते का? (सक्ती नसतानाही ती आहे असे भासवुन) आपला या विषयावर सखोल अभ्यास असल्याने माझ्या बाळबोध शंका आपल्याला विचारीत आहे.

In reply to by सर्वसाक्षी

मदनबाण 15/02/2013 - 19:38
माझ्या आईला (वय ७९) हाताचे ठसे नीट येत नाहीत या कारणास्तव आधार्कार्ड नाकारले गेले. धुणी भांडी करुन पोट भरणार्‍या बायका/ पुरूष, हातमागावर काम करणारे, काही विशिष्ठ रासायनिक प्रक्रियांवर आधारीत काम करणारे वगैरे अनेकांना ठसे स्पष्ट नसण्याचा संभव आहे. मग हे लोक निराधार ठरणार का? आधारकार्डसाठी जे ठसे ओळखण्याचे मशिन आहे ना... तेच मुळी नल्ला क्वालिटीचे आहे ! मग लोक ठश्याविना निराधारच राहणार ना ! पारपत्र, जे नागरिकत्व, पत्ता, जन्मतारिख वगैरेंचा निर्विवाद पुरावा मानले जाते त्यातसुद्धा ठसे घेतले जात नाहीत मग इथे का? वर ठसे व बुबुळे नोंदवुनही हा नाअग्रीकत्वाचा पुरावा नाहीच! हल्लीच मी माझ्या पारपत्राचे नुतनिकरण करुन घेतले तेव्हा बोटांचे ठसे घेण्यात आले.आता पारपत्रासाठी ठसे आवश्यक आहेत्,त्याशिवाय तुम्हाला पारपत्र जारी होणार नाही. जाता जाता :--- एक वेळ हिंदुस्थानी नागरिकास आधार कार्ड मिळावयाचे नाही,परंतु बेकायदेशीर बांग्लादेशी घुसखोरांना याचा आधार नक्कीच मिळेल असे वाटत आहे. 13 Bangladeshis held, one with illegal Aadhar card http://www.youtube.com/watch?v=lGVdNTOkikk Illegal Bangla nationals held, 1 has Aadhar card 'Millions of Bangladeshi intruders trying to get Aadhar cards'

In reply to by संजय क्षीरसागर

दादा कोंडके 15/02/2013 - 23:57
सहमत. अशा कुठल्याही प्रकल्प चालू करायच्या आपण योग्यतेचे व्हायला अजून काही दशकं जावी लागतील. लोकसंख्या आणि साक्षरता यांच्यावर काम केल्याशिवाय असे प्रकल्प सरकारनी हाती घेउ नयेत. बरं कोणताही प्रकल्प चालू केला की त्याचा 'माइलस्टोन रिव्यु' घेउन डेल्टा करेक्टीव अ‍ॅक्शन घेणं, प्लॅन 'बी' तयार करणं किंवा नंतर हजारो कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा तो प्रकल्प बंद करणं असं कोणत्याही सरकारी प्रकल्पाबाबत घडताना दिसत नाही. कारण याची सुरवात करताना याच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसिद्धीतून राजकीय फायदा उठवला जातो. आणि नंतर तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनतो व नामुष्की नको म्हणून पाण्यासारखे पैसे खर्च करून पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर पुर्वनियोजित बजेटमध्ये तो पुर्ण झाला नाही तर ते अपयशच.

चिगो 15/02/2013 - 19:07
सर्व नागरीकांना आधार कार्ड मिळालेली नसता निवृत्तीवेतन, वेतन, इस्पितळात प्रवेश वगैरे असंख्य ठिकाणी या आधार कार्डाची सक्ती का?
हे जर असे असेल तर, "Aadhar isn't mandatory" असं UADAIच्या साईटवर का दिलंय? बाकी, माझ्या ह्या शंकेचं उत्तर द्याल का कुणी प्लिज..

सुहास.. 16/02/2013 - 11:18
“आणि ह्या महागाईत आधार कार्ड कसली देता आहात, उधार कार्ड द्या म्हणावे त्या सरकारला.”, घारुअण्णा उपहासाने. >>> घारूअण्णांशी दणदणीत सहमत ;) बाकी नेहमीचेच ...

जनतेच्या सोयीसाठी दुरगामी परिणाम करणारी कुठलिही योजना राबवताना सुरूवातीला जरा गैरसोय होणारच; पण तिचे भविष्यातील लाभ पाहता थोडिशी कळ सोसायला काय हरकत आहे? हा संदेश परिणामकारकपणे दिल्याबद्दल सोकाजीनानांचे अनेक आभार.

किसन शिंदे 15/02/2013 - 00:28
ऑ! ह्या वेळेला भुजबळकाकांनी ऑर्डर केली चहाची? आधार योजनेमागे सरकारचा सकारात्मक दृष्टिकोन असेलही कदाचित पण हि योजना यशस्वीपणे राबवण्यात सरकारला अपयश आलंय हे ही तितकंच खरं आहे. २० मे २०११ ला मी आणि माझ्या एका मित्राने आधार कार्डासाठी नोंदणी केली होती, त्याच्या तब्बल वर्षभराने माझं कार्ड आलं तर त्या मित्राच्या आधार कार्डाचा तर अजूनही पत्ता नाहीये. आणि अजुनही त्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा फटका अनेक नागरीकांना पडतोच आहे. इतक्या महत्वाच्या योजनेचं सुरूवातीचं कॅंपेनिंग तितक्याश्या जोरात झालंच नाही. सुरूवातीला या योजनेचं महत्व, त्याचे फायदे हे लोकांपर्यंत व्यवस्थितरित्या न पोहचल्यानेच कि काय ३१ मार्च २०१२ ला बंद होणारी आधारची केंद्र अजुनही चालु आहेत आणि सकाळी ५ वाजल्यापासूनच त्या केंद्रांच्या बाहेर लोकांच्या रांगा लागलेल्या दिसतात.

प्रसाद१९७१ 15/02/2013 - 12:39
नंदन निलेकणींना इतके वर्ष युरोप अमेरिकेतल्या customers ना लुटण्याचेच माहिती होते. स्वताच design करायची आणि मग change request मागुन अजुन डॉलर छापायचे. इथे सर्व स्वताचीच जबाबदारी आहे म्हणल्यावर सगळे कर्तृत्व उघडे पडले. ना requirement capture जमले, ना design, ना capacity management, ना project management, ना stake holder management. काम वेळेत पण पुर्ण नाही. Infosys मधे बरे होते, काम जितके लांबेल तितके time & material वर छापता यायचे डॉलर. टेक्निकली पण जमत नाहीये. biometric आहे तरी पण एकाच माणसानी जर दोन ठिकाणी नोंदणी केली तर दोन आधार कार्ड पाठवतात. आता देशाचा च पैसा वाया घालवतायत.

In reply to by प्रसाद१९७१

मिपाकरांनी ताबडतोब एक ठराव करून 'श्री. निलकेणी' ह्यांना पदच्युत करून, त्यांचा कारभार 'श्री.प्रसाद१९७१' ह्यांच्याकडे सोपवावा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

नंदन निलकेणीकडून हा टेक्नोसॅवी माणूस देशहिताचं काहीतरी करेल अशी अपेक्षा होती त्यानं पुरती वाट लावली.

In reply to by सोत्रि

तशी बातमी मी वाचलेली आहे. जी प्रार्थमिक माहिती पॅनकार्ड, बँक खाती, रेशनकार्ड, ड्रायविंग लायसेन्स, वोटर्सकार्ड, पासपोर्ट यावरनं सहज उपलब्ध होती ती इंटीग्रेट करायला हवी होती.

In reply to by संजय क्षीरसागर

हा संपूर्ण गाडा 'निलकेणी म्हणे.. दल हाले..' अशा तत्वावरती चालतो असे वाटते आहे का तुम्हाला ? झारीतले शुक्राचार्य विसरलात का काय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

नाना चेंगट 15/02/2013 - 14:59
पण असल्या गोष्टी असणारच हे गृहीत धरुन अंमलबजावणी व्हायला हवी होती ना? की सरकारी खात्यात गेल्यावर भल्या भल्यांची वाट लागते हेच खरे?

In reply to by परिकथेतील राजकुमार

ही कुड हॅव डन अ मिरॅकल. इन्कमटॅक्सच्या इ-फायलिंगच अत्यंत बिकट काम (देशव्यापी) जिथे फायनॅन्स मिनिस्ट्री इतक्या खंबीरपणे आमलात आणू शकते तिथे आधारकार्डासारख्या गोष्टीची काय कथा?

In reply to by परिकथेतील राजकुमार

प्रसाद१९७१ 15/02/2013 - 15:26
कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो ची कामे केलीच ना श्रीधरन साहेबांनी, ह्या सर्व शुक्राचार्यांना सांभाळत्.ती तर ह्या आधार पेक्षा कीतीतरी अवघड होती. बर त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा आहे. ११० कोटी लोकसंख्येला कीती मशीन लागतील, काय hardware लागेल हे तर शुक्राचार्यांनी चुकीचे सांगीतले नव्हते ना. आणि मी आधी सांगीतले तसे, हे unique ओळखपत्र पण नाहीये. तुम्ही २ वेळेला नोंदणी केली तर दोन कार्ड येतात ती सुद्धा वेगवेगळ्या नंबरची. आणि काहीच जमत नसेल तर माणुस राजिनामा देउन मोकळा तरी होतो ना. राजकारण्यांना शिव्या घालता घालता स्वता ला खुर्ची सोडवत नाहीये का?

In reply to by परिकथेतील राजकुमार

नाना चेंगट 15/02/2013 - 14:51
या न्यायाने पंतप्रधान म्हणुन थत्ते किंवा विकास यांनाच नेमावे लागेल. (थत्ते /विकास वळख राहूं द्या गरीबाची)

सर्वसाक्षी 15/02/2013 - 16:17
सोत्रि, मागीतलेल्या माहितीपेक्षा अधिक सखोल माहिती, प्रमाणपत्रे, पत्त्याची पडताळणी, साक्षीदारांचे जबाब इत्यादी सोपस्कार पाडल्याव्र दिले जाणारे पारपत्र अधिक ठाम वाटते. आधार साठी जी माहिती हवी ती जर पारपत्रात उपलब्ध आहे आणि विश्वासार्ह मानली आहे तर पारपत्र धारकांना थेट आधार कार्ड का दिले जायला प्रत्यवाय कसला? त्यांची सोय होईल आणि सरकारचे काम कमी होईल. दुसरी गोष्ट अशी की अनेक सरकारी ठिकाणी एक उपचार म्हणुन आधारकर्डाची केवळ प्रत मागीतली जाइल. मग त्या द्वारे ठसे व बुबुळे यांची तालमेळ कशी होणार? माझ्या आईला (वय ७९) हाताचे ठसे नीट येत नाहीत या कारणास्तव आधार्कार्ड नाकारले गेले. धुणी भांडी करुन पोट भरणार्‍या बायका/ पुरूष, हातमागावर काम करणारे, काही विशिष्ठ रासायनिक प्रक्रियांवर आधारीत काम करणारे वगैरे अनेकांना ठसे स्पष्ट नसण्याचा संभव आहे. मग हे लोक निराधार ठरणार का? केवळ युआयडी हवा म्हणुन अनेक सरकारी पत्रे असताना (रेशन/ पॅन/ निवडणुक/ पार/ घरपट्टी वगिरे वगैरे) निव्वळ क्रमांकाखातर जर आधार कार्ड दिले जात असेल तर त्याला ठ्शांचे बंधन का? पारपत्र, जे नागरिकत्व, पत्ता, जन्मतारिख वगैरेंचा निर्विवाद पुरावा मानले जाते त्यातसुद्धा ठसे घेतले जात नाहीत मग इथे का? वर ठसे व बुबुळे नोंदवुनही हा नाअग्रीकत्वाचा पुरावा नाहीच! या पत्रावर ' हे ओळखपत्र आहे, नागरीकत्वाचा दाखला नाही' असे लिहिले आहे. याचा अर्थ काय? रेशन कार्ड व पॅन कार्ड हे कुणालाही मिळु शकते असे सरकार अप्रत्यक्षपणे मान्य करत आहे का? जर तसे असेल तर त्या दोन पुराव्यांच्या आधारे दिलेल्या आधारकार्डाची वैधता काय? एकदा आधार कार्ड् मिळाले की अन्य कुठल्याही कागदपत्रांची गरज संपुष्टात येइल का? इतर ओळखपत्रे अवैध ठरतील का? सर्व नागरीकांना आधार कार्ड मिळालेली नसता निवृत्तीवेतन, वेतन, इस्पितळात प्रवेश वगैरे असंख्य ठिकाणी या आधार कार्डाची सक्ती का? या सक्तिचा उपयोग सरकारी कर्मचारी अजाण लोकांकडुन चिरीमिरी उकळ्ण्यासाठी करणार नाहीत असे वाटते का? (सक्ती नसतानाही ती आहे असे भासवुन) आपला या विषयावर सखोल अभ्यास असल्याने माझ्या बाळबोध शंका आपल्याला विचारीत आहे.

In reply to by सर्वसाक्षी

मदनबाण 15/02/2013 - 19:38
माझ्या आईला (वय ७९) हाताचे ठसे नीट येत नाहीत या कारणास्तव आधार्कार्ड नाकारले गेले. धुणी भांडी करुन पोट भरणार्‍या बायका/ पुरूष, हातमागावर काम करणारे, काही विशिष्ठ रासायनिक प्रक्रियांवर आधारीत काम करणारे वगैरे अनेकांना ठसे स्पष्ट नसण्याचा संभव आहे. मग हे लोक निराधार ठरणार का? आधारकार्डसाठी जे ठसे ओळखण्याचे मशिन आहे ना... तेच मुळी नल्ला क्वालिटीचे आहे ! मग लोक ठश्याविना निराधारच राहणार ना ! पारपत्र, जे नागरिकत्व, पत्ता, जन्मतारिख वगैरेंचा निर्विवाद पुरावा मानले जाते त्यातसुद्धा ठसे घेतले जात नाहीत मग इथे का? वर ठसे व बुबुळे नोंदवुनही हा नाअग्रीकत्वाचा पुरावा नाहीच! हल्लीच मी माझ्या पारपत्राचे नुतनिकरण करुन घेतले तेव्हा बोटांचे ठसे घेण्यात आले.आता पारपत्रासाठी ठसे आवश्यक आहेत्,त्याशिवाय तुम्हाला पारपत्र जारी होणार नाही. जाता जाता :--- एक वेळ हिंदुस्थानी नागरिकास आधार कार्ड मिळावयाचे नाही,परंतु बेकायदेशीर बांग्लादेशी घुसखोरांना याचा आधार नक्कीच मिळेल असे वाटत आहे. 13 Bangladeshis held, one with illegal Aadhar card http://www.youtube.com/watch?v=lGVdNTOkikk Illegal Bangla nationals held, 1 has Aadhar card 'Millions of Bangladeshi intruders trying to get Aadhar cards'

In reply to by संजय क्षीरसागर

दादा कोंडके 15/02/2013 - 23:57
सहमत. अशा कुठल्याही प्रकल्प चालू करायच्या आपण योग्यतेचे व्हायला अजून काही दशकं जावी लागतील. लोकसंख्या आणि साक्षरता यांच्यावर काम केल्याशिवाय असे प्रकल्प सरकारनी हाती घेउ नयेत. बरं कोणताही प्रकल्प चालू केला की त्याचा 'माइलस्टोन रिव्यु' घेउन डेल्टा करेक्टीव अ‍ॅक्शन घेणं, प्लॅन 'बी' तयार करणं किंवा नंतर हजारो कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा तो प्रकल्प बंद करणं असं कोणत्याही सरकारी प्रकल्पाबाबत घडताना दिसत नाही. कारण याची सुरवात करताना याच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसिद्धीतून राजकीय फायदा उठवला जातो. आणि नंतर तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनतो व नामुष्की नको म्हणून पाण्यासारखे पैसे खर्च करून पुर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर पुर्वनियोजित बजेटमध्ये तो पुर्ण झाला नाही तर ते अपयशच.

चिगो 15/02/2013 - 19:07
सर्व नागरीकांना आधार कार्ड मिळालेली नसता निवृत्तीवेतन, वेतन, इस्पितळात प्रवेश वगैरे असंख्य ठिकाणी या आधार कार्डाची सक्ती का?
हे जर असे असेल तर, "Aadhar isn't mandatory" असं UADAIच्या साईटवर का दिलंय? बाकी, माझ्या ह्या शंकेचं उत्तर द्याल का कुणी प्लिज..

सुहास.. 16/02/2013 - 11:18
“आणि ह्या महागाईत आधार कार्ड कसली देता आहात, उधार कार्ड द्या म्हणावे त्या सरकारला.”, घारुअण्णा उपहासाने. >>> घारूअण्णांशी दणदणीत सहमत ;) बाकी नेहमीचेच ...
chawadee “ह्या शिंच्या सरकारला एकेक नवीन योजना आणायचा भारीच जोर असतो बरं का! पण त्यांच्या अंमलबजावणीचा बट्ट्याबोळ ठरलेला आहे.”, घारुअण्णा तणतणत चावडीवर प्रवेश करत. “आता काय झाले? आणि एवढे घामाघूम का झाला आहात?”, नारुतात्या काळजीभर्‍या आवाजात. “अहो काय झालें काय विचारताय? त्या आधार कार्डाच्या रांगेत पाय मोडेस्तोवर उभा राहून आलोय!”, घारुअण्णा तिरसटल्या आवाजात. “अरे व्वा! चांगले आहे की मग, त्यात एवढे चिडताय काय?

उलट तपासणी - भाऊ तोरसेकरांचा ब्लॉग...

शशिकांत ओक ·

In reply to by खटासि खट

शशिकांत ओक 04/08/2013 - 23:06
मित्रांनो आपल्या दहा वर्षातील टिका व आरोप यांनी मोदींना मोठेच बळ मिळाले आहे. मोदी हे आपल्या शत्रूव विरोधकांच्या आव्हानातून बळ मिळवतात. तेव्हा त्यांच्यावरील बदनामीच्या हल्ल्यापासून परावृत्त व्हावे लागेल. त्यापेक्षा मोदींसमोर खरेखुरे राजकीय कृतीशील आव्हान उभे करावे लागेल. कारण आरोप व बदनामीनेच मोदींना इतकी मजल मारता आलेली आहे. काहीसे चक्रावून सोडणारे असे सिद्दीकी यांचे विरोधाभासी विधान आहे. ते मोदींना शिव्याशाप देत बसलेल्यांना समजले नाही, समजून घेण्याची गरजही वाटलेली नाही. पण मोदी समर्थकांनी सिद्दीकींचे विधान काळजीपुर्वक समजून घ्यायला हवे आहे
उलटतपासणीत पुढे वाचा

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 14/12/2013 - 19:05
मित्रांनो,
सत्ताधार्‍यांनी अपेक्षा बाळगायच्या नसतात, तर स्वत:विषयी जनमानसात असलेल्या अपेक्षा पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करायचा असतो. पंधरा वर्षे दिल्लीच्या व पाच वर्षे राजस्थानच्या जनतेने कॉग्रेस पक्षाकडे सत्ता राबवण्याचा अधिकार सोपवून त्यांच्याविषयी अपेक्षा बाळगल्या होत्या. त्याबाबतीत जनतेची निराशा झाली, म्हणूनच त्यांनी त्या दोन्ही राज्यात त्या पक्षाला धुळीस मिळवले आहे. उलट मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यात भाजपा सत्तेवर होता, त्यांच्यावर तिसर्‍यांदा विश्वास दाखवताना, तिथे किमान काही अपेक्षा पुर्ण होत असल्याची पावती मतदाराने दिली आहे. म्हणजेच दोन राज्यात जनतेची अपेक्षापुर्ती झाल्याचे दिसते, तर दोन राज्यात जनतेचा अपेक्षाभंग झालेला आहे.
जागता पहारा मधील निवडणुकांच्या निकालानंतर भाऊ तोरसेकरांनी केलेले भाष्य

In reply to by खटासि खट

शशिकांत ओक 15/01/2014 - 00:16
राजू श्रीवास्तव नावाचा एक नकलाकार आहे. त्याने टिव्हीवर रंगवलेली एक नक्कल आठवते. त्याने कथन केलेल्या त्या विनोदातून राजकीय मिमांसेत येणारा फ़रक स्पष्ट होऊ शकेल. उत्तरप्रदेशात तेव्हाच्या सरकारने प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचे धोरण आखले होते आणि त्यावर जोरदार चर्चा चालू होत्या. त्याच संदर्भात राजूने मोठा मस्त किस्सा तयार केला व रंगवला होता. ...त्यातला वयोवृद्ध कुत्रा पुढाकार घेतो आणि त्या चिकित्सक कुत्र्याला म्हणतो, ‘इथे कोणाला वीज येण्याची चिंता आहे? आपल्याला गावात वीज येण्याशी कर्तव्य नाही बाबा. आपला स्वार्थ फ़क्त वीजेच्या खांबाशी आहे, गावोगाव चौकाचौकात खांब असले, मग आपली टांग वर करण्याची सोय होते ना? ते खांब प्रत्येक ठिकाणी नसले, मग आपली किती गैरसोय होते? वीजेच्या निमित्ताने असे अधिक खांब लागले, तर केवढी मोठी समस्या निकालात निघेल त्याचा विचार कर.’ तात्काळ तोही कुत्रा विनाविलंब वीजेचे खांब घालण्याच्या प्रस्तावाला मान्यता देऊन टाकतो. ...
आपापले स्वार्थ व संबंध धाग्यातून आगामी निवडणूकीत नरेंद्र मोदी हे कॉग्रेस समोरचे सर्वात मोठे व ऐतिहासिक आव्हान असल्याचे त्याच पक्षाचे बुद्धीमान नेते जयराम रमेश का म्हणतात, तेच कोडे उलगडण्याचा हा एकूण प्रयास आहे.

