मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वैपाकघरातून पत्रे २

शिव कन्या ·

गवि 25/05/2018 - 13:48
इडली नेमकी कोणत्या फॅक्टरमुळे लुसलुशीत होते आणि कोणत्या फॅक्टरमुळे दगडी होते हेच अद्याप कळलेलं नाही. बाकी तामिळनाडु (इंटेरियर) येथील इडली सांबार हा एक अद्वितीय खाद्यप्रकार आहे. सर्वत्र मिळणारं उडुपी इडली सांबार हे त्यापुढे "शिरसि मा लिख, मा लिख, मा लिख" आहे.

In reply to by गवि

ईडली साठी उडीद आणि तांदुळ भिजवताना त्यात थोडे (मुठभर) पोहे घाला. बघा फरक पडेल. दुसरे म्हणजे तांदुळाऐवजी रवा वापरुन बघा.

सविता००१ 27/05/2018 - 09:13
४:१ या प्रमाणात चांगल्या प्रतीचाच तांदूळ (उकडा नसला तरी चालेल) आणि उडीद डाळ ८ तास वेगवेगळी भिजवून किंचित रवाळ वाटून त्यात मीठ घालून ७-८ तास आंबवलं पीठ की मग ते सुरेख फुगतं. त्याला अजिबात न हलवता एका कडेने डावाने पीठ इडली पात्रात घातलं तर सोडा, तेल, पोहे असं काहीही न घालता उत्तम आणि अतिशय हलक्या अशा मऊ स्पन्जी इडल्या होतात. यात चांगल्या प्रतीचाच तांदूळ हे अति महत्त्वाचं आहे. माझ्या तमिळ मैत्रिणीने दिलेला आणि मी अनुभवत असलेला सल्ला.

In reply to by गवि

शिव कन्या 08/06/2018 - 11:35
तमिळ मैत्रिणीचा आणखी एक सल्ला .. उडीद डाळ बारीक वाटताना त्यात आदल्या दिवशीच्या भाताचा एक गोळाही बारीक करून घालायचा. मी करून पाहिले, मस्त होते. फारसे कष्ट पडत नाहीत.

In reply to by शिव कन्या

स्मिता. 30/06/2018 - 15:30
उडिद डाळ, तांदूळ, थोडे मेथीदाणे भरपूर वेळ (12 तास) भिजवून मग वाटतांना त्यात शिळा भात घातल्यास इडल्या मऊ लुसलुशीत होतात असा स्वानुभव आहे.

गवि 25/05/2018 - 13:48
इडली नेमकी कोणत्या फॅक्टरमुळे लुसलुशीत होते आणि कोणत्या फॅक्टरमुळे दगडी होते हेच अद्याप कळलेलं नाही. बाकी तामिळनाडु (इंटेरियर) येथील इडली सांबार हा एक अद्वितीय खाद्यप्रकार आहे. सर्वत्र मिळणारं उडुपी इडली सांबार हे त्यापुढे "शिरसि मा लिख, मा लिख, मा लिख" आहे.

In reply to by गवि

ईडली साठी उडीद आणि तांदुळ भिजवताना त्यात थोडे (मुठभर) पोहे घाला. बघा फरक पडेल. दुसरे म्हणजे तांदुळाऐवजी रवा वापरुन बघा.

सविता००१ 27/05/2018 - 09:13
४:१ या प्रमाणात चांगल्या प्रतीचाच तांदूळ (उकडा नसला तरी चालेल) आणि उडीद डाळ ८ तास वेगवेगळी भिजवून किंचित रवाळ वाटून त्यात मीठ घालून ७-८ तास आंबवलं पीठ की मग ते सुरेख फुगतं. त्याला अजिबात न हलवता एका कडेने डावाने पीठ इडली पात्रात घातलं तर सोडा, तेल, पोहे असं काहीही न घालता उत्तम आणि अतिशय हलक्या अशा मऊ स्पन्जी इडल्या होतात. यात चांगल्या प्रतीचाच तांदूळ हे अति महत्त्वाचं आहे. माझ्या तमिळ मैत्रिणीने दिलेला आणि मी अनुभवत असलेला सल्ला.

In reply to by गवि

शिव कन्या 08/06/2018 - 11:35
तमिळ मैत्रिणीचा आणखी एक सल्ला .. उडीद डाळ बारीक वाटताना त्यात आदल्या दिवशीच्या भाताचा एक गोळाही बारीक करून घालायचा. मी करून पाहिले, मस्त होते. फारसे कष्ट पडत नाहीत.