In reply to by खटासि खट

शशिकांत ओक 17/04/2014 - 11:37
============ वैधानिक इशारा ============= हा मजकूर मोदीग्रस्तांच्या मानसिक आरोग्याला अपायकारक ठरू शकतो. १६ मे २०१४ च्या संध्याकाळनंतर निवडणूक आयोगालाही अंबानी अडाणींनी विकत घेतल्याचा गौप्यस्फ़ोट ऐकायची व सहन करण्याची मानसिक तयारी आतापासूनच ठेवलेली बरी; असे मला वाटू लागले आहे. कारण त्या दिवशी सकाळी सोळाव्या लोकसभेच्या मतदानाची मोजणी सुरू व्हायची असून साधारण संध्याकाळ होता होता, निकाल स्पष्ट होणार आहेत. त्यात निकाल मोदी विरोधात गेले, तर लोकशाहीचा मोठाच विजय झाल्याचा निर्वाळा दिला जाईल. पण उलट घडले, तर मात्र तेच लोक निवडणूक आयोग जातीयवादी, अंबानीचा हस्तक असे कुठलेही आरोप करू लागतील. चार महिने सत्याचाच विजय होतो अशी ग्वाही देणारेच सत्याचा गळा घोटला गेल्याचा आक्रोश करायला गळा काढतील.

In reply to by शशिकांत ओक

गब्रिएल 17/04/2014 - 11:46
४१ पैकि २४ परतिसाद तुम्चेच कि हो भौ. तुम्चा सोताचा धागा पर्सिद्द कर्न्याचा हा आन्कि येक क्शिन प्रय्त्न कल्ला बर्का. हा हा हा

मदनबाण 14/02/2013 - 22:37
शशिकांतजी एक चांगला दुवा दिल्या बद्धल तुम्हाला दुवा देतो. :) त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात. विविध बातम्यांमागील पटकन लक्षात न येणारी तथ्ये त्यात उलगडली जातात. अनेकदा नेमके असेच मला वाटते पण ते इतक्या अचूकपणे मांडलेले वाचून आपल्या मतांना/ विचारांना एक प्रकारचा आधार मिळतो असे वाटते. त्यांचा ब्लॉग (अनेक उत्तम लेख या ब्लॉग मधे आहेत) वाचुन याची खात्री पटली. असेच अजुन उत्तम दुवे यापुढेही आपण द्यावेत ही आपणास विनंती.

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 18/03/2013 - 12:06
मित्र हो, सेक्युलॅरिझमने किती समस्या निर्माण केल्या?
जिथे जिथे म्हणून सेक्युलर गोंधळ वा भोंगळपणा आहे, तिथे दहशतवाद व अराजक शिरजोर होताना दिसू लागले आहे. कारण घटनात्मक सरकार आपली हुकूमत सिद्ध करण्यात कमी पडते आहे आणि त्याचे प्रमुख कारण सेक्युलर थोतांडच असल्याचे दिसून येईल. जिथे त्याचा अभाव कमी आहे, तिथे काही प्रमाणात सरकार व सत्ता यशस्वी काम करताना दिसतील.
भाऊ तोरसकरांनी उलटतपासणी च्या दि १६ मार्च२०१३च्या धाग्यात त्यातील शार्षकाच्या फोटोतील पाठफिरवून आलेल्या पोलिसावर चपला-जोड्यांचा व दगडांचा वर्षाव करणारा जमाव त्याचा पेहराव व आवेश सर्व काही सांगून जातो. सध्याच्या परिस्थितीचे केलेले विश्लेषण मननीय आहे.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 26/03/2013 - 23:28
अवघ्या जगाला भेडसावणार्‍या दोन समस्या आज अवघ्या पुढारलेल्या जगाला कुठली ना कुठली समस्या भेड्सावत असल्याचे बातम्या वाचल्या, ऐकल्यावर आपल्या लक्षात येते. कुठे ती मंदीच्या आर्थिक संकटाची समस्या असेल, कुठे दहशतवाद वा भ्रष्टाचाराची समस्या असेल. शेकडो समस्या सांगता येतील. त्यावरचे हजारो उपाय सुचवले जात असतात व त्यातले काही शेकडा उपाय योजले जात असतात. पण या उपायांनी समस्या सुटायचे दूर राहिले. उलट तीच समस्या आणखी भीषण व रौद्र स्वरूप धारण करून समोर उभीच असते.
भ्रष्टाचार वा दहशतवाद ह्या आज जगाला भेडसावणार्‍या दोन सर्वात मोठ्या समस्या आहेत.
"नाही या नाहीत! भाऊ तोरसेकरांना या त्या समस्या वाटत नाहीत!" मग त्या आहेत तरी कोणत्या ?
मानव जातीला सर्वाधिक भेडसावणार्‍या त्या दोन प्रमुख समस्या; कायद्याचे राज्य व आधुनिक शिक्षण अशा आहेत. आश्चर्य वाटले की नाही? कायद्याचे राज्य म्हणजे सुरक्षिततेची हमी आणि आधुनिक शिक्षण म्हणजे मानवाला प्रगत करण्याचा सर्वात उत्तम मार्ग; अशीच आपली समजूत असते. मग त्यांनाच मी समस्या म्हणू लागलो, तर कोणालाही आश्चर्य वाटणारच. कदाचित काहींना राग येईल, तर काहींना हा निव्वळ मुर्खपणाच वाटू शकेल. पण तो मुर्खपणा वाटत असला तरी ते मत बाजूला ठेवून माझे म्हणणे ऐकून घ्यावे; अशी माझी आग्रहाची विनंती आहे.
उलटतपासणीत वाचून विचार करा. त्यांचे म्हणणे सूक्ष्मपणे अगदी मुलतः बरोबर आहे असे वाटू लागले तर नवल नाही.

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 21/03/2013 - 21:21
दाभोळच्या नरेंद्र बापूभक्तांसाठी स्पष्टीकरण
...हे काय चालवले आहे तोरसेकर? तुम्हाला लिहिता येते किंवा हा स्तंभ चालवत आहात म्हणून वाटेल ते लिहिले तरी ते लोकांना पटेल असे तुम्हाला वाटते का? इतके लोकांना गृहीत धरणे तुमच्यासारख्या पत्रकारांना शोभते का? तुम्हाला श्रद्धा किंवा काय ठेवायची आहे ती ठेवा ना! पण तुमच्या लेखांवर विश्वास ठेवणे हा काय दोष असेल का? बालमोहन यांनी जे लिहिले याला माझी पूर्ण सहमती आहे.... ... 'अंनिस'चे कार्य ज्यांना ठाऊक आहे ते लोक गप्प बसून हे कसे काय सहन करतात? (बालमोहन, अमेरिका)....
... यावर भाऊ काय म्हणतात?-- त्यांच्यासाठी खुलासा इतकाच, की माझ्यावर डोळे झाकून कोणी दाभोळकरांप्रमाणे विश्वास ठेवावा ही अपेक्षा मी कधीच केलेली नाही. कारण तो वैज्ञानिक दृष्टीकोन होऊ शकत नाही. तशी दाभोळकरांच्या चहात्यांना सवय असेल तर ती त्यांना लखलाभ होवो. मी दुसर्‍या कुणाच्या विधान वा दाव्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही आणि अन्य कुणी माझ्या लिखाणावर तसा आंधळा विश्वास ठेवावा; हेसुद्धा मला आवडणारे नाही. त्याला आपली विवेकबुद्धी कुणाच्या पायी शरण ठेवणे वा गहाण टाकणे म्हणतात. माझा वाचक असा असू नये; हीच माझी अपेक्षा असते. पण दाभोळकर भक्तीमुळे माझ्या चौकसपणाला आक्षेप घेणार्‍यांचे डोळे उघडे आहेत, हे कसे समजावे? कारण या दोघांनीही दाभोळकरांवर मी घेतलेल्या आक्षेपांची उत्तरे द्यायची टाळली आहेत. उलट मी शंका काढतो, याचा त्यांना राग आलेला आहे. आणि तो माझ्यासाठी नवा नाही.... ... भक्तीभावाशी विवेकबुद्धी व विज्ञाननिष्ठा टक्कर घेऊ शकत नसते. कारण या दाभोळकर भक्तांना त्यांच्याप्रमाणेच मी देखील त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या व्यक्तीची छाननी कऊ नये असे वाटते. त्यांना माझी चिकित्सा विचलीत करते. जेव्हा अशी अढळ निष्ठा तयार होते; तेव्हा तिला बुद्धी नव्हे भक्ती म्हणतात. आणि भक्ती वा श्रद्धेला विवेकी उत्तर नसते...

In reply to by शशिकांत ओक

मी खालील प्रतिक्रिया भाउंच्या ब्लॊगवर दिली होती. अनुयायी मिळाले की झाला बुवा हा निकष लावला तर आज प्रत्येक क्षेत्रात बुवाबाजी आहे. दोन चार टक्के लोक प्रस्थापित नेते असतात दोनचार ट्क्के हे बंडखोर असतात.उरलेले लोक या किंवा त्या बाजूचे अनुयायी असतात. कुठलाही मनुष्य,नेता, चळवळ,विचार सर्वकाळ आदर्श असू शकत नाहीत. दाभोलकर अंधश्रद्धांची वा अंधश्रद्ध लोकांची टिंगल करत नाहित,द्वेष करत नाही. आता श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पनांबाबत मतभेत असू शकतात. प्राधान्याची क्रमवारीही वेगळी असू शकते. अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे वाहक असतात त्यामुळे हे काम अवघड आहे. आपण मांडा अंधश्रद्धा निर्मूलनाची दिशा कशी असावी? आपलही स्वागतच होइल.प्रत्येकानी आपापल्या पद्धतीने ही व्यापक समाजपरिवर्तनाची चळवळ चालवावी.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शशिकांत ओक 31/03/2013 - 18:06
प्रकाश जी, आपणास उलटतपासणी ब्लॉगच्या या धाग्याला उद्देशून केलेल्या लेखनावरून माझी अनेक दिवसांनी आठवण आली म्हणून तेथे प्रतिक्रिया द्यावीशी वाटली त्याबद्दल धन्यवाद. कारण आपण अंनिवाल्यांचे नाव टाकून दिले असावे - किमान त्यांनी तुम्हाला दूर करून वा ठेऊन - असा दुजाभाव वाट्याला आल्याचे आपल्या काही लेखनातून व बोलण्यातून वाटला म्हणून ... खरे तर मला नेहमीच आपला आदर वाटत आला आहे. तो ही डॉ दाभोलकरांच्या आदराचाच एक भाग आहे. भले त्यांचे विचार वा पवित्रे नाडीग्रंथांच्या बाबत चुकीचे वा अशास्त्रीय असतील परंतु ते तळमळीने करत असलेले समाजप्रबोधनाचे कार्य प्रशंसनीय आहे हे ही तितकेच खरे. नाडीग्रंथांच्या बाबत अंनिसने प्रत्यक्ष अनुभव न घेता काढलेल्या निष्कर्षांच्या अशास्त्रीय पवित्र्यामुळे त्यांचे माझे विचार मिळत नाहीत, पर्यायाने आपल्याशी पटत नाही म्हणून त्यांच्या व स्व. रिसबुडांच्या व आपल्याबाबत निरादराची भावना मी ठेवत नव्हतो व आजही नाही. असो. नाडीग्रंथांचा उल्लेख आला आहे म्हणून सहज कानावर घालतो की आपण ज्योतिष तंत्र मंत्रचा 2012 दिवाळी अंक वाचलात काय? तो अंक व नंतर मार्च २०१३ चा ग्रहांकितचा असे दोन्ही अंक नाडीग्रंथांवरील अनेक विषयांना वाहिलेले होते. त्यात नाडीविरोधकांची बाजू काय तेही समाविष्ट होते. पुर्वी मला कोऱ्या कागदांवर नाडी ग्रंथांचे वाचन होते असे म्हणणे म्हणजे शुद्ध .. पणा आहे असे मत नमूद केले गेले होते. आता तर यापुढे जाऊन तसेच आणखी उत्तरेत एके ठिकाणी वाचन घडते याची व्हीडिओ क्लिप ही सादर केली गेली आहे. अर्थात म्हणून तुम्ही वा दाभोंनी नाडीग्रंथांवरील मत बदलावे असा आशावाद अपेक्षित नाही. फक्त काय प्रकार आहे याची छानबीन करायला मला आपल्यासारख्या चिकित्सकाची जोड मिळाली तर आनंद वाटेल, अंनिस बरोबर आले तर चांगले, नाही आले तरी अभ्यासकार्य चालू राहिले पाहिजे या मताचा मी आहे. असो. आपल्या उलटतपासणीवरील विचारांवरील माझे तिथे नमूद झालेले विचार इथल्या सदस्यांसाठी खाली देत आहे. भाऊ,
...कुठलाही मनुष्य,नेता, चळवळ,विचार सर्वकाळ आदर्श असू शकत नाहीत. दाभोलकर अंधश्रद्धांची वा अंधश्रद्ध लोकांची टिंगल करत नाहित,द्वेष करत नाही. ...
प्रकाश घाटपांडे याचे वरील कथन दोन्ही डगरीवर हात ठेवणारे म्हणून फसवे आहे. याचा अर्थ एक तर दाभो ही त्यांच्या विचारकांसाठी आदर्श उरलेले नाहीत. दाभोनी अं नि. ची दिशा स्वतः ठरवली आहे. बक्षिसाचे आमिष दाखवून ते लोकांच्या अंनि करू इच्छितात. दाभो त्यांच्या विरोधकांची निंदा वा नालस्ती करत नाही असे म्हणणे साहसाचे ठरेल. अंनि कसे असावे असे मत त्यांनी कोणाला मागितले आहे? (तसे नसेल तर)काय तर म्हणून भाऊंनी ते द्यावे.

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 30/03/2013 - 02:10
न्या. काटजू हे माजी न्यायमुर्ती आहेत व म्हणूनच त्यांच्या मतप्रदर्शनाला महत्व आहे. शिवाय आज ते प्रेस कौन्सिल या सरकार नियुक्त स्वायत्त संस्थेचे अध्यक्ष आहेत. तेव्हा त्यांच्याकडून काही जबाबदार मतप्रदर्शनाची अपेक्षा केली जात असते...हयातभर इतरांच्या कायदा पालनाचे न्यायनिवाडे करणार्‍याने आज त्याच कायद्याच्या अधिकार व मर्यादांचे काटेकोर पालन करण्यापेक्षा पळवाटा शोधण्यासाठी बुद्धी वापरावी, ही देशातील बुद्धीवादी व प्रतिष्ठीत समाज घटकाच्या नैतिकतेचीच शोकांतिका आहे. कारण काटजू यांचे निवृत्तीनंतरचे वागणेच त्यांच्याबद्दल आशंका निर्माण करणारे होते आहे.
त्यांच्या इतका संजयदत्तचा दुसरा कोणी शत्रू नाही असे म्हणायची वेळ त्यांनीच आणून ठेवली आहे. कारण त्यांनी ज्या उतावळेपणाने व घाईगर्दीने ही भूमिका जाहिर केली, त्यामुळे आता संजय दत्तला शिक्षेतून माफ़ी देण्याचे काम काटजूंनी सरकार व राष्ट्रपती-राज्यपाल यांच्यासाठी अवघड करून ठेवलेले आहे. कारण या प्रकरणाचा त्यांनी इतका गवगवा केला आहे, की आता त्यातून सार्वत्रिक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
दोन दशकांच्या अफ़ाट कष्टानंतर गुन्हा सिद्ध होऊन दोषी ठारलेल्या माणसाला दया म्हणून शिक्षा माफ़ करायची असेल; तर त्यासाठी आधीचे इतके उपदव्याप करायचेच कशाला? त्यासाठीचा खर्च जनतेने सोसावा तरी कशाला? कारण ही कायद्याची व न्यायाची प्रक्रिया फ़ुकटात होत नाही. त्यासाठी करोडो, लाखो रुपये जनतेच्या पैशातून खर्च होत असतात. काटजू वा संजय दत्तचे मित्र तो खर्च सोसत नाहीत. त्यामुळेच शिक्षा माफ़ीची मागणी वा शिफ़ारस करणार्‍याला प्रथम या तमाम गोष्टींचा विचार करणे भाग असते. तो सामान्य माणूस करत नाही. पण ज्याची अवघी हयात न्यायप्रक्रियेत गेली त्या काटजूंनाही असा व्यापक सर्वांगिण विचार सुचत नसावा? मग त्यांच्या ज्ञान व बुद्धीबद्दल शंका घेणे भाग होऊन जाते.
उलट तपासणी ब्लॉगवरील काटजू व अन्य बुद्धिवादी विचारकांनी तोडलेले तारे व त्यावर भाऊंच्या विचारांचे निवडक लेख न्या. मार्कंडेय काटजुंना न्याय कितीसा कळतो? संजयदत्त प्रकरणाने कायद्याचा खरा चेहरा दाखवला न्यायावरच बोळा फ़िरवणारे कायद्याचे राज्य

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 02/05/2013 - 23:48
उलटतपासणी - तो छुपा चेहरा महेश भट्टचा होता... भाऊ तोरसेकर सध्या गुजराथमधील दंगलीच्या मागील काही सत्ये सांगता आहेत जी फारच कमी लोकांना माहित आहेत...

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 15/01/2014 - 00:22
आजकाल आपण बातम्यांमध्ये स्वयंसेवी संस्था असे शब्द वारंवार वाचत वा ऐकत असतो. प्रत्यक्षात जिथे सरकारी यंत्रणा तोकडी पडते; तिथे लोकांच्या मदतीला धावून जाणार्‍या कार्यकर्त्यांची सेवाभावी फ़ौज, असे त्याचे स्वरूप मानले जात होते. पण अलिकडल्या काळात अशा संस्था ही मोठमोठी बिनभांडवली दुकाने होऊन बसली आहेत. लोकांच्या हालअपेष्टा, दु:ख, यातना हे अशा संस्थांसाठी मोठे भांडवल होऊन बसले आहे. शिवाय त्यांना संयुक्त राष्ट्रसंघ, युनेस्को, अम्नेस्टी अशा विविध जागतिक संघटनांचे पाठबळ मिळत असल्याने; स्थानिक सरकारांवर त्यांचे खुप दडपण येत असते. मानवाधिकार सनद वा तशाच इतर करार व जाहिरनाम्यामुळे; अशा स्वयंसेवी संस्था म्हणजे कुठल्याही देशात घटनाबाह्य सत्ताकेंद्र बनून गेल्या आहेत.... ...गुजरातची दंगल हा असाच सुगीचा व्यापार या लोकांनी करून ठेवला आहे. विविध संस्था, विश्वस्तनिधी व जगभरचे देणगीदार यांचे पैसे लुटण्यासाठी गरीबांचा वापर करण्याचा हा एक साळसूद उद्योग बनला आहे. ...
पिडितांच्या यातनांचे भांडवल करणार्‍या सेवाभावी संस्था

यांची जीवावर येतेय हो ओक साहेब.
मूळ इस्लामी साहित्याची विज्ञान व तर्काच्या आधारावर चिकित्सा करता येते" या वाक्यातला ‘साहित्याची’ हा शब्द गहाळ करून
हे तर कन्व्हर्टींग्,हल्ले,तोडफोड्,बाटवणे ह्यातच अग्रेसर होते.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

शशिकांत ओक 15/01/2014 - 00:32
इब्न खालदून नावाचा एक विख्यात इतिहासकार चौदाव्या शतकात होऊन गेला. त्याचा ‘मुकदीमा’ हा ग्रंथ जगभर इतिहासाच्या अभ्यासात एक प्रमाणग्रंथ मानला जातो. कारण त्याने जगाच्या मानवी इतिहासाचे एक परिमाण आपल्या सिद्धांतातून मांडले आहे. कुठलेही राजघराणे, प्रस्थापित सत्ता, साधारण चार पिढ्यांनंतर रसातळाला जाते आणि त्याला त्याच्या संस्थापकांचीच चौथी पिढी कारणीभूत होते; असे खालदून म्हणतो. किंबहूना एखादी नवी राजसत्ता प्रस्थापित होत असतानाच, तिच्या विनाशाची बीजे त्यात पेरली जातात; असाही त्याचा दावा आहे. त्याची खालदूनने केलेली कारणमिमांसाही मोठी रोचक आहे. मानवी इतिहासातील अशा सत्तासंघर्षाचे विश्लेषण करताना त्याने ‘असाबिया’ म्हणजे विस्थापितांच्या टोळीनिष्ठेचा एक सिद्धांत मांडलेला आहे. असाबिया म्हणजे प्रस्थापित नागरी समाजाच्या बाहेर व मोकाट अपारंपारिक जीवन जगणार्‍या टोळी जीवनात जमावातील लोकांची परस्पर एकजीनसी निष्ठा. ज्या निष्ठेसाठी वा बांधिलकीसाठी आत्मसमर्पण करण्याची कटीबद्धता त्यांच्यात आढळून येते; अशा टोळीवादी बंधूभावाला खालदून ‘असाबिया’ म्हणतो.
‘असाबिया’चा आधुनिक अविष्कार

शशिकांत ओक 16/02/2013 - 01:30
असेच अजुन उत्तम दुवे यापुढेही आपण द्यावेत
पाकिस्तान हा विषय ज्यांना अभ्यासावा लागतो वा वाटतो त्यांच्यासाठी एक लिंक वन पाकिस्तान त्यातील एक लेटेस्ट बातमी पाकी शिपायाला मारून भारतीय जवानाच्या बलिदानाचा बदला? indian-troops-kill-pakistani-soldier-near-kashmir-border याठिकाणी पाकि पेपर, नियतकालिके, टीव्ही व अन्य प्रसिद्धी माध्यमांच्या सर्व लिंक्स एकत्र दिलेल्या आहेत.

शशिकांत ओक 23/02/2013 - 00:56
शरद पवार म्हणजे, ‘कहीपे निगाहे कहीपे निशाना’
तोंडाने जा किंवा बाजूला व्हा; म्हणायचे नाही, पण समोरच्यावर तशी पाळी आणायची, यालाच राजकारण म्हणत असतात.
वा भाऊ फार सुंदर विश्लेषण ... काकांना पुतण्याने 'वाचवा' म्हणून इतिहासात हाक दिली होती... इथे पुतण्याने काकांना 'मला वाचव' म्हणायची पाळी आणली जात आहे. किती ही झाले तरी शरदराव आता अस्ताचलाचे नायक आहेत. वय व शरीर स्वास्थ्य त्यांच्या विरोधात आधीच आहे . शिवाय घरोब्यातील लोकांची अरेरावी आता त्यांना 2014 पर्यंत ऐकून घ्यावी लागणार... तिकडे करुणानिधींवर 'करुणाजनक' प्रसंग पुत्रांनी हमरी तुमतीवर येऊन आणला आहे... त्यावर आपले भाष्य वाचायला आवडेल...

तर्री 23/02/2013 - 08:51
सेक्युलर म्हणून चाललेल्या खेळाचे दुष्परिणाम दहा वर्षे लोक भोगत आहेत आणि त्या्पासूनच तर लोकांना मुक्ती हवी आहे. तर तोच नको असलेला पर्याय लोकांसमोर ठेवून मोदींना कसे रोखता येईल? मोदीविषयीचे आकर्षण नेमके कशामुळे आहे, त्याचा तरी त्यांच्या विरोधकांनी विचार केला आहे काय? भाऊंच्या हया ब्लॉग ची लिंक दिल्याबद्दल .

In reply to by तर्री

शशिकांत ओक 02/04/2013 - 23:44
मोदी म्हणजे २००२ च्या दंगली, असेच चित्र कायम रंगवले गेले. आता तेच दिडशहाणे मोदी देशाचे प्रधानमंत्री होतील काय, अशी चर्चा करीत आहेत. आपण ज्याची दहा वर्षे अखंड बदनामी केली व ज्याला दंगलखोर म्हणूनच लोकांपुढे पेश केले; तर लोकांना तोच माणूस आवडण्याचे कारण काय?

शशिकांत ओक 24/02/2013 - 00:50
दिसण्यातला आणि बघण्यातला नेमका फ़रक
बघण्यासाठी नजर लागते किंवा इच्छा असावी लागते. अन्यथा दिसणे शक्य असले तरी बघणे अशक्य असते. आपोआपच प्रत्येकाला वेगवेगळे दिसू शकते; वेगवेगळे जाणवू शकते. बुधवारी दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले; तेव्हा त्यांनीही त्यासंबंधात एक चांगले उदाहरण दिले. भाषण करताना मध्येच तहान लागली तर घसा ओला करायला तिथे जे पाण्याचे ग्लास ठेवलेले होते. ते उचलून त्यांनी श्रोत्यांना दाखवले आणि म्हटले जो सकारात्मक विचार करील तो म्हणेल यात अर्धे पाणी आहे तर नकारात्मक विचार करणारा अर्धे रिकामी आहे असे म्हणेल. पण मी (म्हणजे मोदी) तिसर्‍या प्रकारचा माणूस आहे. मी म्हणतो हे ग्लास संपुर्ण भरलेले आहे. त्यात अर्धे पाणी व अर्धी हवा आहे. इथे बघण्यातला व दिसण्यातला फ़रक पडतो. अर्धे ग्लास रिकामे असू शकत नाही; हे वैज्ञानिक सत्यच आहे. पण ते किती लोक डोळसपणे बघू शकतात. आता कोणी म्हणेल, अर्धी हवा आहे म्हणजे काय मोठे? तशी आसमंतामध्येही हवा आहेच की सर्वदूर. मग अर्ध्या ग्लासात हवा असण्यात कुठली सकारात्मकता आली? तर त्याचे उत्तर असे, की त्या हवेचाही उपयोग होऊ शकतो का, याचा विचार ती आहे; असे डोक्यात असेल तरच होऊ शकतो. जिथे आपण फ़क्त अर्ध्या ग्लास पाण्याचाच साधन सामग्री म्हणून विचार करतो; तिथे मोदी अर्धा ग्लास हवेचाही उपयोग करून घेता येईल काय याचा विचार करतो, असा त्याचा अर्थ आहे
. ....विचारांचे अंतरंग शोधणारा प्रयास...

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 28/08/2013 - 20:53
या लेखातील एक उतारा : ....शहाणे व बुद्धीमंत आणि सामान्य माणुस यात एक मोठा फ़रक असतो, तो म्हणजे जे दिसते ते बघण्याची सामान्य माणसाची क्षमता. नेमकी उलट स्थिती बुद्धीमंत लोकांची असते. जे साध्या डोळ्यांनीही दिसू शकते, त्याच्यासाठीही शहाण्यांना चष्मा लावूनच बघायची सवय असते. सहाजिकच त्यांना असलेले दिसत नाही आणि नसलेले दिसत असते..... ----- वाहवा -----

शशिकांत ओक 26/02/2013 - 12:57
दहशतवादाला धर्म नसतो (?) The institute for Jihadi research"The institute for Jihadi research - ब्रि. मलिक"> आपल्या माध्यमातून, वॄत्तपत्रातून वा टिव्हीच्या वाहिन्यांवर जे शहाणे दहशतवादाबद्दल बोलत असतात, त्यांना मी पोपटपंची करणारे म्हणतो, तेव्हा मी असा कोण शहाणा लागून गेलो आहे, असा प्रश्न वाचकाच्या मनात येऊ शकतो आणि तो अजिबात चुकीचा नाही. तेव्हा आधी असे मी का म्हणावे; त्याचा खुलासा करणे अगत्याचे आहे. त्याचे कारण असे, की या सगळ्यांपेक्षा ब्रिगेडीयर मलिक यांच्या मताला अधिक महत्व आहे. कारण ज्या जिहादचा अनुभव आपण नित्यनेमाने घेत असतो, त्याची रणनिती व व्याख्या मुळात याच मलिकनी तयार केलेली आहे. ब्रिगेडीयर एस. के. मलिक यांच्या निरुपणाचा गोषवारा हा आहे. त्यांच्या विवेचनपुर्ण पुस्तकाला झिया उल हक यांनी खास प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यामुळेच बाकीचे काय बोलतात, त्याला मलिक यांच्या मूळ सिद्धांताची जोड व संदर्भ नसेल; तर त्यांची सगळी बडबड निव्वळ पोपटपंचीच ठरते. ...दुबळी धर्मश्रद्धा दहशतीला आमंत्रण देत असते. त्यामुळेच जिहादच्या पुर्वतयारीसाठी मुस्लिमेतर शत्रूच्या धर्मश्रद्धा डळमळीत करण्याची अत्यावश्यक असते. पण त्याचवेळी मुस्लिमांच्या धर्मश्रद्धा कडव्या करण्याचीही गरज असते. मानसिक दुबळेपणा तात्पुरता असतो, पण धार्मिक श्रद्धेचा दुबळेपणा कायमस्वरूपी असतो. मानवी आत्म्याला फ़क्त दहशतच स्पर्श करू शकते.’... ... जर शत्रूची श्रद्धा ढासळून टाकली, तरच त्याच्या काळजात धडकी भरवता येते. म्हणजेच त्याला दहशतीच्या प्रभावाखाली आणता येतो. म्हणूनच अंतिमत: शत्रूची धर्मश्रद्धा डळमळीत करण्यालाच सर्वाधिक महत्व असते. ज्यांच्या धार्मिक श्रद्धा पक्क्या व भक्कम असतात, त्यांच्यावर दहशतीचा कुठलाही परिणाम होत नाही. ...धर्मश्रद्धेच्या बळावर किंवा दुबळेपणावर (दहशतवाद) साधला जातो, हा त्यातला मुळ सिद्धांत आहे आणि आपण रोजच्या चर्चेतून काय ऐकत असतो? दहशतवादाला धर्म नसतो. आता सांगा तुम्ही बोधप्रद चर्चा ऐकत असता कि दहशतवाद जिहाद यावर पोपटपंची ऐकत असता?...

शशिकांत ओक 16/03/2013 - 00:34
अवघ्या सातशे रुपयात रोजगार हमी योजना? अतिशयोक्ती वाटते ना? पण तेच शंभर टक्के सत्य आहे. एका नेत्याच्या खिशातल्या सातशे रुपयांनी अशी अभूतपुर्व योजना सुरू झाली होती. तिची सुरूवात आजचे गृहमंत्री आर आर पाटिल यांच्या जन्मगाव तासगावात झाली. कारण तेव्हाच्या विधान परिषदेचे सभापती वि. स. पागे त्याच तासगावचे. त्यांच्याच शेतीमध्ये जे मजूर लागायचे; त्यासाठी खर्चाव्या लागणार्‍या मजूरीच्या हिशोबातून पागेंना ही कल्पना सुचली. घरात किती पैसे आहेत, अशी विचारणा त्यांनी पत्नीकडे केली. त्यांनी सातशे रुपये असे उत्तर दिल्यावर पागेसाहेबांनी मनोमन हिशोब केला. त्याचा अर्थ तेवढ्या पैशात पंधरा मजूरांना २० दिवस आपल्या शेतात काम देता येईल. त्या काळात शेतमजूराला दिवसाचा रोजगार दोन वा तीन रुपये मिळत असे. तो हिशोब त्यांच्या डोक्यात घिरट्या घालत राहिला.
वाचा व अभिप्राय कळवा...

सुनील 21/03/2013 - 23:19
१४ वा प्रतिसाद! १३ पैकी ७ प्रतिसाद एकट्या धागाकर्त्याचेच ;) म्हणून हा १४ वा. आता कसं ५०-५० झालं ;) बाकी तोरसेकरांचे लेख चाळले. मनोरंजक वाटताहेत. विकांतासाठी राखून ठेवलेत ;)

In reply to by सुनील

शशिकांत ओक 22/03/2013 - 00:16
सुनील, वरवर चाळून काय उपयोग... आपल्यासारख्या लोकांनी भाऊ तोरसेकर यांच्या विचारांशी सहमत असावे असे नाही. पण वैचारिक मरगळ दूर व्हावी यासाठी काही वाचायला ठेवतो कधी कधी...

चिंतामणी 27/03/2013 - 00:54
श्री. भाऊ तोरसेकर एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात
सहमत. मी नेहमीच त्यांचे ब्लॉगवरचे लेख वाचत असतो. बातम्यांचे वस्तुनिष्ठ पृथक्करण वाचनिय असते.

अनिरुद्ध प 03/05/2013 - 18:22
शशिकान्तजि, धन्यवाद ब्लोगच्या माहितीबद्दल आभार्,तसेच 'नमो'ना सलाम कारण या सगळ्यात अत्यत एकाकी पडुन सुद्धा त्यानि आपले कार्य चालु ठेवले.

शशिकांत ओक 10/08/2013 - 20:50
मित्रा हा धागा भाऊ तोरसेकरांच्या विविध विषयावरील लेखनावर आधारित आहे. कदाचित आपल्यला त्यांचे गॅलिलिओवरील विचार मान्य होत नसतील तर त्यावर आपले विचार मांडावेत.मला सल्ला देऊन काय उपयोग?

चित्रगुप्त 28/08/2013 - 20:42
भाऊ तोरसेकरांचे विविध विषयावरील लेखनाशी परिचय करून दिल्याबद्दल आभार. विशेष म्हणजे त्या लेखनातील उतारे आणि दुवे दिल्यामुळे मिपाकरांना आपापल्या आवडीप्रमाणे हवे ते लेख वाचणे शक्य झाले आहे. असेच माहितीपूर्ण धागे देत रहावे.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 28/08/2013 - 23:10
रंजक वाचनीय व मननीय आहेत... याशिवाय एक धागा देत आहे ... यावर आपले विचार वाचायला आवडेल... डॉ. अमित गोस्वामींच्या भाषण ऐकावे.. क्वांटम एक्टिव्हीस्ट याविषयावर भाषणाचा धागा ऐकावा...

In reply to by खटासि खट

शशिकांत ओक 04/08/2013 - 23:06
मित्रांनो आपल्या दहा वर्षातील टिका व आरोप यांनी मोदींना मोठेच बळ मिळाले आहे. मोदी हे आपल्या शत्रूव विरोधकांच्या आव्हानातून बळ मिळवतात. तेव्हा त्यांच्यावरील बदनामीच्या हल्ल्यापासून परावृत्त व्हावे लागेल. त्यापेक्षा मोदींसमोर खरेखुरे राजकीय कृतीशील आव्हान उभे करावे लागेल. कारण आरोप व बदनामीनेच मोदींना इतकी मजल मारता आलेली आहे. काहीसे चक्रावून सोडणारे असे सिद्दीकी यांचे विरोधाभासी विधान आहे. ते मोदींना शिव्याशाप देत बसलेल्यांना समजले नाही, समजून घेण्याची गरजही वाटलेली नाही. पण मोदी समर्थकांनी सिद्दीकींचे विधान काळजीपुर्वक समजून घ्यायला हवे आहे
उलटतपासणीत पुढे वाचा

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 14/12/2013 - 19:05
मित्रांनो,
सत्ताधार्‍यांनी अपेक्षा बाळगायच्या नसतात, तर स्वत:विषयी जनमानसात असलेल्या अपेक्षा पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करायचा असतो. पंधरा वर्षे दिल्लीच्या व पाच वर्षे राजस्थानच्या जनतेने कॉग्रेस पक्षाकडे सत्ता राबवण्याचा अधिकार सोपवून त्यांच्याविषयी अपेक्षा बाळगल्या होत्या. त्याबाबतीत जनतेची निराशा झाली, म्हणूनच त्यांनी त्या दोन्ही राज्यात त्या पक्षाला धुळीस मिळवले आहे. उलट मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यात भाजपा सत्तेवर होता, त्यांच्यावर तिसर्‍यांदा विश्वास दाखवताना, तिथे किमान काही अपेक्षा पुर्ण होत असल्याची पावती मतदाराने दिली आहे. म्हणजेच दोन राज्यात जनतेची अपेक्षापुर्ती झाल्याचे दिसते, तर दोन राज्यात जनतेचा अपेक्षाभंग झालेला आहे.
जागता पहारा मधील निवडणुकांच्या निकालानंतर भाऊ तोरसेकरांनी केलेले भाष्य

In reply to by खटासि खट

शशिकांत ओक 15/01/2014 - 00:16
राजू श्रीवास्तव नावाचा एक नकलाकार आहे. त्याने टिव्हीवर रंगवलेली एक नक्कल आठवते. त्याने कथन केलेल्या त्या विनोदातून राजकीय मिमांसेत येणारा फ़रक स्पष्ट होऊ शकेल. उत्तरप्रदेशात तेव्हाच्या सरकारने प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचे धोरण आखले होते आणि त्यावर जोरदार चर्चा चालू होत्या. त्याच संदर्भात राजूने मोठा मस्त किस्सा तयार केला व रंगवला होता. ...त्यातला वयोवृद्ध कुत्रा पुढाकार घेतो आणि त्या चिकित्सक कुत्र्याला म्हणतो, ‘इथे कोणाला वीज येण्याची चिंता आहे? आपल्याला गावात वीज येण्याशी कर्तव्य नाही बाबा. आपला स्वार्थ फ़क्त वीजेच्या खांबाशी आहे, गावोगाव चौकाचौकात खांब असले, मग आपली टांग वर करण्याची सोय होते ना? ते खांब प्रत्येक ठिकाणी नसले, मग आपली किती गैरसोय होते? वीजेच्या निमित्ताने असे अधिक खांब लागले, तर केवढी मोठी समस्या निकालात निघेल त्याचा विचार कर.’ तात्काळ तोही कुत्रा विनाविलंब वीजेचे खांब घालण्याच्या प्रस्तावाला मान्यता देऊन टाकतो. ...
आपापले स्वार्थ व संबंध धाग्यातून आगामी निवडणूकीत नरेंद्र मोदी हे कॉग्रेस समोरचे सर्वात मोठे व ऐतिहासिक आव्हान असल्याचे त्याच पक्षाचे बुद्धीमान नेते जयराम रमेश का म्हणतात, तेच कोडे उलगडण्याचा हा एकूण प्रयास आहे.

In reply to by खटासि खट

शशिकांत ओक 17/04/2014 - 11:37
============ वैधानिक इशारा ============= हा मजकूर मोदीग्रस्तांच्या मानसिक आरोग्याला अपायकारक ठरू शकतो. १६ मे २०१४ च्या संध्याकाळनंतर निवडणूक आयोगालाही अंबानी अडाणींनी विकत घेतल्याचा गौप्यस्फ़ोट ऐकायची व सहन करण्याची मानसिक तयारी आतापासूनच ठेवलेली बरी; असे मला वाटू लागले आहे. कारण त्या दिवशी सकाळी सोळाव्या लोकसभेच्या मतदानाची मोजणी सुरू व्हायची असून साधारण संध्याकाळ होता होता, निकाल स्पष्ट होणार आहेत. त्यात निकाल मोदी विरोधात गेले, तर लोकशाहीचा मोठाच विजय झाल्याचा निर्वाळा दिला जाईल. पण उलट घडले, तर मात्र तेच लोक निवडणूक आयोग जातीयवादी, अंबानीचा हस्तक असे कुठलेही आरोप करू लागतील. चार महिने सत्याचाच विजय होतो अशी ग्वाही देणारेच सत्याचा गळा घोटला गेल्याचा आक्रोश करायला गळा काढतील.

In reply to by शशिकांत ओक

गब्रिएल 17/04/2014 - 11:46
४१ पैकि २४ परतिसाद तुम्चेच कि हो भौ. तुम्चा सोताचा धागा पर्सिद्द कर्न्याचा हा आन्कि येक क्शिन प्रय्त्न कल्ला बर्का. हा हा हा

मदनबाण 14/02/2013 - 22:37
शशिकांतजी एक चांगला दुवा दिल्या बद्धल तुम्हाला दुवा देतो. :) त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात. विविध बातम्यांमागील पटकन लक्षात न येणारी तथ्ये त्यात उलगडली जातात. अनेकदा नेमके असेच मला वाटते पण ते इतक्या अचूकपणे मांडलेले वाचून आपल्या मतांना/ विचारांना एक प्रकारचा आधार मिळतो असे वाटते. त्यांचा ब्लॉग (अनेक उत्तम लेख या ब्लॉग मधे आहेत) वाचुन याची खात्री पटली. असेच अजुन उत्तम दुवे यापुढेही आपण द्यावेत ही आपणास विनंती.

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 18/03/2013 - 12:06
मित्र हो, सेक्युलॅरिझमने किती समस्या निर्माण केल्या?
जिथे जिथे म्हणून सेक्युलर गोंधळ वा भोंगळपणा आहे, तिथे दहशतवाद व अराजक शिरजोर होताना दिसू लागले आहे. कारण घटनात्मक सरकार आपली हुकूमत सिद्ध करण्यात कमी पडते आहे आणि त्याचे प्रमुख कारण सेक्युलर थोतांडच असल्याचे दिसून येईल. जिथे त्याचा अभाव कमी आहे, तिथे काही प्रमाणात सरकार व सत्ता यशस्वी काम करताना दिसतील.
भाऊ तोरसकरांनी उलटतपासणी च्या दि १६ मार्च२०१३च्या धाग्यात त्यातील शार्षकाच्या फोटोतील पाठफिरवून आलेल्या पोलिसावर चपला-जोड्यांचा व दगडांचा वर्षाव करणारा जमाव त्याचा पेहराव व आवेश सर्व काही सांगून जातो. सध्याच्या परिस्थितीचे केलेले विश्लेषण मननीय आहे.

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 26/03/2013 - 23:28
अवघ्या जगाला भेडसावणार्‍या दोन समस्या आज अवघ्या पुढारलेल्या जगाला कुठली ना कुठली समस्या भेड्सावत असल्याचे बातम्या वाचल्या, ऐकल्यावर आपल्या लक्षात येते. कुठे ती मंदीच्या आर्थिक संकटाची समस्या असेल, कुठे दहशतवाद वा भ्रष्टाचाराची समस्या असेल. शेकडो समस्या सांगता येतील. त्यावरचे हजारो उपाय सुचवले जात असतात व त्यातले काही शेकडा उपाय योजले जात असतात. पण या उपायांनी समस्या सुटायचे दूर राहिले. उलट तीच समस्या आणखी भीषण व रौद्र स्वरूप धारण करून समोर उभीच असते.
भ्रष्टाचार वा दहशतवाद ह्या आज जगाला भेडसावणार्‍या दोन सर्वात मोठ्या समस्या आहेत.
"नाही या नाहीत! भाऊ तोरसेकरांना या त्या समस्या वाटत नाहीत!" मग त्या आहेत तरी कोणत्या ?
मानव जातीला सर्वाधिक भेडसावणार्‍या त्या दोन प्रमुख समस्या; कायद्याचे राज्य व आधुनिक शिक्षण अशा आहेत. आश्चर्य वाटले की नाही? कायद्याचे राज्य म्हणजे सुरक्षिततेची हमी आणि आधुनिक शिक्षण म्हणजे मानवाला प्रगत करण्याचा सर्वात उत्तम मार्ग; अशीच आपली समजूत असते. मग त्यांनाच मी समस्या म्हणू लागलो, तर कोणालाही आश्चर्य वाटणारच. कदाचित काहींना राग येईल, तर काहींना हा निव्वळ मुर्खपणाच वाटू शकेल. पण तो मुर्खपणा वाटत असला तरी ते मत बाजूला ठेवून माझे म्हणणे ऐकून घ्यावे; अशी माझी आग्रहाची विनंती आहे.
उलटतपासणीत वाचून विचार करा. त्यांचे म्हणणे सूक्ष्मपणे अगदी मुलतः बरोबर आहे असे वाटू लागले तर नवल नाही.