In reply to by शिव कन्या

स्मिता. 30/06/2018 - 15:30
उडिद डाळ, तांदूळ, थोडे मेथीदाणे भरपूर वेळ (12 तास) भिजवून मग वाटतांना त्यात शिळा भात घातल्यास इडल्या मऊ लुसलुशीत होतात असा स्वानुभव आहे.
प्रिय अन्नपूर्णा, जसे शहरात अपार्टमेंट, तसे किचनमध्ये आम्ही. एकावरएक चार, पाच, सहा किंवा आणखी कितीही मजली. तुझ्या choice प्रमाणे. घरातील माणसांच्या संख्येवर लोक माझी खरेदी करतात. तुझ्या घरात आमचे सहा मजले आहेत. पण तू त्यातलेही एक दोन काढून ठेवतेस. म्हणतेस, ‘घरात इतकी कमी माणसे, कशाला सगळे मजले चढवत बसा?’ मग आमच्यातला वरचा मजला काढून ठेवतेस किंवा रिकामा तरी ठेवतेस. मग उरलेल्या सगळ्यांना कुकरमध्ये बसवतेस. आम्ही सहसा बाहेर येतो, ते सुट्टीच्या दिवशी. तो दिवस आमच्या outing चा.

एटलस सायकलीवर योग यात्रा १: प्रस्तावना

मार्गी ·

एस 23/05/2018 - 23:30
ध्यानधारणेमुळे कितपत अध्यात्मिक लाभ होतो हा भाग ज्याच्या-त्याच्या विश्वासावर किंवा श्रद्धेवर अवलंबून आहे असे म्हणता येईल. मला तुमच्या एकूणच सायकलप्रवासाचं आणि तुमच्या जीवनप्रवाहाचंदेखील कौतुक यासाठी वाटतं की ज्या निष्ठेने, तन्मयतेने, अविचलतेने, सकारात्मकतेने आणि सातत्यपूर्ण ऊर्जेने तुम्ही कार्य करत राहाता हे खरंच शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून. सायकल चालवण्याची प्रेरणा तर मिळतेच. पण अंतःप्रेरणा आणि बाह्य जगातील वेगवेगळे विचारप्रवाह यांचा सुंदर मिलाप घडताना जाणवत राहातो. हेच तुमच्या कार्याचं यश समजा हवं तर.

स्वधर्म 25/05/2018 - 12:52
तुमचं काम अाणि निष्ठा प्रेरणादायक अाहेच. एक मला अगदी अावडलेली गोष्ट म्हणजे तुंम्ही साधी काळी सायकल वापरली अाहे. याच सायकलीवर मीही एके काळी १०० किमी पेक्षा अाधिक प्रवास केला होता. उगीच गियरवाली, लाईट वेट, फॅन्सी सायकल न वापरणे खूप अावडले.

एस 23/05/2018 - 23:30
ध्यानधारणेमुळे कितपत अध्यात्मिक लाभ होतो हा भाग ज्याच्या-त्याच्या विश्वासावर किंवा श्रद्धेवर अवलंबून आहे असे म्हणता येईल. मला तुमच्या एकूणच सायकलप्रवासाचं आणि तुमच्या जीवनप्रवाहाचंदेखील कौतुक यासाठी वाटतं की ज्या निष्ठेने, तन्मयतेने, अविचलतेने, सकारात्मकतेने आणि सातत्यपूर्ण ऊर्जेने तुम्ही कार्य करत राहाता हे खरंच शिकण्यासारखं आहे तुमच्याकडून. सायकल चालवण्याची प्रेरणा तर मिळतेच. पण अंतःप्रेरणा आणि बाह्य जगातील वेगवेगळे विचारप्रवाह यांचा सुंदर मिलाप घडताना जाणवत राहातो. हेच तुमच्या कार्याचं यश समजा हवं तर.

स्वधर्म 25/05/2018 - 12:52
तुमचं काम अाणि निष्ठा प्रेरणादायक अाहेच. एक मला अगदी अावडलेली गोष्ट म्हणजे तुंम्ही साधी काळी सायकल वापरली अाहे. याच सायकलीवर मीही एके काळी १०० किमी पेक्षा अाधिक प्रवास केला होता. उगीच गियरवाली, लाईट वेट, फॅन्सी सायकल न वापरणे खूप अावडले.
१: प्रस्तावना नमस्कार! नुकतीच मी एक सायकल मोहीम पूर्ण केली. योग प्रसारासाठी सायकल यात्रा अशा मोहीमेत सुमारे ५९५ किलोमीटर सायकल चालवली आणि ठरवल्याप्रमाणेच ही मोहीम पूर्ण झाली (फक्त काही कारणामुळे एक टप्पा कमी झाला). मध्य महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात कार्यरत 'निरामय योग प्रसार व संशोधन संस्था' तसेच तिच्या कामाचा झालेला विस्तार ह्या संदर्भात हा प्रवास होता. परभणी, जालना, औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यांमध्ये काम करणारे योग साधक, योग शिक्षक ह्यांच्याशी ह्या प्रवासात भेटलो.

अवयवदान : श्रेष्ठतम दान !

हेमंतकुमार ·

देहदान हा ही एक पर्याय आहे ना? त्याबद्दल थोडे सांगू शकाल का? मला देहदान करायचे आहे, पण त्यात सर्व अवयव वापरून पुढे काही रिसर्चसाठी देहाचा उपयोग होतो की संपुर्ण शरीर आहे तसेच अभ्यासासाठी वापरले जाते की आणखी काय हे नक्की माहिती नाही. शक्य तेवढे सर्व अवयव दान व्हावेत अशी माझी इच्छा आहे. निवड करावीच लागली तर अभ्यासापेक्षा जास्त महत्व मी एखाद्या व्यक्तीला अवयव दान करण्याला देईन. ह्यासाठीची फॉर्मल प्रोसिजर नक्की काय आहे?

In reply to by पिलीयन रायडर

शाली 10/05/2018 - 15:57
अगदी हाच प्रश्न मला विचारायचा होता. याबद्दन माहीती हवी आहे. अभ्यासाकरता मला देहदान करायची ईच्छा नाही. कुणाला ऊपयोग होत असेल तर नक्कीच देहदान करेन. दुसरे म्हणजे, मी देहदान केल्यानंतर माझ्या मृत्यूपश्चात माझे नातेवाईक विरोध करु शकतात का?

In reply to by शाली

हेमंतकुमार 10/05/2018 - 17:27
एक लक्षात घ्या. या दोन्ही दानांमध्ये आपली इच्छा, इच्छापत्र, वगैरे गोष्टी गौण ठरतात. आपल्या पश्चात घरच्यांच्या भावना आणि तातडीच्या हालचाली हेच आपले मरणोत्तर भवितव्य ठरवते !

हेमंतकुमार 09/05/2018 - 14:29
निव्व्वळ देहदानाची प्रक्रिया सोपी आहे. कुठल्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तुम्ही अर्ज भरू शकता. जरी भरला नाही तरी मृत्युनंतर नातेवाईक लगेच निर्णय घेऊ शकतात. अवयवदान करून मग देहदान करायचे असल्यास त्याची प्रक्रिया मला माहित नाही.

एस 09/05/2018 - 22:11
माहितीपूर्ण लेख. प्रत्यारोपित अवयव शरीराने स्वीकारणे - न स्वीकारणे हे कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असते? सुरुवातीला अवयवरोपणानंतर रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती नवीन अवयवाला नाकारू नये यासाठी काही औषधे दिली जातात का? त्यांचे साईडइफेक्ट्स होतात का?

In reply to by प्रकाश घाटपांडे

पहिला धागा बघता येत नाही (सदस्य नसल्याने असेल) दुसरा धागा मात्र अत्यन्त उपयुक्त आहे. विशेष करून इब्लिस ह्यांचे प्रतिसाद. (मिपावर आहेत का ते? काही प्रश्न विचारले असते.) त्यात लिहिलंय त्या प्रमाणे कॅन्सर वगैरे झालेल्या लोकांना अवयव दान करता येत नाही. देहदान सुद्धा करता येत नाही का? किमान अभ्यास करण्यासाठी तरी शरीराचा उपयोग होत असेल तरी चालेल. बाकी त्या धाग्यातली देहाच्या dignity विषयीची चर्चा चांगली आहे. अगदी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी केलेली अतिरंजित विधानं दुर्दैवाने माहिती आहेत तेव्हा त्याचे आश्चर्य वाटले नाही. पण त्यानंतर मी कन्फर्म करायला माझ्या संपूर्ण शिक्षण शासकीय कॉलेज मध्ये झालेल्या MD मैत्रिणीला विचारले असता तिने देहदान कराच असा सल्ला दिला. शेवटी आपले दान कोणाच्या हाती पडेल हे आपण नाही ठरवू शकत. एखाद्या संस्थेत पैशाचा गैरव्यवहार होऊच शकतो की. आपण जास्तीत जास्त दान हे योग्यरित्या वापरले जाते असाच विचार करून असे निर्णय घेणे आवश्यक आहे. मेडिकल शिकणाऱ्या लोकांना किंवा एखाद्या अवयवाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या पेशंटला आपला देह किती आवश्यक आहे ह्याचा विचार एकदा प्रत्येकाने करायला हवाय.