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 21/03/2013 - 21:21
दाभोळच्या नरेंद्र बापूभक्तांसाठी स्पष्टीकरण
...हे काय चालवले आहे तोरसेकर? तुम्हाला लिहिता येते किंवा हा स्तंभ चालवत आहात म्हणून वाटेल ते लिहिले तरी ते लोकांना पटेल असे तुम्हाला वाटते का? इतके लोकांना गृहीत धरणे तुमच्यासारख्या पत्रकारांना शोभते का? तुम्हाला श्रद्धा किंवा काय ठेवायची आहे ती ठेवा ना! पण तुमच्या लेखांवर विश्वास ठेवणे हा काय दोष असेल का? बालमोहन यांनी जे लिहिले याला माझी पूर्ण सहमती आहे.... ... 'अंनिस'चे कार्य ज्यांना ठाऊक आहे ते लोक गप्प बसून हे कसे काय सहन करतात? (बालमोहन, अमेरिका)....
... यावर भाऊ काय म्हणतात?-- त्यांच्यासाठी खुलासा इतकाच, की माझ्यावर डोळे झाकून कोणी दाभोळकरांप्रमाणे विश्वास ठेवावा ही अपेक्षा मी कधीच केलेली नाही. कारण तो वैज्ञानिक दृष्टीकोन होऊ शकत नाही. तशी दाभोळकरांच्या चहात्यांना सवय असेल तर ती त्यांना लखलाभ होवो. मी दुसर्‍या कुणाच्या विधान वा दाव्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत नाही आणि अन्य कुणी माझ्या लिखाणावर तसा आंधळा विश्वास ठेवावा; हेसुद्धा मला आवडणारे नाही. त्याला आपली विवेकबुद्धी कुणाच्या पायी शरण ठेवणे वा गहाण टाकणे म्हणतात. माझा वाचक असा असू नये; हीच माझी अपेक्षा असते. पण दाभोळकर भक्तीमुळे माझ्या चौकसपणाला आक्षेप घेणार्‍यांचे डोळे उघडे आहेत, हे कसे समजावे? कारण या दोघांनीही दाभोळकरांवर मी घेतलेल्या आक्षेपांची उत्तरे द्यायची टाळली आहेत. उलट मी शंका काढतो, याचा त्यांना राग आलेला आहे. आणि तो माझ्यासाठी नवा नाही.... ... भक्तीभावाशी विवेकबुद्धी व विज्ञाननिष्ठा टक्कर घेऊ शकत नसते. कारण या दाभोळकर भक्तांना त्यांच्याप्रमाणेच मी देखील त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या व्यक्तीची छाननी कऊ नये असे वाटते. त्यांना माझी चिकित्सा विचलीत करते. जेव्हा अशी अढळ निष्ठा तयार होते; तेव्हा तिला बुद्धी नव्हे भक्ती म्हणतात. आणि भक्ती वा श्रद्धेला विवेकी उत्तर नसते...

In reply to by शशिकांत ओक

मी खालील प्रतिक्रिया भाउंच्या ब्लॊगवर दिली होती. अनुयायी मिळाले की झाला बुवा हा निकष लावला तर आज प्रत्येक क्षेत्रात बुवाबाजी आहे. दोन चार टक्के लोक प्रस्थापित नेते असतात दोनचार ट्क्के हे बंडखोर असतात.उरलेले लोक या किंवा त्या बाजूचे अनुयायी असतात. कुठलाही मनुष्य,नेता, चळवळ,विचार सर्वकाळ आदर्श असू शकत नाहीत. दाभोलकर अंधश्रद्धांची वा अंधश्रद्ध लोकांची टिंगल करत नाहित,द्वेष करत नाही. आता श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पनांबाबत मतभेत असू शकतात. प्राधान्याची क्रमवारीही वेगळी असू शकते. अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे वाहक असतात त्यामुळे हे काम अवघड आहे. आपण मांडा अंधश्रद्धा निर्मूलनाची दिशा कशी असावी? आपलही स्वागतच होइल.प्रत्येकानी आपापल्या पद्धतीने ही व्यापक समाजपरिवर्तनाची चळवळ चालवावी.

In reply to by प्रकाश घाटपांडे

शशिकांत ओक 31/03/2013 - 18:06
प्रकाश जी, आपणास उलटतपासणी ब्लॉगच्या या धाग्याला उद्देशून केलेल्या लेखनावरून माझी अनेक दिवसांनी आठवण आली म्हणून तेथे प्रतिक्रिया द्यावीशी वाटली त्याबद्दल धन्यवाद. कारण आपण अंनिवाल्यांचे नाव टाकून दिले असावे - किमान त्यांनी तुम्हाला दूर करून वा ठेऊन - असा दुजाभाव वाट्याला आल्याचे आपल्या काही लेखनातून व बोलण्यातून वाटला म्हणून ... खरे तर मला नेहमीच आपला आदर वाटत आला आहे. तो ही डॉ दाभोलकरांच्या आदराचाच एक भाग आहे. भले त्यांचे विचार वा पवित्रे नाडीग्रंथांच्या बाबत चुकीचे वा अशास्त्रीय असतील परंतु ते तळमळीने करत असलेले समाजप्रबोधनाचे कार्य प्रशंसनीय आहे हे ही तितकेच खरे. नाडीग्रंथांच्या बाबत अंनिसने प्रत्यक्ष अनुभव न घेता काढलेल्या निष्कर्षांच्या अशास्त्रीय पवित्र्यामुळे त्यांचे माझे विचार मिळत नाहीत, पर्यायाने आपल्याशी पटत नाही म्हणून त्यांच्या व स्व. रिसबुडांच्या व आपल्याबाबत निरादराची भावना मी ठेवत नव्हतो व आजही नाही. असो. नाडीग्रंथांचा उल्लेख आला आहे म्हणून सहज कानावर घालतो की आपण ज्योतिष तंत्र मंत्रचा 2012 दिवाळी अंक वाचलात काय? तो अंक व नंतर मार्च २०१३ चा ग्रहांकितचा असे दोन्ही अंक नाडीग्रंथांवरील अनेक विषयांना वाहिलेले होते. त्यात नाडीविरोधकांची बाजू काय तेही समाविष्ट होते. पुर्वी मला कोऱ्या कागदांवर नाडी ग्रंथांचे वाचन होते असे म्हणणे म्हणजे शुद्ध .. पणा आहे असे मत नमूद केले गेले होते. आता तर यापुढे जाऊन तसेच आणखी उत्तरेत एके ठिकाणी वाचन घडते याची व्हीडिओ क्लिप ही सादर केली गेली आहे. अर्थात म्हणून तुम्ही वा दाभोंनी नाडीग्रंथांवरील मत बदलावे असा आशावाद अपेक्षित नाही. फक्त काय प्रकार आहे याची छानबीन करायला मला आपल्यासारख्या चिकित्सकाची जोड मिळाली तर आनंद वाटेल, अंनिस बरोबर आले तर चांगले, नाही आले तरी अभ्यासकार्य चालू राहिले पाहिजे या मताचा मी आहे. असो. आपल्या उलटतपासणीवरील विचारांवरील माझे तिथे नमूद झालेले विचार इथल्या सदस्यांसाठी खाली देत आहे. भाऊ,
...कुठलाही मनुष्य,नेता, चळवळ,विचार सर्वकाळ आदर्श असू शकत नाहीत. दाभोलकर अंधश्रद्धांची वा अंधश्रद्ध लोकांची टिंगल करत नाहित,द्वेष करत नाही. ...
प्रकाश घाटपांडे याचे वरील कथन दोन्ही डगरीवर हात ठेवणारे म्हणून फसवे आहे. याचा अर्थ एक तर दाभो ही त्यांच्या विचारकांसाठी आदर्श उरलेले नाहीत. दाभोनी अं नि. ची दिशा स्वतः ठरवली आहे. बक्षिसाचे आमिष दाखवून ते लोकांच्या अंनि करू इच्छितात. दाभो त्यांच्या विरोधकांची निंदा वा नालस्ती करत नाही असे म्हणणे साहसाचे ठरेल. अंनि कसे असावे असे मत त्यांनी कोणाला मागितले आहे? (तसे नसेल तर)काय तर म्हणून भाऊंनी ते द्यावे.

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 30/03/2013 - 02:10
न्या. काटजू हे माजी न्यायमुर्ती आहेत व म्हणूनच त्यांच्या मतप्रदर्शनाला महत्व आहे. शिवाय आज ते प्रेस कौन्सिल या सरकार नियुक्त स्वायत्त संस्थेचे अध्यक्ष आहेत. तेव्हा त्यांच्याकडून काही जबाबदार मतप्रदर्शनाची अपेक्षा केली जात असते...हयातभर इतरांच्या कायदा पालनाचे न्यायनिवाडे करणार्‍याने आज त्याच कायद्याच्या अधिकार व मर्यादांचे काटेकोर पालन करण्यापेक्षा पळवाटा शोधण्यासाठी बुद्धी वापरावी, ही देशातील बुद्धीवादी व प्रतिष्ठीत समाज घटकाच्या नैतिकतेचीच शोकांतिका आहे. कारण काटजू यांचे निवृत्तीनंतरचे वागणेच त्यांच्याबद्दल आशंका निर्माण करणारे होते आहे.
त्यांच्या इतका संजयदत्तचा दुसरा कोणी शत्रू नाही असे म्हणायची वेळ त्यांनीच आणून ठेवली आहे. कारण त्यांनी ज्या उतावळेपणाने व घाईगर्दीने ही भूमिका जाहिर केली, त्यामुळे आता संजय दत्तला शिक्षेतून माफ़ी देण्याचे काम काटजूंनी सरकार व राष्ट्रपती-राज्यपाल यांच्यासाठी अवघड करून ठेवलेले आहे. कारण या प्रकरणाचा त्यांनी इतका गवगवा केला आहे, की आता त्यातून सार्वत्रिक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
दोन दशकांच्या अफ़ाट कष्टानंतर गुन्हा सिद्ध होऊन दोषी ठारलेल्या माणसाला दया म्हणून शिक्षा माफ़ करायची असेल; तर त्यासाठी आधीचे इतके उपदव्याप करायचेच कशाला? त्यासाठीचा खर्च जनतेने सोसावा तरी कशाला? कारण ही कायद्याची व न्यायाची प्रक्रिया फ़ुकटात होत नाही. त्यासाठी करोडो, लाखो रुपये जनतेच्या पैशातून खर्च होत असतात. काटजू वा संजय दत्तचे मित्र तो खर्च सोसत नाहीत. त्यामुळेच शिक्षा माफ़ीची मागणी वा शिफ़ारस करणार्‍याला प्रथम या तमाम गोष्टींचा विचार करणे भाग असते. तो सामान्य माणूस करत नाही. पण ज्याची अवघी हयात न्यायप्रक्रियेत गेली त्या काटजूंनाही असा व्यापक सर्वांगिण विचार सुचत नसावा? मग त्यांच्या ज्ञान व बुद्धीबद्दल शंका घेणे भाग होऊन जाते.
उलट तपासणी ब्लॉगवरील काटजू व अन्य बुद्धिवादी विचारकांनी तोडलेले तारे व त्यावर भाऊंच्या विचारांचे निवडक लेख न्या. मार्कंडेय काटजुंना न्याय कितीसा कळतो? संजयदत्त प्रकरणाने कायद्याचा खरा चेहरा दाखवला न्यायावरच बोळा फ़िरवणारे कायद्याचे राज्य

In reply to by शशिकांत ओक

शशिकांत ओक 02/05/2013 - 23:48
उलटतपासणी - तो छुपा चेहरा महेश भट्टचा होता... भाऊ तोरसेकर सध्या गुजराथमधील दंगलीच्या मागील काही सत्ये सांगता आहेत जी फारच कमी लोकांना माहित आहेत...

In reply to by मदनबाण

शशिकांत ओक 15/01/2014 - 00:22
आजकाल आपण बातम्यांमध्ये स्वयंसेवी संस्था असे शब्द वारंवार वाचत वा ऐकत असतो. प्रत्यक्षात जिथे सरकारी यंत्रणा तोकडी पडते; तिथे लोकांच्या मदतीला धावून जाणार्‍या कार्यकर्त्यांची सेवाभावी फ़ौज, असे त्याचे स्वरूप मानले जात होते. पण अलिकडल्या काळात अशा संस्था ही मोठमोठी बिनभांडवली दुकाने होऊन बसली आहेत. लोकांच्या हालअपेष्टा, दु:ख, यातना हे अशा संस्थांसाठी मोठे भांडवल होऊन बसले आहे. शिवाय त्यांना संयुक्त राष्ट्रसंघ, युनेस्को, अम्नेस्टी अशा विविध जागतिक संघटनांचे पाठबळ मिळत असल्याने; स्थानिक सरकारांवर त्यांचे खुप दडपण येत असते. मानवाधिकार सनद वा तशाच इतर करार व जाहिरनाम्यामुळे; अशा स्वयंसेवी संस्था म्हणजे कुठल्याही देशात घटनाबाह्य सत्ताकेंद्र बनून गेल्या आहेत.... ...गुजरातची दंगल हा असाच सुगीचा व्यापार या लोकांनी करून ठेवला आहे. विविध संस्था, विश्वस्तनिधी व जगभरचे देणगीदार यांचे पैसे लुटण्यासाठी गरीबांचा वापर करण्याचा हा एक साळसूद उद्योग बनला आहे. ...
पिडितांच्या यातनांचे भांडवल करणार्‍या सेवाभावी संस्था

यांची जीवावर येतेय हो ओक साहेब.
मूळ इस्लामी साहित्याची विज्ञान व तर्काच्या आधारावर चिकित्सा करता येते" या वाक्यातला ‘साहित्याची’ हा शब्द गहाळ करून
हे तर कन्व्हर्टींग्,हल्ले,तोडफोड्,बाटवणे ह्यातच अग्रेसर होते.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

शशिकांत ओक 15/01/2014 - 00:32
इब्न खालदून नावाचा एक विख्यात इतिहासकार चौदाव्या शतकात होऊन गेला. त्याचा ‘मुकदीमा’ हा ग्रंथ जगभर इतिहासाच्या अभ्यासात एक प्रमाणग्रंथ मानला जातो. कारण त्याने जगाच्या मानवी इतिहासाचे एक परिमाण आपल्या सिद्धांतातून मांडले आहे. कुठलेही राजघराणे, प्रस्थापित सत्ता, साधारण चार पिढ्यांनंतर रसातळाला जाते आणि त्याला त्याच्या संस्थापकांचीच चौथी पिढी कारणीभूत होते; असे खालदून म्हणतो. किंबहूना एखादी नवी राजसत्ता प्रस्थापित होत असतानाच, तिच्या विनाशाची बीजे त्यात पेरली जातात; असाही त्याचा दावा आहे. त्याची खालदूनने केलेली कारणमिमांसाही मोठी रोचक आहे. मानवी इतिहासातील अशा सत्तासंघर्षाचे विश्लेषण करताना त्याने ‘असाबिया’ म्हणजे विस्थापितांच्या टोळीनिष्ठेचा एक सिद्धांत मांडलेला आहे. असाबिया म्हणजे प्रस्थापित नागरी समाजाच्या बाहेर व मोकाट अपारंपारिक जीवन जगणार्‍या टोळी जीवनात जमावातील लोकांची परस्पर एकजीनसी निष्ठा. ज्या निष्ठेसाठी वा बांधिलकीसाठी आत्मसमर्पण करण्याची कटीबद्धता त्यांच्यात आढळून येते; अशा टोळीवादी बंधूभावाला खालदून ‘असाबिया’ म्हणतो.
‘असाबिया’चा आधुनिक अविष्कार

शशिकांत ओक 16/02/2013 - 01:30
असेच अजुन उत्तम दुवे यापुढेही आपण द्यावेत
पाकिस्तान हा विषय ज्यांना अभ्यासावा लागतो वा वाटतो त्यांच्यासाठी एक लिंक वन पाकिस्तान त्यातील एक लेटेस्ट बातमी पाकी शिपायाला मारून भारतीय जवानाच्या बलिदानाचा बदला? indian-troops-kill-pakistani-soldier-near-kashmir-border याठिकाणी पाकि पेपर, नियतकालिके, टीव्ही व अन्य प्रसिद्धी माध्यमांच्या सर्व लिंक्स एकत्र दिलेल्या आहेत.

शशिकांत ओक 23/02/2013 - 00:56
शरद पवार म्हणजे, ‘कहीपे निगाहे कहीपे निशाना’
तोंडाने जा किंवा बाजूला व्हा; म्हणायचे नाही, पण समोरच्यावर तशी पाळी आणायची, यालाच राजकारण म्हणत असतात.
वा भाऊ फार सुंदर विश्लेषण ... काकांना पुतण्याने 'वाचवा' म्हणून इतिहासात हाक दिली होती... इथे पुतण्याने काकांना 'मला वाचव' म्हणायची पाळी आणली जात आहे. किती ही झाले तरी शरदराव आता अस्ताचलाचे नायक आहेत. वय व शरीर स्वास्थ्य त्यांच्या विरोधात आधीच आहे . शिवाय घरोब्यातील लोकांची अरेरावी आता त्यांना 2014 पर्यंत ऐकून घ्यावी लागणार... तिकडे करुणानिधींवर 'करुणाजनक' प्रसंग पुत्रांनी हमरी तुमतीवर येऊन आणला आहे... त्यावर आपले भाष्य वाचायला आवडेल...

तर्री 23/02/2013 - 08:51
सेक्युलर म्हणून चाललेल्या खेळाचे दुष्परिणाम दहा वर्षे लोक भोगत आहेत आणि त्या्पासूनच तर लोकांना मुक्ती हवी आहे. तर तोच नको असलेला पर्याय लोकांसमोर ठेवून मोदींना कसे रोखता येईल? मोदीविषयीचे आकर्षण नेमके कशामुळे आहे, त्याचा तरी त्यांच्या विरोधकांनी विचार केला आहे काय? भाऊंच्या हया ब्लॉग ची लिंक दिल्याबद्दल .

In reply to by तर्री

शशिकांत ओक 02/04/2013 - 23:44
मोदी म्हणजे २००२ च्या दंगली, असेच चित्र कायम रंगवले गेले. आता तेच दिडशहाणे मोदी देशाचे प्रधानमंत्री होतील काय, अशी चर्चा करीत आहेत. आपण ज्याची दहा वर्षे अखंड बदनामी केली व ज्याला दंगलखोर म्हणूनच लोकांपुढे पेश केले; तर लोकांना तोच माणूस आवडण्याचे कारण काय?

शशिकांत ओक 24/02/2013 - 00:50
दिसण्यातला आणि बघण्यातला नेमका फ़रक
बघण्यासाठी नजर लागते किंवा इच्छा असावी लागते. अन्यथा दिसणे शक्य असले तरी बघणे अशक्य असते. आपोआपच प्रत्येकाला वेगवेगळे दिसू शकते; वेगवेगळे जाणवू शकते. बुधवारी दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले; तेव्हा त्यांनीही त्यासंबंधात एक चांगले उदाहरण दिले. भाषण करताना मध्येच तहान लागली तर घसा ओला करायला तिथे जे पाण्याचे ग्लास ठेवलेले होते. ते उचलून त्यांनी श्रोत्यांना दाखवले आणि म्हटले जो सकारात्मक विचार करील तो म्हणेल यात अर्धे पाणी आहे तर नकारात्मक विचार करणारा अर्धे रिकामी आहे असे म्हणेल. पण मी (म्हणजे मोदी) तिसर्‍या प्रकारचा माणूस आहे. मी म्हणतो हे ग्लास संपुर्ण भरलेले आहे. त्यात अर्धे पाणी व अर्धी हवा आहे. इथे बघण्यातला व दिसण्यातला फ़रक पडतो. अर्धे ग्लास रिकामे असू शकत नाही; हे वैज्ञानिक सत्यच आहे. पण ते किती लोक डोळसपणे बघू शकतात. आता कोणी म्हणेल, अर्धी हवा आहे म्हणजे काय मोठे? तशी आसमंतामध्येही हवा आहेच की सर्वदूर. मग अर्ध्या ग्लासात हवा असण्यात कुठली सकारात्मकता आली? तर त्याचे उत्तर असे, की त्या हवेचाही उपयोग होऊ शकतो का, याचा विचार ती आहे; असे डोक्यात असेल तरच होऊ शकतो. जिथे आपण फ़क्त अर्ध्या ग्लास पाण्याचाच साधन सामग्री म्हणून विचार करतो; तिथे मोदी अर्धा ग्लास हवेचाही उपयोग करून घेता येईल काय याचा विचार करतो, असा त्याचा अर्थ आहे
. ....विचारांचे अंतरंग शोधणारा प्रयास...

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 28/08/2013 - 20:53
या लेखातील एक उतारा : ....शहाणे व बुद्धीमंत आणि सामान्य माणुस यात एक मोठा फ़रक असतो, तो म्हणजे जे दिसते ते बघण्याची सामान्य माणसाची क्षमता. नेमकी उलट स्थिती बुद्धीमंत लोकांची असते. जे साध्या डोळ्यांनीही दिसू शकते, त्याच्यासाठीही शहाण्यांना चष्मा लावूनच बघायची सवय असते. सहाजिकच त्यांना असलेले दिसत नाही आणि नसलेले दिसत असते..... ----- वाहवा -----

शशिकांत ओक 26/02/2013 - 12:57
दहशतवादाला धर्म नसतो (?) The institute for Jihadi research"The institute for Jihadi research - ब्रि. मलिक"> आपल्या माध्यमातून, वॄत्तपत्रातून वा टिव्हीच्या वाहिन्यांवर जे शहाणे दहशतवादाबद्दल बोलत असतात, त्यांना मी पोपटपंची करणारे म्हणतो, तेव्हा मी असा कोण शहाणा लागून गेलो आहे, असा प्रश्न वाचकाच्या मनात येऊ शकतो आणि तो अजिबात चुकीचा नाही. तेव्हा आधी असे मी का म्हणावे; त्याचा खुलासा करणे अगत्याचे आहे. त्याचे कारण असे, की या सगळ्यांपेक्षा ब्रिगेडीयर मलिक यांच्या मताला अधिक महत्व आहे. कारण ज्या जिहादचा अनुभव आपण नित्यनेमाने घेत असतो, त्याची रणनिती व व्याख्या मुळात याच मलिकनी तयार केलेली आहे. ब्रिगेडीयर एस. के. मलिक यांच्या निरुपणाचा गोषवारा हा आहे. त्यांच्या विवेचनपुर्ण पुस्तकाला झिया उल हक यांनी खास प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यामुळेच बाकीचे काय बोलतात, त्याला मलिक यांच्या मूळ सिद्धांताची जोड व संदर्भ नसेल; तर त्यांची सगळी बडबड निव्वळ पोपटपंचीच ठरते. ...दुबळी धर्मश्रद्धा दहशतीला आमंत्रण देत असते. त्यामुळेच जिहादच्या पुर्वतयारीसाठी मुस्लिमेतर शत्रूच्या धर्मश्रद्धा डळमळीत करण्याची अत्यावश्यक असते. पण त्याचवेळी मुस्लिमांच्या धर्मश्रद्धा कडव्या करण्याचीही गरज असते. मानसिक दुबळेपणा तात्पुरता असतो, पण धार्मिक श्रद्धेचा दुबळेपणा कायमस्वरूपी असतो. मानवी आत्म्याला फ़क्त दहशतच स्पर्श करू शकते.’... ... जर शत्रूची श्रद्धा ढासळून टाकली, तरच त्याच्या काळजात धडकी भरवता येते. म्हणजेच त्याला दहशतीच्या प्रभावाखाली आणता येतो. म्हणूनच अंतिमत: शत्रूची धर्मश्रद्धा डळमळीत करण्यालाच सर्वाधिक महत्व असते. ज्यांच्या धार्मिक श्रद्धा पक्क्या व भक्कम असतात, त्यांच्यावर दहशतीचा कुठलाही परिणाम होत नाही. ...धर्मश्रद्धेच्या बळावर किंवा दुबळेपणावर (दहशतवाद) साधला जातो, हा त्यातला मुळ सिद्धांत आहे आणि आपण रोजच्या चर्चेतून काय ऐकत असतो? दहशतवादाला धर्म नसतो. आता सांगा तुम्ही बोधप्रद चर्चा ऐकत असता कि दहशतवाद जिहाद यावर पोपटपंची ऐकत असता?...

शशिकांत ओक 16/03/2013 - 00:34
अवघ्या सातशे रुपयात रोजगार हमी योजना? अतिशयोक्ती वाटते ना? पण तेच शंभर टक्के सत्य आहे. एका नेत्याच्या खिशातल्या सातशे रुपयांनी अशी अभूतपुर्व योजना सुरू झाली होती. तिची सुरूवात आजचे गृहमंत्री आर आर पाटिल यांच्या जन्मगाव तासगावात झाली. कारण तेव्हाच्या विधान परिषदेचे सभापती वि. स. पागे त्याच तासगावचे. त्यांच्याच शेतीमध्ये जे मजूर लागायचे; त्यासाठी खर्चाव्या लागणार्‍या मजूरीच्या हिशोबातून पागेंना ही कल्पना सुचली. घरात किती पैसे आहेत, अशी विचारणा त्यांनी पत्नीकडे केली. त्यांनी सातशे रुपये असे उत्तर दिल्यावर पागेसाहेबांनी मनोमन हिशोब केला. त्याचा अर्थ तेवढ्या पैशात पंधरा मजूरांना २० दिवस आपल्या शेतात काम देता येईल. त्या काळात शेतमजूराला दिवसाचा रोजगार दोन वा तीन रुपये मिळत असे. तो हिशोब त्यांच्या डोक्यात घिरट्या घालत राहिला.
वाचा व अभिप्राय कळवा...

सुनील 21/03/2013 - 23:19
१४ वा प्रतिसाद! १३ पैकी ७ प्रतिसाद एकट्या धागाकर्त्याचेच ;) म्हणून हा १४ वा. आता कसं ५०-५० झालं ;) बाकी तोरसेकरांचे लेख चाळले. मनोरंजक वाटताहेत. विकांतासाठी राखून ठेवलेत ;)

In reply to by सुनील

शशिकांत ओक 22/03/2013 - 00:16
सुनील, वरवर चाळून काय उपयोग... आपल्यासारख्या लोकांनी भाऊ तोरसेकर यांच्या विचारांशी सहमत असावे असे नाही. पण वैचारिक मरगळ दूर व्हावी यासाठी काही वाचायला ठेवतो कधी कधी...

चिंतामणी 27/03/2013 - 00:54
श्री. भाऊ तोरसेकर एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात
सहमत. मी नेहमीच त्यांचे ब्लॉगवरचे लेख वाचत असतो. बातम्यांचे वस्तुनिष्ठ पृथक्करण वाचनिय असते.

अनिरुद्ध प 03/05/2013 - 18:22
शशिकान्तजि, धन्यवाद ब्लोगच्या माहितीबद्दल आभार्,तसेच 'नमो'ना सलाम कारण या सगळ्यात अत्यत एकाकी पडुन सुद्धा त्यानि आपले कार्य चालु ठेवले.

शशिकांत ओक 10/08/2013 - 20:50
मित्रा हा धागा भाऊ तोरसेकरांच्या विविध विषयावरील लेखनावर आधारित आहे. कदाचित आपल्यला त्यांचे गॅलिलिओवरील विचार मान्य होत नसतील तर त्यावर आपले विचार मांडावेत.मला सल्ला देऊन काय उपयोग?

चित्रगुप्त 28/08/2013 - 20:42
भाऊ तोरसेकरांचे विविध विषयावरील लेखनाशी परिचय करून दिल्याबद्दल आभार. विशेष म्हणजे त्या लेखनातील उतारे आणि दुवे दिल्यामुळे मिपाकरांना आपापल्या आवडीप्रमाणे हवे ते लेख वाचणे शक्य झाले आहे. असेच माहितीपूर्ण धागे देत रहावे.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 28/08/2013 - 23:10
रंजक वाचनीय व मननीय आहेत... याशिवाय एक धागा देत आहे ... यावर आपले विचार वाचायला आवडेल... डॉ. अमित गोस्वामींच्या भाषण ऐकावे.. क्वांटम एक्टिव्हीस्ट याविषयावर भाषणाचा धागा ऐकावा...
मित्रांनो, काही दिवसांपुर्वी पुण्यनगरी दैनिक रेल्वे प्रवासात सहज वाचायला मिळाले. त्यातील 'उलटतपासणी' हे सदर वाचून व अरुंधती राय ताईंनी काढलेल्या अनमोल विचारांच्या धाग्यात सहभागी न होता हा नवा धागा टाकावासा वाटला. श्री. भाऊ तोरसेकर एक वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांचे लेख नुसतेच वाचनीय नसतात. तर मननीयही असतात. विविध बातम्यांमागील पटकन लक्षात न येणारी तथ्ये त्यात उलगडली जातात. अनेकदा नेमके असेच मला वाटते पण ते इतक्या अचूकपणे मांडलेले वाचून आपल्या मतांना/ विचारांना एक प्रकारचा आधार मिळतो असे वाटते. त्यांच्याशी वाद घालून त्यांचे वाभाडे काढणारे कमी.

रंगरेखा कलेचे-( Graphics) चे जग असते कसे ?

चौकटराजा ·

अभ्या.. 10/02/2013 - 20:54
वा राजासाब, सुरुवात एकदम झकास झाली आहे. समस्त मिपाकरांनो ही लेखमाला केवळ मनोरंजनासाठी नव्हे तुमचे संगणकावरचे, मिपावरचे, आंतरजालावरचे वावरणे बर्‍याच अंशी सुलभ करण्यासाठी आहे. पा़कृ चे फोटो कसे टाकू? खफवर व्हिडीओ कसा टाकू?, इमेज लहान कशी करु? अशा बेसिक प्रश्नांची उत्तरे तर मिळतीलच पण सध्याचे संवादाचे सर्वात सुलभ आणि परिणामकारक असे माध्यम 'ग्राफीक्स' याविषयी सुध्दा बर्‍याच शंकाचे निरसन होईल. (मुख्य म्हणजे संपादक लोकांचे काम जरासे हलके झाले तरी खूप छान) खूप खूप धन्यवाद राजासाब.

धन्या 11/02/2013 - 17:21
छान लेख आहे काका. तांत्रिक बारकावे अतिशय सहज सोप्या भाषेत समजावले आहेत.

अभ्या.. 10/02/2013 - 20:54
वा राजासाब, सुरुवात एकदम झकास झाली आहे. समस्त मिपाकरांनो ही लेखमाला केवळ मनोरंजनासाठी नव्हे तुमचे संगणकावरचे, मिपावरचे, आंतरजालावरचे वावरणे बर्‍याच अंशी सुलभ करण्यासाठी आहे. पा़कृ चे फोटो कसे टाकू? खफवर व्हिडीओ कसा टाकू?, इमेज लहान कशी करु? अशा बेसिक प्रश्नांची उत्तरे तर मिळतीलच पण सध्याचे संवादाचे सर्वात सुलभ आणि परिणामकारक असे माध्यम 'ग्राफीक्स' याविषयी सुध्दा बर्‍याच शंकाचे निरसन होईल. (मुख्य म्हणजे संपादक लोकांचे काम जरासे हलके झाले तरी खूप छान) खूप खूप धन्यवाद राजासाब.

धन्या 11/02/2013 - 17:21
छान लेख आहे काका. तांत्रिक बारकावे अतिशय सहज सोप्या भाषेत समजावले आहेत.
मानवी देहाला पांच संवेदना इंद्रिये आहेत त्यात त्चचेखालोखाल डोळा हे महत्वाचे संवेदना इंद्रिय आहे. कारण याने पाठविलेले संदेश ग्रहण मेंदूने करून बर्‍याच गोष्टीचे आकलन आपल्याला होत असते. डोळया पेक्षा त्चचेचे स्थान महत्वाचे असायचे कारण परिसराची अधिक महत्वाची माहिती उदा. तापमान त्वचा करून देते हे होय. ज्ञानासाठी मात्र डोळयाचे महत्व अनन्य असे आहे. डोळ्यातील सूक्ष्म रचनेमुळे आपल्याला रंगाचे , मितीचे, व आरेखनाचे ज्ञान होते. या तिन्ही मूलभूत घटकानी मिळून ज्याचे प्रकटीकरण होते त्यास ग्राफिक्स असे म्हणू या.

'स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' (लोकसत्ता - शरद जोशींचे सदर)

गंगाधर मुटे ·

गंगाधर मुटे 06/02/2013 - 14:16

विशेष लेख - लोकसत्ता

अर्थतज्ज्ञ आणि 'योद्धा शेतकरी' म्हणून गौरवले गेलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचं हे नवं सदर, दर दुसऱ्या व चौथ्या बुधवारी. राखेखालच्या या निखाऱ्यांमध्ये मातीशी नातं सांगणाऱ्या आर्थिक विचारांची धग अर्थातच राहील.. 23-01-13 चा लेख शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे आजचा लेख राखेखालचे निखारे : उलटी पट्टी ते रंगराजन अहवाल

गंगाधर मुटे 06/02/2013 - 14:16

विशेष लेख - लोकसत्ता

अर्थतज्ज्ञ आणि 'योद्धा शेतकरी' म्हणून गौरवले गेलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचं हे नवं सदर, दर दुसऱ्या व चौथ्या बुधवारी. राखेखालच्या या निखाऱ्यांमध्ये मातीशी नातं सांगणाऱ्या आर्थिक विचारांची धग अर्थातच राहील.. 23-01-13 चा लेख शेतकऱ्याला वाली नाहीच : राखेखालचे निखारे आजचा लेख राखेखालचे निखारे : उलटी पट्टी ते रंगराजन अहवाल

स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी' : राखेखालचे निखारे 

                                                                       

"रानमोगरा - माझी वाङ्मयशेती" दूरदर्शनवर

गंगाधर मुटे ·

पैसा 02/02/2013 - 20:43
एका लेखात बरंच काही लिहिलंत! उद्या कार्यक्रम नक्की बघेन.

कर्मधर्मसंयोगाने नेमके त्याच दिवशी प्रमोद देव साहेंबाच्या मुलीचे लग्न होते. शूटींगचा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांच्या मुलीच्या लग्नातही जाता आले. अक्षता टाकण्याचा मुहूर्त उलटून गेला असला तरी भोजनाचा कार्यक्रम ऐन बहारात होता. मलाही त्यानिमित्ताने अक्षता न टाकताच भोजनाचा अर्थात "पंचावन्नपक्वानाचा" यथेच्छ समाचार घेता आला. च्यायला, मी निघालो आणि तुम्ही पोहचला वाटतं. आपली भेट हुकली म्हणायची. बाकी, प्रमोद देवांच्या मुलीच्या लग्नात पंचावन्नपक्कावनाचा आस्वाद लैच भारी होता. मी अजूनही भेटेल त्याला किती मेनू होते राव जेवणाला हे आवर्जून सांगतो. असो, उद्या कार्यक्रम पाहीन. आपलं ननःपूर्वक अभिनंदन. -दिलीप बिरुटे (पहिल्या ब्लॉग विजेता स्पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षीस मिळवलेला)

गंगाधर मुटे 03/02/2013 - 22:13
ज्योति कामत, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :) --------------------------------------------------- "रानमोगरा" विषयी प्रसारीत झालेली ३.१९ मिनिटांची VDO क्लिप http://www.baliraja.com/node/442 येथे पाहता येईल.

मदनबाण 07/02/2013 - 21:14
अभिनंदन काका... :) बाकी प्रसन्न जोशीला पाहुन त्याला ब्लॉगर्स मेळाव्याला भेटलो होतो याची आठवण झाली.

पैसा 02/02/2013 - 20:43
एका लेखात बरंच काही लिहिलंत! उद्या कार्यक्रम नक्की बघेन.

कर्मधर्मसंयोगाने नेमके त्याच दिवशी प्रमोद देव साहेंबाच्या मुलीचे लग्न होते. शूटींगचा कार्यक्रम आटोपल्यावर त्यांच्या मुलीच्या लग्नातही जाता आले. अक्षता टाकण्याचा मुहूर्त उलटून गेला असला तरी भोजनाचा कार्यक्रम ऐन बहारात होता. मलाही त्यानिमित्ताने अक्षता न टाकताच भोजनाचा अर्थात "पंचावन्नपक्वानाचा" यथेच्छ समाचार घेता आला. च्यायला, मी निघालो आणि तुम्ही पोहचला वाटतं. आपली भेट हुकली म्हणायची. बाकी, प्रमोद देवांच्या मुलीच्या लग्नात पंचावन्नपक्कावनाचा आस्वाद लैच भारी होता. मी अजूनही भेटेल त्याला किती मेनू होते राव जेवणाला हे आवर्जून सांगतो. असो, उद्या कार्यक्रम पाहीन. आपलं ननःपूर्वक अभिनंदन. -दिलीप बिरुटे (पहिल्या ब्लॉग विजेता स्पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षीस मिळवलेला)

गंगाधर मुटे 03/02/2013 - 22:13
ज्योति कामत, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. :) --------------------------------------------------- "रानमोगरा" विषयी प्रसारीत झालेली ३.१९ मिनिटांची VDO क्लिप http://www.baliraja.com/node/442 येथे पाहता येईल.

मदनबाण 07/02/2013 - 21:14
अभिनंदन काका... :) बाकी प्रसन्न जोशीला पाहुन त्याला ब्लॉगर्स मेळाव्याला भेटलो होतो याची आठवण झाली.

८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण : एक पांगलेला वृत्तांत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

दादा कोंडके 14/01/2013 - 16:51
इतके दिवस नुसत्याच चर्चा आणि बातम्या वाचत होतो. कुणितरी प्रत्यक्ष जाउन केलेलं वार्तांकन वाचलं. बाकी तुम्हाला श्वार्ट ह्यांड येतं का? मी तिथं जाउन आलो असतो तर मला याच्या निम्मपण लिहिता आलं नसतं. :)

In reply to by दादा कोंडके

श्वॉर्ट ह्यांड येत नाही. पण, भरभर नोट्स काढायची सवय कामाला येते. हं आता भरभर लिहिण्याच्या नादात मला माझेच लिहिलेले शब्द कधीकधी ओळखू येत नाही, तो भाग वेगळा. चिठ्ठ्या-चपाट्या, पावत्या,पॉम्पलेट्स, टोल नाक्याच्या पावत्या, यावर हे सर्व साहित्य संमेलन पार पडले आहे. आपल्यासाठी ते सर्व दस्तऐवज सवडीने आपल्या खरडवहीत डकवेन म्हणतो :) श्वॉर्ट ह्यांड यायलाच पाहिजे. श्वॉर्ट ह्यांड शिकण्याचा माझा उत्साह अशा वेळी उसळी मारतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दादा कोंडके 15/01/2013 - 23:41
हं आता भरभर लिहिण्याच्या नादात मला माझेच लिहिलेले शब्द कधीकधी ओळखू येत नाही, तो भाग वेगळा.
म्हणून मग मी फोनमधलं रेकॉर्डर अ‍ॅप वापरून नंतर सवडीनं लिहून काढतो. पण आजुबाजूच्यांचं फुकाट मनोरंजन होतं. :)
आपल्यासाठी ते सर्व दस्तऐवज सवडीने आपल्या खरडवहीत डकवेन म्हणतो
नक्कीच.

In reply to by दादा कोंडके

>>> म्हणून मग मी फोनमधलं रेकॉर्डर अ‍ॅप वापरून नंतर सवडीनं लिहून काढतो. फोनमधील रेकॉर्डर वापरून पहिले मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.गंगाधर पानतावणे यांची मुलाखत मिपावर टाकली होती. सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी मात्र अशी रेकॉर्डिंग करतांना तुम्ही म्हणता तसं पब्लिक आपल्याकडे लै बावळटासारखे पाहात असते. आपल्याला लै संकोचल्यासारखे होते, ही गोष्ट मात्र खरी आहे. मी शक्यतो अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो. -दिलीप बिरुटे

In reply to by यशोधरा

साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो. त्यामुळे त्याविषयी माझ्याकडे काहीही माहिती नाही. -दिलीप बिरुटे

मदनबाण 14/01/2013 - 18:09
वॄतांत आवडला ! :) बाकी नविन मराठी पिढीसाठी मराठी साहित्य संमेलन = फालतु राजकारण + राजकिय हस्तक्षेप + विनाकारण वादावादी !

In reply to by मदनबाण

मृगनयनी 14/01/2013 - 19:56
वृत्तान्त छान आहे.... बाकी मदनबाणा'शी सहमत! फालतू लोकांच्या धमक्यांना घाबरून परशुरामाचे चित्र असलेली निमन्त्रणपत्रिका बदलली नसती.. तर आनन्द वाटला असता. किमान या प्रकाराबद्दल मा. शरद पवार काही बोलले असते( पक्षी: उघडपणे या प्रकाराची दखल घेतली असती..) तर बरे वाटले असते.. असो. सर्व जाती-जमातीतील हजारो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान परशुरामाचे चित्र सम्मेलनाच्या तिसर्‍या दिवशी ग्रामस्थांनी पुन्हा सन्मानपूर्वक स्टेजवर आणले.. त्याबद्दल अभिनन्दन!!!!

In reply to by मृगनयनी

यशोधरा 14/01/2013 - 20:46
मला वाटते की निमंत्रण पत्रिका बदलली गेली नाही. समारोपाची भाषणे ऐकली त्यावरुन मला असे वाटले. संयोजक श्री. जोशी आणि संमेलनाध्यक्ष श्री. कोतापल्ले ह्या दोघांची भाषणे दूरदर्शनकृपेने ऐकली आणि दोघांनीही सडेतोड भाषणे केली ह्याबद्दल दोघांचेही मनापासून अभिनंदन!

In reply to by यशोधरा

मृगनयनी 14/01/2013 - 21:14
मला वाटते की निमंत्रण पत्रिका बदलली गेली नाही.
यशोधरा ताई...दूरदर्शनव्यतिरिक्त इतर सर्व मराठी चॅनेलवरती भगवान परशुरामाचे चित्र, त्यांच्या परशुला दिलेले लेखणीचे स्वरूप आणि त्याबद्दल सम्भाजी ब्रिगेड' या एका अतिरेकी सन्घटनेने सम्मेलन उधळण्याची दिलेली धमकी..आणि केलेले आन्दोलन ...या सर्व गोष्टी वारंवार दाखवण्यात होत्या. सम्मेलनाच्या आधी १ दिवस ही निमन्त्रणपत्रिका बदलून भगवा झेन्डा असलेली नवीन निमंत्रण पत्रिका छापली गेली. व त्यानन्तर सं.ब्रि. ने आपले आन्दोलन मागे घेतले. सर्व वृत्तपत्रांमध्ये देखील ही बातमी प्रसारित झालेली होती. असो!.. यशोधरा ताई.... फक्त दूरदर्शनवर विसम्बून नका हो रहात जाऊ !!!!!

विटेकर 14/01/2013 - 18:17
खरे म्हणजे इतके आनि इतकेच चर्वित चर्वण व्हावे .. तरच मजा आहे ..रतिब घातला की कंटाळा येतो. बिरुटे सर .. धन्स !

पैसा 14/01/2013 - 20:20
वार्तांकनासाठी धन्यवाद! तुमच्या लॅपटॉपने राम म्हटला नसता तर अजून मजा आली असती! क्रांतीचे अभिनंदन! (तिचे फोटो फेसबुकावर उपलब्ध आहेत.)

प्रचेतस 15/01/2013 - 23:09
वर्तमानपत्रातून साहित्यबाह्य वादांशिवाय इतर बातम्याच नव्हत्या. तुमच्या प्रत्यक्षदर्शी वृत्तांतामुळे संमेलनातील साहित्याविषयीच्याही घडामोडी समजल्या.

आशु जोग 16/01/2013 - 02:41
आता स्पष्टच विचारतो अध्यक्ष कोतापल्ले कसे वाटले, कितपत प्रभावी ? आणि एक खाजगी प्रश्न (हळू आवाजात) असे साहित्य विषयक कार्यक्रम कव्हर करायला तुम्हा प्रा लोकांना कॉलेज आर्थिक पाठबळ पुरवते का ! तुमचा वृत्तांत तुमचे लिखाण चांगले वाटले

In reply to by आशु जोग

>>> अध्यक्ष कोतापल्ले कसे वाटले, कितपत प्रभावी ? कोणाच्या तुलनेत ? प्रभावी वाटण्यासाठी कोणाशी तरी तुलना करावी लागेल....! बाकी, व्यक्तिमत्त्व-लेखन-अध्यक्षीय भाषण याबाबतीत प्रत्येकाचं आपलं एक मोजमाप आहे, त्यावरुन असलेला प्रभावाबद्दल व्यक्तिसापेक्ष अशी चर्चा करता येईल असे वाटते. >>>असे साहित्य विषयक कार्यक्रम कव्हर करायला तुम्हा प्रा लोकांना कॉलेज आर्थिक पाठबळ पुरवते का अगं माय गं....काय छातीत कळ आनणारा विषय काढला. साहित्य विषयक कार्यक्रम कव्हर करायला महाविद्यालय कोणतेही आर्थिक पाठबळ देत नाही. अशा कार्यक्रमात साहित्य आणि भाषेविषयीच्या प्राध्यापकांनी सहभाग घेतला पाहिजे,अशी अपेक्षा असते. यात जवळ जवळ हौसेचा भाग जास्तच असतो. दुसरा मुद्दा असा की असा काही फंड सहभागी होण्यासाठी असतो का, तर असतो. विद्यापीठ अनुदान आयोग प्राध्यापकांनी आपलं ज्ञान अद्यावत करण्यासाठी विविध चर्चासत्रात, विभागीय, राष्ट्रीय आंतरराष्टीय,अशी जी काही स्थळं असतील तिथे प्राध्यापकांनी सहभाग घेतला पाहिजे त्यासाठी काही अनुदानही देत असते. महाविद्यालयाच्या जवळ जवळ 'मनावर' असतं की हे अनुदान प्राध्यापकांना द्यायचं किंवा नाही. काही महाविद्यालये असा फंड देत असते, काही देत नाही. प्राध्यापकांना सहभागी होण्यासाठीचे शुल्क, राहण्याची व्यवस्था, जेवण-खावण यासाठी आर्थिक मदत केली पाहिजे. मला अशी कोणतीही मदत मिळाली नाही. मी तसा अर्ज-बिर्जही केला नव्हता. -दिलीप बिरुटे

स्पंदना 16/01/2013 - 03:46
तासभर शरद पवार साहित्यावर बोलले? तसा माणुस हुषार आहे, पण त्यान आमचा गळा कापल्याने(आमचा म्हणजे शेतकर्‍यांचा) थोडा राग आहे त्याच्याबद्दल. असो. साराच वृतांत आवडला. अगदी रोख ठोक जस होत तस मांडणी आवडली.

चौकटराजा 16/01/2013 - 07:04
तर आमच्या ड्रायव्हरनं सोलापूरचा रस्ता पकडला होता. आ. म.- काही फारसे बिघडले नसते. सोलापूरला अभिजित मी नाही यांच्याकडे मस्त पाहुणचार झाला असता. थोडेफार फोटोशोप शिकता आले असते. सरावाने त्यावरही पुढे पेचडी करता आली असती व प्रा डो. च्या जागी प्रा. डॉ स्क्वेअर अशी एक्पोनंट पदवी आली असती. राजकीय लोक साहित्य संमेलनात दिसले तर वाद घातला जातो परंतु राजकारणात साहित्यिक आले तर आम्ही वाद घालत नाहीत आ.म. - दोन तीन उधारनं दिली म्हणजी झालं का काय ? राजकारण्यांची घुसखोरी मोजा नि साहित्येकांची मंग ड्येबिट ब्यालन्स कुटं येतो बघा ! शेख साहेब म्हणाले- ''तु मला भेटू नको, नाराज असल्यासारखी तु अशी वागू नको, प्रेमात नसल्यासारखी'' आमची चौकशी- हे एके शेख मुंबईचे तर नव्हेत ? असतील तर बातच नाही. आस्वाद व प्रतिभा यांचा कोणताही मजहब असत नाही असे मी त्याना म्हणालो होतो. अगदी व्यासपीठासमोरची जागा बळकावली. पण, जिथे बसलो तिथेही मला समाधान वाटेना. तेथून उठलो आ. म. क्या बात है प्रा डा साहेब ! आता पुढची स्वारी दिल्लीवर ! अहो , मन्मोहन यांची गच्छंती नक्की आहे व भाजप कडे नेताच नाही. पहा अशी संधी वारंवार येत नाही. पावर साहेबांची काही हरकत नसणारच साहित्यिकांच्या घुसखोरीला ! कसं ? आपला वात्रट चौ रा .

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा हा लेखाजोखा वाचून व छायाचित्रे बघून प्रत्यक्ष संमेलनाला हजेरी लावल्यासारखे वाटले. याबद्दल दिलीपरावांना कितीही धन्यवाद दिले तरी कमीच. कौतिकरावांचे नाव वाचूनही बरे वाटले कारण गेल्या दोन अडीच वर्षांपासून त्यांचे नाव साहित्य संमेलनांशी संबंधीत बातम्यांमध्ये येतच नव्हते. खरंच चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते. अवांतर - यशवंत मनोहर यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले आहे हे वाचून आनंद जाहला.

रुमानी 16/01/2013 - 10:09
सर ,मस्त ........! पांगलेला वृत्तांताची गोळा-बेरीज फोटोसहित अतिशय अचुक जमलीये. वृत्तांत आवडला .

विसुनाना 16/01/2013 - 12:07
साहित्य संमेलनाचा वृत्तान्त आवडला.'ऑंखो देखा हाल' म्हणजे डोळ्यांनी पाहिलेले हाल असे लहानपणी (रेडिओवर कॉमँटरी ऐकत असताना) वाटत असल्याने यालाही तसेच म्हणावे की नको? ;) थोड्या काड्या घालतो- १. संमेलनाचे 'ठाकरे व्यासपीठ' चीनच्या लाल रंगात रंगल्यासारखे दिसत आहे. मागे कुठे सोनेरी ड्रॅगन दिसतो का ते पाहिले पाहिजे. २. 'मराठी साहित्याच्यामराठीच्या अधिव्याख्यात्यांना लाजवेल असे त्यांचे(साहेबांचे) भाषण'(!) - बिरुटे सर, तुम्हीसुद्धा!? ३. 'समीक्षकांनी या (कल्पना दुधाळ यांच्या) काव्यसंग्रहातील कविता कशा सुमार दर्जाच्या आहेत, दखल घेण्याजोगी एकही कविता नाही, वगैरे मांडले होते...पुढे याच काव्यसंग्रहाने त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पुरस्कार आणि अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत' ----- पुढे तुम्हीच म्हणता'हल्ली दाद कशालाही मिळते' ;)

धन्यवाद्!डॉसाहेब. साहित्यसंमेलनाला हजेरी लाउन आम्हाला एक संतुलीत रिपोर्ट वाचायला दिल्याबद्दल. मा. शरद पवार साहेबांचे ह्या संमेलनातले भाषण म्हणजे एक अविस्मरनीय पर्वणी होती. सविस्तर सवड काढून लिहतो....

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

>>>मा. शरद पवार साहेबांचे ह्या संमेलनातले भाषण म्हणजे एक अविस्मरनीय पर्वणी होती. सविस्तर सवड काढून लिहतो.... उपरोध लक्षात आलाय, तरीही आपल्या लेखनाची वाट पाहतो. -दिलीप बिरुटे

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

>>> उपरोध नाही. खरे आहे तेच म्हणतोय. बरं.....! आणि स्वाक्षरीही वाचली आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि स्वाक्षरीही वाचली आहे.
स्वा. बद्दल खुलासा माझा दि १२/१२/२०१२ रोजीचा मा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तचा लेखाला कात्री लावण्यात आली होती. त्यांतरच्या लेखालाही कात्री लावण्यात आली होती. त्यासंदर्भात ही स्वाक्षरी आहे. डॉ.साहेब तुमच्याकडे रोख नव्हता. खुलासा संपला. मा. साहेबांच्या भाषणाबद्दल सविस्तर सवडीने...

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

आपला रोख माझ्याकडे नव्हता, धन्स पण सं.जवाबदारीही आहे 'रोखाबद्दल' थोडं खरडतो. आपला जाणता राजाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा धागा अप्रकाशित विभागात पाहिला. ''आज दि १२/१२/२०१२ रोजी मा. शरद पवार साहेबांचा ७२ वा वाढदिवस आहे. साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेबांना दीर्घायुष्य लाभो हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना'' हा नुसत्या दोन ओळींचा लेख कसा होऊ शकतो बरं ? अहो, आपल्या 'जाणत्या राजाबद्दल' खणखणीत लेख आला पाहिजे. संपादक दोन ओळींचा धागा, चार ओळींचा धागा अप्रकाशित करतात. कधी एखादे दोन धागे सुटलेही असतील. महापुरुषांच्या जयंत्या,मयंत्या, श्रद्धांजली, विशेष क्षेत्रातील मान्यवरांचे वाढदिवस, वगैरेंसाठी दोन ओळींपेक्षा उत्तमातला उत्तम लेख लिहून त्या लेखनाबरोबर त्या व्यक्तिचे अधिकाधिक कर्तृत्व, माहिती, वाचकांपर्यंत पोहचली पाहिजे, असं लेखन असलं पाहिजे. असं व्यक्तिगत मला वाटतं. बाकी, आपली स्वाक्षरी व्यक्तिगत मला अजिबात पटली नाही. आपण मला जिवाभावाचे वाटले म्हणून आपल्या आणि मिपाप्रेमापोटी हा खुलासा. -दिलीप बिरुटे

विकास 17/01/2013 - 22:17
सविस्तर वृत्तांताबद्दल आभार! कल्पना दुधाळांचा किस्सा भावला. टिकाकारांना भाष्य विचारायची गरज असते का हा मला पडलेला प्रश्न आहे. क्रांतीताईंच्या कविता (जर येथे नवीन असतील तर) त्यांनी येथे टाकाव्यात ही विनंती!

In reply to by विकास

तिची विरामचिन्हं नेहमीच तिच्या बोलक्या डोळ्यांत उद्गारचिन्हं भाव भिन्न भिन्न नवलाई, आनंद, कौतूक, खट्याळपणा भीती, वेदना, त्रागा, खेद, विषाद सगळं काही उच्चाराविना उद्गारणारी उद्गारचिन्हं !!! तिच्या बंद ओठांवरच्या अवतरणचिन्हांत कायमच वसलेलं गूढसं मौन आणि तिचे शब्द त्या भक्कम कवाडाच्या आत अडकलेले जन्मठेपेचे कैदी " " चुकून एखादा शब्द ओठांबाहेर आलाच तर त्याच्यापुढे अपरिहार्यपणे धावणारं अपसरणचिन्ह ................................... तिचं अपुरेपण सिद्ध करायला सिद्ध............ अर्ध ; स्वल्प , अपूर्ण : विरामांना तिच्या आयुष्यात स्थानच नाही हवाय कशाला तिला विराम? विरेल तेव्हा पाहू ; , : हो, पूर्णविराम मात्र आहे भाळावरच्या गोंदणटिकलीत. 'बस, सगळं संपलं इथे, सुरू होण्याआधीच.' ही नियतीच्या लेखाची इतिश्री दाखवणारा पूर्णविराम. संयोगचिन्हं - तिला ठाउकच नाहीत संयोग नामक काही संकल्पना अस्तित्वात तरी आहे? यदाकदाचित असलीच, तर भ्रामक असावी - बहुधा नसावीच. आता उरलं काय? अरे हो, प्रश्नचिन्ह राहिलंच ना ........... ते तर तिच्या पाचवीच्याही बरंच आधी पुजलेलं थेट तिच्या गर्भातल्या अस्तित्वापासून तिची सोबत करणारं खरंय की नाही?????????????

काल कल्पना दुधाळांचा फोन आला होता. मिसळपाववरील साहित्य संमेलनाचा वृत्तांत आवडला म्हणाल्या. मुंबईचे मिपाकर वाचक (नाव विसरलो) त्यांनी वृत्तांताबद्दल त्यांना सांगितलं. मस्त गप्पा झाल्या. अतिशय साधेपणा-सहजपणा बोलण्यात होता. 'कवितेच्या कोणत्याही मानदंडाची मला ओळख नाही, मी आपलं लिहित जाते' असं त्या म्हणाल्या. औरंगाबादचीही आठवण झाली. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन जेव्हा त्यांच्या कवितेचे वाचन चाललेलं तेव्हा कोणी तरी त्यांना सांगितलं, टीव्ही लावला तेव्हा दुसरी कविता वाचन सुरु होतं, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अतिशय आनंद झाला. आम्ही वाचक आपल्या पाठीशी आहोत उत्तमोत्तम लिहिण्यासाठी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छाही दिल्या. इंटरनेटाशी त्यांची तितकीशी ओळख नाही. प्रयत्न करत आहेत, शिकताहेत. ब्लॉग लिहा. सार्वजनिक संकेतस्थळावर लिहा, असेही म्हणालो पण त्यांना या जगात वावरायला कितपत आवडेल आत्ता तरी मला ते माहिती नाही. मुंबईच्या मिपाकर वाचकमित्राचे मनःपूर्वक आभार. आपल्यामुळे मला कवयित्री शी गप्पा करता आल्या. धन्स. -दिलीप बिरुटे -

दादा कोंडके 14/01/2013 - 16:51
इतके दिवस नुसत्याच चर्चा आणि बातम्या वाचत होतो. कुणितरी प्रत्यक्ष जाउन केलेलं वार्तांकन वाचलं. बाकी तुम्हाला श्वार्ट ह्यांड येतं का? मी तिथं जाउन आलो असतो तर मला याच्या निम्मपण लिहिता आलं नसतं. :)

In reply to by दादा कोंडके

श्वॉर्ट ह्यांड येत नाही. पण, भरभर नोट्स काढायची सवय कामाला येते. हं आता भरभर लिहिण्याच्या नादात मला माझेच लिहिलेले शब्द कधीकधी ओळखू येत नाही, तो भाग वेगळा. चिठ्ठ्या-चपाट्या, पावत्या,पॉम्पलेट्स, टोल नाक्याच्या पावत्या, यावर हे सर्व साहित्य संमेलन पार पडले आहे. आपल्यासाठी ते सर्व दस्तऐवज सवडीने आपल्या खरडवहीत डकवेन म्हणतो :) श्वॉर्ट ह्यांड यायलाच पाहिजे. श्वॉर्ट ह्यांड शिकण्याचा माझा उत्साह अशा वेळी उसळी मारतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दादा कोंडके 15/01/2013 - 23:41
हं आता भरभर लिहिण्याच्या नादात मला माझेच लिहिलेले शब्द कधीकधी ओळखू येत नाही, तो भाग वेगळा.
म्हणून मग मी फोनमधलं रेकॉर्डर अ‍ॅप वापरून नंतर सवडीनं लिहून काढतो. पण आजुबाजूच्यांचं फुकाट मनोरंजन होतं. :)
आपल्यासाठी ते सर्व दस्तऐवज सवडीने आपल्या खरडवहीत डकवेन म्हणतो
नक्कीच.

In reply to by दादा कोंडके

>>> म्हणून मग मी फोनमधलं रेकॉर्डर अ‍ॅप वापरून नंतर सवडीनं लिहून काढतो. फोनमधील रेकॉर्डर वापरून पहिले मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.गंगाधर पानतावणे यांची मुलाखत मिपावर टाकली होती. सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी मात्र अशी रेकॉर्डिंग करतांना तुम्ही म्हणता तसं पब्लिक आपल्याकडे लै बावळटासारखे पाहात असते. आपल्याला लै संकोचल्यासारखे होते, ही गोष्ट मात्र खरी आहे. मी शक्यतो अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो. -दिलीप बिरुटे

In reply to by यशोधरा

साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो. त्यामुळे त्याविषयी माझ्याकडे काहीही माहिती नाही. -दिलीप बिरुटे

मदनबाण 14/01/2013 - 18:09
वॄतांत आवडला ! :) बाकी नविन मराठी पिढीसाठी मराठी साहित्य संमेलन = फालतु राजकारण + राजकिय हस्तक्षेप + विनाकारण वादावादी !

In reply to by मदनबाण

मृगनयनी 14/01/2013 - 19:56
वृत्तान्त छान आहे.... बाकी मदनबाणा'शी सहमत! फालतू लोकांच्या धमक्यांना घाबरून परशुरामाचे चित्र असलेली निमन्त्रणपत्रिका बदलली नसती.. तर आनन्द वाटला असता. किमान या प्रकाराबद्दल मा. शरद पवार काही बोलले असते( पक्षी: उघडपणे या प्रकाराची दखल घेतली असती..) तर बरे वाटले असते.. असो. सर्व जाती-जमातीतील हजारो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान परशुरामाचे चित्र सम्मेलनाच्या तिसर्‍या दिवशी ग्रामस्थांनी पुन्हा सन्मानपूर्वक स्टेजवर आणले.. त्याबद्दल अभिनन्दन!!!!

In reply to by मृगनयनी

यशोधरा 14/01/2013 - 20:46
मला वाटते की निमंत्रण पत्रिका बदलली गेली नाही. समारोपाची भाषणे ऐकली त्यावरुन मला असे वाटले. संयोजक श्री. जोशी आणि संमेलनाध्यक्ष श्री. कोतापल्ले ह्या दोघांची भाषणे दूरदर्शनकृपेने ऐकली आणि दोघांनीही सडेतोड भाषणे केली ह्याबद्दल दोघांचेही मनापासून अभिनंदन!

In reply to by यशोधरा

मृगनयनी 14/01/2013 - 21:14
मला वाटते की निमंत्रण पत्रिका बदलली गेली नाही.
यशोधरा ताई...दूरदर्शनव्यतिरिक्त इतर सर्व मराठी चॅनेलवरती भगवान परशुरामाचे चित्र, त्यांच्या परशुला दिलेले लेखणीचे स्वरूप आणि त्याबद्दल सम्भाजी ब्रिगेड' या एका अतिरेकी सन्घटनेने सम्मेलन उधळण्याची दिलेली धमकी..आणि केलेले आन्दोलन ...या सर्व गोष्टी वारंवार दाखवण्यात होत्या. सम्मेलनाच्या आधी १ दिवस ही निमन्त्रणपत्रिका बदलून भगवा झेन्डा असलेली नवीन निमंत्रण पत्रिका छापली गेली. व त्यानन्तर सं.ब्रि. ने आपले आन्दोलन मागे घेतले. सर्व वृत्तपत्रांमध्ये देखील ही बातमी प्रसारित झालेली होती. असो!.. यशोधरा ताई.... फक्त दूरदर्शनवर विसम्बून नका हो रहात जाऊ !!!!!

विटेकर 14/01/2013 - 18:17
खरे म्हणजे इतके आनि इतकेच चर्वित चर्वण व्हावे .. तरच मजा आहे ..रतिब घातला की कंटाळा येतो. बिरुटे सर .. धन्स !

पैसा 14/01/2013 - 20:20
वार्तांकनासाठी धन्यवाद! तुमच्या लॅपटॉपने राम म्हटला नसता तर अजून मजा आली असती! क्रांतीचे अभिनंदन! (तिचे फोटो फेसबुकावर उपलब्ध आहेत.)

प्रचेतस 15/01/2013 - 23:09
वर्तमानपत्रातून साहित्यबाह्य वादांशिवाय इतर बातम्याच नव्हत्या. तुमच्या प्रत्यक्षदर्शी वृत्तांतामुळे संमेलनातील साहित्याविषयीच्याही घडामोडी समजल्या.

आशु जोग 16/01/2013 - 02:41
आता स्पष्टच विचारतो अध्यक्ष कोतापल्ले कसे वाटले, कितपत प्रभावी ? आणि एक खाजगी प्रश्न (हळू आवाजात) असे साहित्य विषयक कार्यक्रम कव्हर करायला तुम्हा प्रा लोकांना कॉलेज आर्थिक पाठबळ पुरवते का ! तुमचा वृत्तांत तुमचे लिखाण चांगले वाटले

In reply to by आशु जोग

>>> अध्यक्ष कोतापल्ले कसे वाटले, कितपत प्रभावी ? कोणाच्या तुलनेत ? प्रभावी वाटण्यासाठी कोणाशी तरी तुलना करावी लागेल....! बाकी, व्यक्तिमत्त्व-लेखन-अध्यक्षीय भाषण याबाबतीत प्रत्येकाचं आपलं एक मोजमाप आहे, त्यावरुन असलेला प्रभावाबद्दल व्यक्तिसापेक्ष अशी चर्चा करता येईल असे वाटते. >>>असे साहित्य विषयक कार्यक्रम कव्हर करायला तुम्हा प्रा लोकांना कॉलेज आर्थिक पाठबळ पुरवते का अगं माय गं....काय छातीत कळ आनणारा विषय काढला. साहित्य विषयक कार्यक्रम कव्हर करायला महाविद्यालय कोणतेही आर्थिक पाठबळ देत नाही. अशा कार्यक्रमात साहित्य आणि भाषेविषयीच्या प्राध्यापकांनी सहभाग घेतला पाहिजे,अशी अपेक्षा असते. यात जवळ जवळ हौसेचा भाग जास्तच असतो. दुसरा मुद्दा असा की असा काही फंड सहभागी होण्यासाठी असतो का, तर असतो. विद्यापीठ अनुदान आयोग प्राध्यापकांनी आपलं ज्ञान अद्यावत करण्यासाठी विविध चर्चासत्रात, विभागीय, राष्ट्रीय आंतरराष्टीय,अशी जी काही स्थळं असतील तिथे प्राध्यापकांनी सहभाग घेतला पाहिजे त्यासाठी काही अनुदानही देत असते. महाविद्यालयाच्या जवळ जवळ 'मनावर' असतं की हे अनुदान प्राध्यापकांना द्यायचं किंवा नाही. काही महाविद्यालये असा फंड देत असते, काही देत नाही. प्राध्यापकांना सहभागी होण्यासाठीचे शुल्क, राहण्याची व्यवस्था, जेवण-खावण यासाठी आर्थिक मदत केली पाहिजे. मला अशी कोणतीही मदत मिळाली नाही. मी तसा अर्ज-बिर्जही केला नव्हता. -दिलीप बिरुटे

स्पंदना 16/01/2013 - 03:46
तासभर शरद पवार साहित्यावर बोलले? तसा माणुस हुषार आहे, पण त्यान आमचा गळा कापल्याने(आमचा म्हणजे शेतकर्‍यांचा) थोडा राग आहे त्याच्याबद्दल. असो. साराच वृतांत आवडला. अगदी रोख ठोक जस होत तस मांडणी आवडली.

चौकटराजा 16/01/2013 - 07:04
तर आमच्या ड्रायव्हरनं सोलापूरचा रस्ता पकडला होता. आ. म.- काही फारसे बिघडले नसते. सोलापूरला अभिजित मी नाही यांच्याकडे मस्त पाहुणचार झाला असता. थोडेफार फोटोशोप शिकता आले असते. सरावाने त्यावरही पुढे पेचडी करता आली असती व प्रा डो. च्या जागी प्रा. डॉ स्क्वेअर अशी एक्पोनंट पदवी आली असती. राजकीय लोक साहित्य संमेलनात दिसले तर वाद घातला जातो परंतु राजकारणात साहित्यिक आले तर आम्ही वाद घालत नाहीत आ.म. - दोन तीन उधारनं दिली म्हणजी झालं का काय ? राजकारण्यांची घुसखोरी मोजा नि साहित्येकांची मंग ड्येबिट ब्यालन्स कुटं येतो बघा ! शेख साहेब म्हणाले- ''तु मला भेटू नको, नाराज असल्यासारखी तु अशी वागू नको, प्रेमात नसल्यासारखी'' आमची चौकशी- हे एके शेख मुंबईचे तर नव्हेत ? असतील तर बातच नाही. आस्वाद व प्रतिभा यांचा कोणताही मजहब असत नाही असे मी त्याना म्हणालो होतो. अगदी व्यासपीठासमोरची जागा बळकावली. पण, जिथे बसलो तिथेही मला समाधान वाटेना. तेथून उठलो आ. म. क्या बात है प्रा डा साहेब ! आता पुढची स्वारी दिल्लीवर ! अहो , मन्मोहन यांची गच्छंती नक्की आहे व भाजप कडे नेताच नाही. पहा अशी संधी वारंवार येत नाही. पावर साहेबांची काही हरकत नसणारच साहित्यिकांच्या घुसखोरीला ! कसं ? आपला वात्रट चौ रा .

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा हा लेखाजोखा वाचून व छायाचित्रे बघून प्रत्यक्ष संमेलनाला हजेरी लावल्यासारखे वाटले. याबद्दल दिलीपरावांना कितीही धन्यवाद दिले तरी कमीच. कौतिकरावांचे नाव वाचूनही बरे वाटले कारण गेल्या दोन अडीच वर्षांपासून त्यांचे नाव साहित्य संमेलनांशी संबंधीत बातम्यांमध्ये येतच नव्हते. खरंच चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते. अवांतर - यशवंत मनोहर यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले आहे हे वाचून आनंद जाहला.

रुमानी 16/01/2013 - 10:09
सर ,मस्त ........! पांगलेला वृत्तांताची गोळा-बेरीज फोटोसहित अतिशय अचुक जमलीये. वृत्तांत आवडला .

विसुनाना 16/01/2013 - 12:07
साहित्य संमेलनाचा वृत्तान्त आवडला.'ऑंखो देखा हाल' म्हणजे डोळ्यांनी पाहिलेले हाल असे लहानपणी (रेडिओवर कॉमँटरी ऐकत असताना) वाटत असल्याने यालाही तसेच म्हणावे की नको? ;) थोड्या काड्या घालतो- १. संमेलनाचे 'ठाकरे व्यासपीठ' चीनच्या लाल रंगात रंगल्यासारखे दिसत आहे. मागे कुठे सोनेरी ड्रॅगन दिसतो का ते पाहिले पाहिजे. २. 'मराठी साहित्याच्यामराठीच्या अधिव्याख्यात्यांना लाजवेल असे त्यांचे(साहेबांचे) भाषण'(!) - बिरुटे सर, तुम्हीसुद्धा!? ३. 'समीक्षकांनी या (कल्पना दुधाळ यांच्या) काव्यसंग्रहातील कविता कशा सुमार दर्जाच्या आहेत, दखल घेण्याजोगी एकही कविता नाही, वगैरे मांडले होते...पुढे याच काव्यसंग्रहाने त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पुरस्कार आणि अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत' ----- पुढे तुम्हीच म्हणता'हल्ली दाद कशालाही मिळते' ;)

धन्यवाद्!डॉसाहेब. साहित्यसंमेलनाला हजेरी लाउन आम्हाला एक संतुलीत रिपोर्ट वाचायला दिल्याबद्दल. मा. शरद पवार साहेबांचे ह्या संमेलनातले भाषण म्हणजे एक अविस्मरनीय पर्वणी होती. सविस्तर सवड काढून लिहतो....

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

>>>मा. शरद पवार साहेबांचे ह्या संमेलनातले भाषण म्हणजे एक अविस्मरनीय पर्वणी होती. सविस्तर सवड काढून लिहतो.... उपरोध लक्षात आलाय, तरीही आपल्या लेखनाची वाट पाहतो. -दिलीप बिरुटे

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

>>> उपरोध नाही. खरे आहे तेच म्हणतोय. बरं.....! आणि स्वाक्षरीही वाचली आहे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि स्वाक्षरीही वाचली आहे.
स्वा. बद्दल खुलासा माझा दि १२/१२/२०१२ रोजीचा मा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तचा लेखाला कात्री लावण्यात आली होती. त्यांतरच्या लेखालाही कात्री लावण्यात आली होती. त्यासंदर्भात ही स्वाक्षरी आहे. डॉ.साहेब तुमच्याकडे रोख नव्हता. खुलासा संपला. मा. साहेबांच्या भाषणाबद्दल सविस्तर सवडीने...

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

आपला रोख माझ्याकडे नव्हता, धन्स पण सं.जवाबदारीही आहे 'रोखाबद्दल' थोडं खरडतो. आपला जाणता राजाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा धागा अप्रकाशित विभागात पाहिला. ''आज दि १२/१२/२०१२ रोजी मा. शरद पवार साहेबांचा ७२ वा वाढदिवस आहे. साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेबांना दीर्घायुष्य लाभो हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना'' हा नुसत्या दोन ओळींचा लेख कसा होऊ शकतो बरं ? अहो, आपल्या 'जाणत्या राजाबद्दल' खणखणीत लेख आला पाहिजे. संपादक दोन ओळींचा धागा, चार ओळींचा धागा अप्रकाशित करतात. कधी एखादे दोन धागे सुटलेही असतील. महापुरुषांच्या जयंत्या,मयंत्या, श्रद्धांजली, विशेष क्षेत्रातील मान्यवरांचे वाढदिवस, वगैरेंसाठी दोन ओळींपेक्षा उत्तमातला उत्तम लेख लिहून त्या लेखनाबरोबर त्या व्यक्तिचे अधिकाधिक कर्तृत्व, माहिती, वाचकांपर्यंत पोहचली पाहिजे, असं लेखन असलं पाहिजे. असं व्यक्तिगत मला वाटतं. बाकी, आपली स्वाक्षरी व्यक्तिगत मला अजिबात पटली नाही. आपण मला जिवाभावाचे वाटले म्हणून आपल्या आणि मिपाप्रेमापोटी हा खुलासा. -दिलीप बिरुटे

विकास 17/01/2013 - 22:17
सविस्तर वृत्तांताबद्दल आभार! कल्पना दुधाळांचा किस्सा भावला. टिकाकारांना भाष्य विचारायची गरज असते का हा मला पडलेला प्रश्न आहे. क्रांतीताईंच्या कविता (जर येथे नवीन असतील तर) त्यांनी येथे टाकाव्यात ही विनंती!

In reply to by विकास

तिची विरामचिन्हं नेहमीच तिच्या बोलक्या डोळ्यांत उद्गारचिन्हं भाव भिन्न भिन्न नवलाई, आनंद, कौतूक, खट्याळपणा भीती, वेदना, त्रागा, खेद, विषाद सगळं काही उच्चाराविना उद्गारणारी उद्गारचिन्हं !!! तिच्या बंद ओठांवरच्या अवतरणचिन्हांत कायमच वसलेलं गूढसं मौन आणि तिचे शब्द त्या भक्कम कवाडाच्या आत अडकलेले जन्मठेपेचे कैदी " " चुकून एखादा शब्द ओठांबाहेर आलाच तर त्याच्यापुढे अपरिहार्यपणे धावणारं अपसरणचिन्ह ................................... तिचं अपुरेपण सिद्ध करायला सिद्ध............ अर्ध ; स्वल्प , अपूर्ण : विरामांना तिच्या आयुष्यात स्थानच नाही हवाय कशाला तिला विराम? विरेल तेव्हा पाहू ; , : हो, पूर्णविराम मात्र आहे भाळावरच्या गोंदणटिकलीत. 'बस, सगळं संपलं इथे, सुरू होण्याआधीच.' ही नियतीच्या लेखाची इतिश्री दाखवणारा पूर्णविराम. संयोगचिन्हं - तिला ठाउकच नाहीत संयोग नामक काही संकल्पना अस्तित्वात तरी आहे? यदाकदाचित असलीच, तर भ्रामक असावी - बहुधा नसावीच. आता उरलं काय? अरे हो, प्रश्नचिन्ह राहिलंच ना ........... ते तर तिच्या पाचवीच्याही बरंच आधी पुजलेलं थेट तिच्या गर्भातल्या अस्तित्वापासून तिची सोबत करणारं खरंय की नाही?????????????

काल कल्पना दुधाळांचा फोन आला होता. मिसळपाववरील साहित्य संमेलनाचा वृत्तांत आवडला म्हणाल्या. मुंबईचे मिपाकर वाचक (नाव विसरलो) त्यांनी वृत्तांताबद्दल त्यांना सांगितलं. मस्त गप्पा झाल्या. अतिशय साधेपणा-सहजपणा बोलण्यात होता. 'कवितेच्या कोणत्याही मानदंडाची मला ओळख नाही, मी आपलं लिहित जाते' असं त्या म्हणाल्या. औरंगाबादचीही आठवण झाली. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन जेव्हा त्यांच्या कवितेचे वाचन चाललेलं तेव्हा कोणी तरी त्यांना सांगितलं, टीव्ही लावला तेव्हा दुसरी कविता वाचन सुरु होतं, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अतिशय आनंद झाला. आम्ही वाचक आपल्या पाठीशी आहोत उत्तमोत्तम लिहिण्यासाठी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छाही दिल्या. इंटरनेटाशी त्यांची तितकीशी ओळख नाही. प्रयत्न करत आहेत, शिकताहेत. ब्लॉग लिहा. सार्वजनिक संकेतस्थळावर लिहा, असेही म्हणालो पण त्यांना या जगात वावरायला कितपत आवडेल आत्ता तरी मला ते माहिती नाही. मुंबईच्या मिपाकर वाचकमित्राचे मनःपूर्वक आभार. आपल्यामुळे मला कवयित्री शी गप्पा करता आल्या. धन्स. -दिलीप बिरुटे -
उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता.

'बीपी' (बालक पालक)

किसन शिंदे ·

कालच पाहिला.. पब्लिक खरी बीपि बघताना कॉमेंटस पास करणार नाहीत येवढ्या कॉमेंटस टाकत होत.. येडXX साले.. चित्रपट आवडला हे वेगळे सांगायला नको... जरुर बघा..

अत्यंत नाजुक पण महत्वाचा विषय! मुलांना लैंगिकतेची पहीली ओळख अश्लीलतेने होते ही सर्वात दुर्भाग्याची आणि चिंताजनक गोष्ट आहे! एक-दोन महिन्यांपूर्वीच टेडातल्या टॉकमध्ये Make Love Not Porn नावाचा एक टॉक बघितला. न कळत्या वयातली मुलं पोर्न बघुन आपल्या साथीदाराकडूनही तशाच प्रकारच्या अपेक्षा ठेवतात असा त्या टॉकचा विषय. ते पाहून असा वाटलं की खरं तर लैंगिक शिक्षणाची व्याप्ती खूप जास्त आहे आणि त्याबाबतीत पाश्चात्य देशही फार पुढे गेलेले नाहीत. भारतात तर बोलायलाच नको!

मला मझ्या शाळेतला वीशु आठवला..... आपल्या प्रत्येकाच्या वर्गात किन्वा शाळेत एक विशु होता...... विशु चा अभिनय खुप आवडला.... सगळ्यानी खुप छान काम केलय. सई ऐवजी दुसरि कुणीहि घेतलि अस्ति तरी चालल अस्त.... बाकी सगळ अप्रतिम होत......

इनिगोय 06/01/2013 - 20:04
परीक्षण छानच. 'हरवली पाखरे' गाणं एकदम मस्त ठेका धरायला लावणारं आहे. मराठीत एवढा प्रगल्भ विषय हाताळल्याचे कौतूक वाटले. तुम्ही सिनेमा पाहिलात तिथे प्रेक्षकांची प्रतिक्रिया कशी होती?

In reply to by इनिगोय

किसन शिंदे 06/01/2013 - 21:13
मी पाहिलेल्या दुपारच्या शो ला सिनेमागृह जवळजवळ हाऊसफुल्ल झालं होतं. चित्रपट पुर्वार्धात विनोदी आणि उत्तरार्धात गंभीरतेकडे झुकत जातो. बहुतेक सर्वच प्रेक्षकांना चित्रपट आवडला होता. माझ्या मागे बसलेल्या १२ ते १६ वयोगटातल्या मुलांनी चित्रपटाचा पुरेपूर आनंद घेतला.

In reply to by इनिगोय

नन्दादीप 12/01/2013 - 20:57
आजच दुपारी पाहीला. पुर्वार्धात प्रचंड टाळ्या आणी शिट्ट्या,,, पन उत्तरार्धात मात्र त्याच प्रेक्षकांनी योग्य ठिकाणी टाळ्या वाजवून दाद पण दिली.

सुंदर लिखाण झाले आहे , आमच्या शाळेचा माझी विद्यार्थी व पक्का डोंबिवलीकर रवी दादाने हा विषय मस्तच मांडला आहे त्याची मधली सुट्टी मधील मुलाखत पाहण्यासारखी आहे ,

गवि 07/01/2013 - 12:17
मुलामुलींनी एकत्र बसून तशी कॅसेट पाहणे, मुलगी पिवळ्या पुस्तकाचं वाचन करतेय असे सीन पाहण्याइतका आपला ऑडियन्स म्याच्युअर नसल्याने अशा वेळी कॉमेंट्स, शिट्या येत असतील की काय अशी शंका येते. चित्रपटाच्या उत्तम थीमला असं पब्लिक मारक ठरतं. याच कारणाने सहकुटुंब बघण्यातही समस्या येऊ शकते. पण हळूहळू बदल होईल अशी आशा.. चित्रपट पाहिला जाईल.. धन्यवाद किसना..

गणपा 07/01/2013 - 12:42
किसन्या मोट्टा लेखक झालास बा. तुझा लेख एका चोरानं चेपूवर चोप्य पस्ते केलाय. मी निषेध नोंदवून आलोच आहे. (तो किति काळ टिकेल ते त्या चोरासच माहित.) म्हटलं तुझ्या कानावर घालावं. :) https://www.facebook.com/photo.php?fbid=585447694802555&set=a.199932180020777.57510.199919590022036&type=1 ही चोरी श्रीकृष्ण ठाकूर या मिपाकरांनी नजरेस आणुन दिल्याबद्दल त्यांचे ही आभार. :)

तिमा 07/01/2013 - 12:51
परीक्षण आवडले. पण आचरट कॉमेंटस करणारी टाळकी सगळीकडे असतातच. त्यांनी चित्रपट बघताना बेरंग करु नये ही अपेक्षा आहे. नाहीतर मुलांना योग्य शिक्षण न मिळता त्या कॉमेंटसच लक्षांत रहायच्या!

स्पा 07/01/2013 - 12:52
चित्रपट खास जाऊन अर्थातच बघणार नाही चायला, समाज प्रबोधनाचा ठेका काय फक्त मराठी वाल्यांनी घेतलाय काय ? उठसुठ , याच्या वर प्रबोधन , त्याच्यावर प्रबोधन ... आम्हाला करमणूक हवी " दबंग " सारखी ;) प्रबोधन वेग्रे पाहू नंतर "टीवी" ला आल्यावर

In reply to by स्पा

किसन शिंदे 07/01/2013 - 15:04
मराठी वाल्यांनी घेतलाय काय ? उठसुठ , याच्या वर प्रबोधन , त्याच्यावर प्रबोधन ...
मराठी चित्रपटांबद्दल हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे. हि असली मानसिकता आधी बदलायला हवीय. बालक पालक हा चित्रपट प्रबोधन तर करतोच पण त्याचबरोबर १००% मनोरंजनही करतो.

In reply to by किसन शिंदे

स्पा 07/01/2013 - 15:09
मराठी चित्रपटांबद्दल हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे. चुकीचा समज = गैर समज dats व्हाय चुकीचा गैरसमज = योग्य समज हि असली मानसिकता आधी बदलायला हवीय. तेच म्हणतोय , मराठी दिग्दर्शक , निर्मात्यांनी मानसिकता बदलायला हवी ;)

सूड 07/01/2013 - 13:53
शन्वारीच मूव्ही पाह्यला !! प्रचंड आवडला. पब्लिक बरंच मॅच्युअर वाटलं त्या शो ला आलेलं. सुरुवातीची पाच मिनीटं सोडली तर कमेंट्स न येता उत्तम संवाद, रिअ‍ॅक्शनला टाळ्यांनी प्रतिसाद मिळत होता. परिक्षणही उत्तम लिहीलंय.

स्मिता. 07/01/2013 - 15:07
चिरेअपटाचे परिक्षण आवडले. संधी मिलाली की नक्की बघेन. बाकी फोटोत दिसतंय की 'अश्या' चित्रफिती मुलं-मुली एकत्र बसून बघतायेत हे जरा पचायला जड जातंय... पण आपल्या माहितीच्या बाहेरही जग असतं किंवा दिग्दर्शकाने थोडी लिबर्टी घेतली असावी हे मान्य.

अनन्न्या 07/01/2013 - 19:24
आम्हा याच वयातील मुलांच्या पालकांसाठी खरं तर या विषयावर संवाद साधणं अवघड्च होऊन जातय. मी नियमितपणे लोकसत्ता-चतुरंग सारख्या पुरवण्या वाचत असते. नक्कीच पाहीन हा चित्रपट!!

सिनेमात काही प्रसंगांना प्रेक्षक वेड्या वाकड्या कॉमेंट करतात आणि त्याने सहकुटुंब परीवाला जाण्यास अनेकांना संकोच वाटतो , माझे ह्या बाबतीत थोडे वेगळे म्हणणे आहे , जे आपल्या बायको व मुलांसोबत ह्या सिनेमाला येतात , त्यांची बायका व मुले ह्या समाजात त्यांच्या इतकीच समाजात वावरत असतात , आणि व अश्या प्रवृत्ती समाजात त्यांना नेहमीच दिसत असतात , माझ्या मते अश्या प्रवृत्तींना लाजून किंवा ऑकवर्ड वाटण्याचे काहीच गरज नाही , उलट ह्या प्रवृत्ती समाजात आहेत , किंबहुना हा सिनेमा अश्याच कॉमेंट करणाऱ्या प्रेक्षक नेमके कसे घडले व आपल्या समाजात अश्या प्रवृत्ती कश्या बनतात ह्याचे एक वास्तव तुम्हा आमच्या समोर मांडण्यासाठी बनवला आहे. आपली मुले अश्या कॉमेंट करणाऱ्या वर्गाचा हिस्सा होऊ नये अशी प्रकर्षाने जाणीव होऊन कदाचित प्रेक्षक लैंगिक शिक्षणाचा अधिक गांभीर्याने विचार करतील . जेव्हा थेटर मध्ये अश्या प्रसंगांना कॉमेंट येतात तेव्हा ह्या सिनेमा निर्मितीचा उद्देश व पालकांना योग्य तो संदेश हा सिनेमा ऑन लाईन व ऑफ लाईन समजवून देतो,

मालोजीराव 08/01/2013 - 12:01
किस्ना मस्त परीक्षण ...बघतो लवकरच ...बाकी सरकारने लैंगिक शिक्षण वर्ग या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असे वाटते आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत ते लक्षात घेता. को-एड शिक्षण पद्धती हा एक या गोष्टींना आळा घालण्याचा चांगला उपाय होऊ शकतो.फक्त मुलांच्या किंवा फक्त मुलींच्या शाळा बंद कराव्यात असं वैयक्तिक मत आहे.

In reply to by मालोजीराव

बॅटमॅन 08/01/2013 - 12:04
को-एड शिक्षण पद्धती हा एक या गोष्टींना आळा घालण्याचा चांगला उपाय होऊ शकतो.फक्त मुलांच्या किंवा फक्त मुलींच्या शाळा बंद कराव्यात असं वैयक्तिक मत आहे.
+१०००००००००००००००००००. पूर्ण सहमत. ही नक्कीच एक चांगली सुरुवात होऊ शकते. (सर्व शिक्षण कोएड शाळेत झालेला) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 16/01/2013 - 23:57
आमच्या कोएड शाळेमध्ये नववीत असताना सेक्स एज्युकेशनचे वर्ग झाले होते. आणि मला आठवतंय, सर्व मुला-मुलींनी गांभीर्याने ते ऐकून घेतले. (प्रश्न विचारण्याचं धाडस मात्र कोणाला झालं नाही)

अजुन पाहीला नाही पण अतिशय सहज सुंदर परीक्षणामुळे काही प्रश्न सहज मनात आले जे बहुदा चित्रपट बघुनही तसेच रहावेत. हा चित्रपट पसंतीला इतका का उतरतोय ? सुंदर दिग्दर्शन ? मराठीसाठी रोचक व धाडसी विषय ? की काही इतर कारण आहे ? विषय व हाताळणी कशीही असो ह्या चित्रपटामुळे लैगीक साहीत्याचा पौगंडावस्थेतला (व थोडासा आधीचाही ) वाचक वाढण्यात हातभार लागेल काय ?
चाळीतल्या मुलीला आय लव्ह यु बोलण्यापासून ते नेहमी सोबत वावरणार्‍या मैत्रिणीबद्दल आकर्षण निर्माण होणे अशा अनेक चुकीच्या गोष्टी करण्यापर्यंत त्या मुलांची मजल जाते.
नेहमी सोबत वावरणार्‍या मैत्रिणीबद्दल आकर्षण निर्माण होण्यात विषेश गैर काय आहे ? मुलींची कोणत्या चुका करण्यापर्यंत मजल जाते ?

छोटा डॉन 22/01/2013 - 13:49
गेल्या विकांताला चित्रपट पाहिला. आवडला की नाही ते सांगता येत नाही, मात्र चित्रपट पाहण्याजोगा आहे हे नक्की. १००% अपेक्ष कशाकडुनच ठेऊ नये ह्या ब्रिदवाक्यानुसार चित्रपटात जे जे शक्य आहे ते योग्य पद्धतीने दाखवले आहे हे आवर्जुन सांगतो. सगळ्यांची अ‍ॅक्टिंग उत्तम, खासकरुन बच्चेकंपनीने धमाल अ‍ॅक्टिंग केली आहे. किशोर कदमांचा रोल जरा 'जास्तच' वाटला, कदाचित बेअरिंग फारच झाले असावे असा अंदाज आहे. बाकी चित्रपट रोचक. - छोटा डॉन

पैसा 23/01/2013 - 09:22
किसनाचा हा लेख मला २/३ लोकांनी किसनाचं नाव वगळून फॉरवर्ड केलाय. मी त्यांना लेखाबद्दल सांगितलं. पण नेमके किती प्रमाणात आणि कोण वापरत आहे हे कोणी शोधून काढू शकेल का?

In reply to by पैसा

ऋषिकेश 24/01/2013 - 10:27
हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर काहि तांत्रिक उपाय करता येतील का? मलाही अनेकदा मराठी संस्थळांवरचे लेख स्वतःचे म्हणून येतात. त्यांना मुळ लेखकाबद्दल सांगितलं तर प्रतिसाद येतो की "अरे मी तर फक्त मला आलेले इमेल फॉरवर्ड केले", जो पहिल्यांदा चोरी करतो त्याच्यापर्यंत योग्य तो मेसेज गेला पाहिजे. हे स्थळ मुक्त आहे, इथे होशी लेखक येतात वगैरे सगळं खरं असलं, तरी मुळ लेखकाचा नामोल्लेखही न करता (प्रसंगी लेखनाचे श्रेय स्वतः घेऊन) असे करणे अत्यंत गैर वाटते. बाकी हा चित्रपट अजून पहाण्याचा योग आलेला नाही. बघु कशी कसे जमतेय ते

विश्वेश 23/01/2013 - 09:59
चार पाच लोकांच्या मुलाखती घेऊन ( "तुम्ही लहानपणी काय केलेत? कसे केलेत? कोणाबरोबर केलेत?" ) ते प्रसंग एकत्र जोडून त्यात मसाला घालून दाखवण्याचा प्रयत्न. ज्यांना नटरंग किवा बालगंधर्व आवडला त्यांना हा नक्की आवडेल ... मनोरंजक प्रसंगातून समाज प्रबोधन होते हे मला जरा पटणे अवघड आहे. माझ्या ओळखीतील टिनएजर्स ना विचारल्यास त्यांच्या मते पहिला हाफ त्यांनी एन्जोय केला आणि दुसर्या हाफ ला त्यांना झोप आली ... हा विषय गंभीर आहे आणि तो गंभीरपणे मांडला पाहिजे आणि मुलांनी देखील गंभीरपणे घेतला पाहिजे ... अर्थात यात त्यांच्या आई-बापाची जास्त जबाबदारी आहे. अमराठी (ज्यांना मराठी बोलता येत नाही, मराठी संस्कृतीशी ज्यांची नाळ जुडली नाही असे) लोकांनी केलेले संगीताचे भजे देखील खूपले मी कदाचित पुणे ५२ नंतर हा पहिला त्यामुळे नसेल आवडला (पुणे ५२ आपल्याला लई आवडला बुआ !)

कालच पाहिला.. पब्लिक खरी बीपि बघताना कॉमेंटस पास करणार नाहीत येवढ्या कॉमेंटस टाकत होत.. येडXX साले.. चित्रपट आवडला हे वेगळे सांगायला नको... जरुर बघा..

अत्यंत नाजुक पण महत्वाचा विषय! मुलांना लैंगिकतेची पहीली ओळख अश्लीलतेने होते ही सर्वात दुर्भाग्याची आणि चिंताजनक गोष्ट आहे! एक-दोन महिन्यांपूर्वीच टेडातल्या टॉकमध्ये Make Love Not Porn नावाचा एक टॉक बघितला. न कळत्या वयातली मुलं पोर्न बघुन आपल्या साथीदाराकडूनही तशाच प्रकारच्या अपेक्षा ठेवतात असा त्या टॉकचा विषय. ते पाहून असा वाटलं की खरं तर लैंगिक शिक्षणाची व्याप्ती खूप जास्त आहे आणि त्याबाबतीत पाश्चात्य देशही फार पुढे गेलेले नाहीत. भारतात तर बोलायलाच नको!

मला मझ्या शाळेतला वीशु आठवला..... आपल्या प्रत्येकाच्या वर्गात किन्वा शाळेत एक विशु होता...... विशु चा अभिनय खुप आवडला.... सगळ्यानी खुप छान काम केलय. सई ऐवजी दुसरि कुणीहि घेतलि अस्ति तरी चालल अस्त.... बाकी सगळ अप्रतिम होत......

इनिगोय 06/01/2013 - 20:04
परीक्षण छानच. 'हरवली पाखरे' गाणं एकदम मस्त ठेका धरायला लावणारं आहे. मराठीत एवढा प्रगल्भ विषय हाताळल्याचे कौतूक वाटले. तुम्ही सिनेमा पाहिलात तिथे प्रेक्षकांची प्रतिक्रिया कशी होती?

In reply to by इनिगोय

किसन शिंदे 06/01/2013 - 21:13
मी पाहिलेल्या दुपारच्या शो ला सिनेमागृह जवळजवळ हाऊसफुल्ल झालं होतं. चित्रपट पुर्वार्धात विनोदी आणि उत्तरार्धात गंभीरतेकडे झुकत जातो. बहुतेक सर्वच प्रेक्षकांना चित्रपट आवडला होता. माझ्या मागे बसलेल्या १२ ते १६ वयोगटातल्या मुलांनी चित्रपटाचा पुरेपूर आनंद घेतला.

In reply to by इनिगोय

नन्दादीप 12/01/2013 - 20:57
आजच दुपारी पाहीला. पुर्वार्धात प्रचंड टाळ्या आणी शिट्ट्या,,, पन उत्तरार्धात मात्र त्याच प्रेक्षकांनी योग्य ठिकाणी टाळ्या वाजवून दाद पण दिली.

सुंदर लिखाण झाले आहे , आमच्या शाळेचा माझी विद्यार्थी व पक्का डोंबिवलीकर रवी दादाने हा विषय मस्तच मांडला आहे त्याची मधली सुट्टी मधील मुलाखत पाहण्यासारखी आहे ,

गवि 07/01/2013 - 12:17
मुलामुलींनी एकत्र बसून तशी कॅसेट पाहणे, मुलगी पिवळ्या पुस्तकाचं वाचन करतेय असे सीन पाहण्याइतका आपला ऑडियन्स म्याच्युअर नसल्याने अशा वेळी कॉमेंट्स, शिट्या येत असतील की काय अशी शंका येते. चित्रपटाच्या उत्तम थीमला असं पब्लिक मारक ठरतं. याच कारणाने सहकुटुंब बघण्यातही समस्या येऊ शकते. पण हळूहळू बदल होईल अशी आशा.. चित्रपट पाहिला जाईल.. धन्यवाद किसना..

गणपा 07/01/2013 - 12:42
किसन्या मोट्टा लेखक झालास बा. तुझा लेख एका चोरानं चेपूवर चोप्य पस्ते केलाय. मी निषेध नोंदवून आलोच आहे. (तो किति काळ टिकेल ते त्या चोरासच माहित.) म्हटलं तुझ्या कानावर घालावं. :) https://www.facebook.com/photo.php?fbid=585447694802555&set=a.199932180020777.57510.199919590022036&type=1 ही चोरी श्रीकृष्ण ठाकूर या मिपाकरांनी नजरेस आणुन दिल्याबद्दल त्यांचे ही आभार. :)

तिमा 07/01/2013 - 12:51
परीक्षण आवडले. पण आचरट कॉमेंटस करणारी टाळकी सगळीकडे असतातच. त्यांनी चित्रपट बघताना बेरंग करु नये ही अपेक्षा आहे. नाहीतर मुलांना योग्य शिक्षण न मिळता त्या कॉमेंटसच लक्षांत रहायच्या!

स्पा 07/01/2013 - 12:52
चित्रपट खास जाऊन अर्थातच बघणार नाही चायला, समाज प्रबोधनाचा ठेका काय फक्त मराठी वाल्यांनी घेतलाय काय ? उठसुठ , याच्या वर प्रबोधन , त्याच्यावर प्रबोधन ... आम्हाला करमणूक हवी " दबंग " सारखी ;) प्रबोधन वेग्रे पाहू नंतर "टीवी" ला आल्यावर

In reply to by स्पा

किसन शिंदे 07/01/2013 - 15:04
मराठी वाल्यांनी घेतलाय काय ? उठसुठ , याच्या वर प्रबोधन , त्याच्यावर प्रबोधन ...
मराठी चित्रपटांबद्दल हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे. हि असली मानसिकता आधी बदलायला हवीय. बालक पालक हा चित्रपट प्रबोधन तर करतोच पण त्याचबरोबर १००% मनोरंजनही करतो.

In reply to by किसन शिंदे

स्पा 07/01/2013 - 15:09
मराठी चित्रपटांबद्दल हा अतिशय चुकीचा गैरसमज आहे. चुकीचा समज = गैर समज dats व्हाय चुकीचा गैरसमज = योग्य समज हि असली मानसिकता आधी बदलायला हवीय. तेच म्हणतोय , मराठी दिग्दर्शक , निर्मात्यांनी मानसिकता बदलायला हवी ;)

सूड 07/01/2013 - 13:53
शन्वारीच मूव्ही पाह्यला !! प्रचंड आवडला. पब्लिक बरंच मॅच्युअर वाटलं त्या शो ला आलेलं. सुरुवातीची पाच मिनीटं सोडली तर कमेंट्स न येता उत्तम संवाद, रिअ‍ॅक्शनला टाळ्यांनी प्रतिसाद मिळत होता. परिक्षणही उत्तम लिहीलंय.

स्मिता. 07/01/2013 - 15:07
चिरेअपटाचे परिक्षण आवडले. संधी मिलाली की नक्की बघेन. बाकी फोटोत दिसतंय की 'अश्या' चित्रफिती मुलं-मुली एकत्र बसून बघतायेत हे जरा पचायला जड जातंय... पण आपल्या माहितीच्या बाहेरही जग असतं किंवा दिग्दर्शकाने थोडी लिबर्टी घेतली असावी हे मान्य.

अनन्न्या 07/01/2013 - 19:24
आम्हा याच वयातील मुलांच्या पालकांसाठी खरं तर या विषयावर संवाद साधणं अवघड्च होऊन जातय. मी नियमितपणे लोकसत्ता-चतुरंग सारख्या पुरवण्या वाचत असते. नक्कीच पाहीन हा चित्रपट!!

सिनेमात काही प्रसंगांना प्रेक्षक वेड्या वाकड्या कॉमेंट करतात आणि त्याने सहकुटुंब परीवाला जाण्यास अनेकांना संकोच वाटतो , माझे ह्या बाबतीत थोडे वेगळे म्हणणे आहे , जे आपल्या बायको व मुलांसोबत ह्या सिनेमाला येतात , त्यांची बायका व मुले ह्या समाजात त्यांच्या इतकीच समाजात वावरत असतात , आणि व अश्या प्रवृत्ती समाजात त्यांना नेहमीच दिसत असतात , माझ्या मते अश्या प्रवृत्तींना लाजून किंवा ऑकवर्ड वाटण्याचे काहीच गरज नाही , उलट ह्या प्रवृत्ती समाजात आहेत , किंबहुना हा सिनेमा अश्याच कॉमेंट करणाऱ्या प्रेक्षक नेमके कसे घडले व आपल्या समाजात अश्या प्रवृत्ती कश्या बनतात ह्याचे एक वास्तव तुम्हा आमच्या समोर मांडण्यासाठी बनवला आहे. आपली मुले अश्या कॉमेंट करणाऱ्या वर्गाचा हिस्सा होऊ नये अशी प्रकर्षाने जाणीव होऊन कदाचित प्रेक्षक लैंगिक शिक्षणाचा अधिक गांभीर्याने विचार करतील . जेव्हा थेटर मध्ये अश्या प्रसंगांना कॉमेंट येतात तेव्हा ह्या सिनेमा निर्मितीचा उद्देश व पालकांना योग्य तो संदेश हा सिनेमा ऑन लाईन व ऑफ लाईन समजवून देतो,

मालोजीराव 08/01/2013 - 12:01
किस्ना मस्त परीक्षण ...बघतो लवकरच ...बाकी सरकारने लैंगिक शिक्षण वर्ग या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे असे वाटते आजूबाजूला ज्या घटना घडत आहेत ते लक्षात घेता. को-एड शिक्षण पद्धती हा एक या गोष्टींना आळा घालण्याचा चांगला उपाय होऊ शकतो.फक्त मुलांच्या किंवा फक्त मुलींच्या शाळा बंद कराव्यात असं वैयक्तिक मत आहे.

In reply to by मालोजीराव

बॅटमॅन 08/01/2013 - 12:04
को-एड शिक्षण पद्धती हा एक या गोष्टींना आळा घालण्याचा चांगला उपाय होऊ शकतो.फक्त मुलांच्या किंवा फक्त मुलींच्या शाळा बंद कराव्यात असं वैयक्तिक मत आहे.
+१०००००००००००००००००००. पूर्ण सहमत. ही नक्कीच एक चांगली सुरुवात होऊ शकते. (सर्व शिक्षण कोएड शाळेत झालेला) बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

आदूबाळ 16/01/2013 - 23:57
आमच्या कोएड शाळेमध्ये नववीत असताना सेक्स एज्युकेशनचे वर्ग झाले होते. आणि मला आठवतंय, सर्व मुला-मुलींनी गांभीर्याने ते ऐकून घेतले. (प्रश्न विचारण्याचं धाडस मात्र कोणाला झालं नाही)

अजुन पाहीला नाही पण अतिशय सहज सुंदर परीक्षणामुळे काही प्रश्न सहज मनात आले जे बहुदा चित्रपट बघुनही तसेच रहावेत. हा चित्रपट पसंतीला इतका का उतरतोय ? सुंदर दिग्दर्शन ? मराठीसाठी रोचक व धाडसी विषय ? की काही इतर कारण आहे ? विषय व हाताळणी कशीही असो ह्या चित्रपटामुळे लैगीक साहीत्याचा पौगंडावस्थेतला (व थोडासा आधीचाही ) वाचक वाढण्यात हातभार लागेल काय ?
चाळीतल्या मुलीला आय लव्ह यु बोलण्यापासून ते नेहमी सोबत वावरणार्‍या मैत्रिणीबद्दल आकर्षण निर्माण होणे अशा अनेक चुकीच्या गोष्टी करण्यापर्यंत त्या मुलांची मजल जाते.
नेहमी सोबत वावरणार्‍या मैत्रिणीबद्दल आकर्षण निर्माण होण्यात विषेश गैर काय आहे ? मुलींची कोणत्या चुका करण्यापर्यंत मजल जाते ?

छोटा डॉन 22/01/2013 - 13:49
गेल्या विकांताला चित्रपट पाहिला. आवडला की नाही ते सांगता येत नाही, मात्र चित्रपट पाहण्याजोगा आहे हे नक्की. १००% अपेक्ष कशाकडुनच ठेऊ नये ह्या ब्रिदवाक्यानुसार चित्रपटात जे जे शक्य आहे ते योग्य पद्धतीने दाखवले आहे हे आवर्जुन सांगतो. सगळ्यांची अ‍ॅक्टिंग उत्तम, खासकरुन बच्चेकंपनीने धमाल अ‍ॅक्टिंग केली आहे. किशोर कदमांचा रोल जरा 'जास्तच' वाटला, कदाचित बेअरिंग फारच झाले असावे असा अंदाज आहे. बाकी चित्रपट रोचक. - छोटा डॉन

पैसा 23/01/2013 - 09:22
किसनाचा हा लेख मला २/३ लोकांनी किसनाचं नाव वगळून फॉरवर्ड केलाय. मी त्यांना लेखाबद्दल सांगितलं. पण नेमके किती प्रमाणात आणि कोण वापरत आहे हे कोणी शोधून काढू शकेल का?

In reply to by पैसा

ऋषिकेश 24/01/2013 - 10:27
हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर काहि तांत्रिक उपाय करता येतील का? मलाही अनेकदा मराठी संस्थळांवरचे लेख स्वतःचे म्हणून येतात. त्यांना मुळ लेखकाबद्दल सांगितलं तर प्रतिसाद येतो की "अरे मी तर फक्त मला आलेले इमेल फॉरवर्ड केले", जो पहिल्यांदा चोरी करतो त्याच्यापर्यंत योग्य तो मेसेज गेला पाहिजे. हे स्थळ मुक्त आहे, इथे होशी लेखक येतात वगैरे सगळं खरं असलं, तरी मुळ लेखकाचा नामोल्लेखही न करता (प्रसंगी लेखनाचे श्रेय स्वतः घेऊन) असे करणे अत्यंत गैर वाटते. बाकी हा चित्रपट अजून पहाण्याचा योग आलेला नाही. बघु कशी कसे जमतेय ते

विश्वेश 23/01/2013 - 09:59
चार पाच लोकांच्या मुलाखती घेऊन ( "तुम्ही लहानपणी काय केलेत? कसे केलेत? कोणाबरोबर केलेत?" ) ते प्रसंग एकत्र जोडून त्यात मसाला घालून दाखवण्याचा प्रयत्न. ज्यांना नटरंग किवा बालगंधर्व आवडला त्यांना हा नक्की आवडेल ... मनोरंजक प्रसंगातून समाज प्रबोधन होते हे मला जरा पटणे अवघड आहे. माझ्या ओळखीतील टिनएजर्स ना विचारल्यास त्यांच्या मते पहिला हाफ त्यांनी एन्जोय केला आणि दुसर्या हाफ ला त्यांना झोप आली ... हा विषय गंभीर आहे आणि तो गंभीरपणे मांडला पाहिजे आणि मुलांनी देखील गंभीरपणे घेतला पाहिजे ... अर्थात यात त्यांच्या आई-बापाची जास्त जबाबदारी आहे. अमराठी (ज्यांना मराठी बोलता येत नाही, मराठी संस्कृतीशी ज्यांची नाळ जुडली नाही असे) लोकांनी केलेले संगीताचे भजे देखील खूपले मी कदाचित पुणे ५२ नंतर हा पहिला त्यामुळे नसेल आवडला (पुणे ५२ आपल्याला लई आवडला बुआ !)
लैंगिक शिक्षण! अतिशय नाजुक विषय! आपल्या भारतीय समाजात या विषयावरचं बोलणं मुद्दाम टाळलं जातं. मग इतका संवेदनशील विषय कोणी, कसा आणी कधी शिकवायचा?? साधारण वयाच्या १२-१३ व्या वर्षापासून हे असंही काही असतं याची जाणिव व्हायला सुरूवात होते आणि ते नेमकं काय असतं हे जाणून घ्यायच्या नादात अनेक चुकीच्या गोष्टी मुलांपर्यंत पोहचतात. बरं कुतूहुल म्हणून वाटलेल्या अशा काही प्रश्नांची उत्तरे मोठ्या माणसांकडे विचारायचीही सोय नसते. अशा वेळी पालकांची मानसिकता आड येते.