हेमंतकुमार 10/05/2018 - 10:07
@ एस, प्रत्यारोपित अवयव शरीराने स्वीकारणे - न स्वीकारणे हे कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असते? >>>>> प्रत्यारोपित अवयव हा अन्य व्यक्तीकडून आलेला असतो. त्यामुळे त्यातील काही प्रथिने ही उत्तेजक (antigen) म्हणून काम करतात. त्यांना प्रतिसाद म्हणून प्राप्तकर्त्याचे शरीर antibodies तयार करते. मग या दोन घटकांची ‘मारामारी’ होऊन प्रत्यारोपित अवयवाच्या पेशींचा नाश होतो. ही झाली मूलभूत theory. आता हा antigen म्हणून होणारा हल्ला कमीत कमी व्हावा म्हणून आधीच दाता व प्राप्तकर्ता यांच्यात जास्तीत जास्त ‘matching’ केले जाते. पण, त्यालाही काही मर्यादा असतात. यामागे काही जनुकीय भेदही असतात. त्यामुळे काही प्रमाणात तरी ‘rejection’ ची प्रक्रिया अपरिहार्य असते. प्राप्तकरत्याच्या शरीरात काही प्रमाणात immune tolerance निर्माण होतो आणि त्यामुळे rejection थोपवायला मदत होते. सुरुवातीला अवयवरोपणानंतर रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती नवीन अवयवाला नाकारू नये यासाठी काही औषधे दिली जातात का? त्यांचे साईडइफेक्ट्स होतात का? >>>> होय, त्या औषधांना immunosuppressants म्हणतात. अर्थातच त्यांचे साईडइफेक्ट्स आहेत. ते असे: १. मूत्रपिंडावर दुष्परिणाम २. उच्च रक्तदाब ३. उच्च कोलेस्टेरॉल व TG ४. रक्तक्षय, तसेच रक्तातील पांढऱ्या पेशी व बिम्बिका कमी होणे . नवनवीन औषधांच्या संशोधनातून हे साईडइफेक्ट्स कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

हेमंतकुमार 10/05/2018 - 11:43
प्रकाश, दुव्यांबद्दल आभार. अवयवदान व देहदान : काही विचार : १. अवयवदान केव्हाही श्रेष्ठ. लेखात म्हटल्याप्रमाणे १ दाता ५० रुग्णांचे भले करू शकतो. नेत्रदान तर प्रत्येकाने कराच. श्रीलंकेत मरणोत्तर नेत्रदान सक्तीचे आहे, हे ऐकून मला त्या देशाचा हेवा वाटला. २. अवयवदानाचा अर्ज वगैरे दुय्यम गोष्टी आहेत. आपल्या मृत्युनंतर घरच्यांनी तातडीने हालचाली करणे सर्वात महत्वाचे. त्यामुळे अर्ज केलेला नसला तरी बिघडत नाही. ३. देहदानाबाबत काही मतांतरे आहेत. वैद्यकाचा पहिल्या वर्षाचा ‘शरीररचनाशास्त्र’ विषय देह-विच्छेदन करून शिकवला जातो. हा पारंपरिक प्रकार आहे. भारतात बेवारस मृतदेह हा प्रकार बऱ्यापैकी मिळतो. त्यात काही लोक देहदान करतात. त्यामुळे हे पारंपरिक शिक्षण जमते. प्रगत देशांत परिस्थिती तेवढी सोपी नसते. त्यामुळे तिकडे विच्छेदनावरचा भर कमी करून ‘शरीर-प्रतिकृती’ वर शिकवण्याचा भर वाढला आहे. त्रिमितीय संगणक तंत्रज्ञानाने ते अजून सोपे होत आहे. त्यामुळे “देहदान हवेच” हा आग्रह जगभर कमी होत आहे. प्राध्यापकांत मतभेद राहतीलच, पण आता सारासार विचार महत्वाचा.

In reply to by हेमंतकुमार

Nitin Palkar 03/10/2022 - 19:36
काही वर्षांपूर्वी हे विधान खरे होते. अलीकडच्या काळात बदललेल्या कायद्यांमुळे, वाढत्या Medico Legal केसेस मुळे मुंबईसारख्या शहरात वैद्यकीय महाविद्यालयांना शिकवण्यासाठी पुरेसे मृतदेह उपलब्ध होत नाहीत.

शब्दबम्बाळ 10/05/2018 - 12:18
चांगला विषय! मध्यंतरी साताऱ्यातल्या एका मुलीवर हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि तिला जणू पुनर्जन्म मिळाला! उत्तम डॉक्टर, अपघातात गमावलेल्या मुलाचे अवयव दान करणारे पालक, समाजातून झालेली आर्थिक मदत आणि अर्थात तिची जगण्याची जिद्द या सगळ्या गोष्टी एकत्र घडून आल्यामुळेच हे शक्य झाले असे म्हणता येईल! अशी काही चांगली उदाहरणे बघितली कि जरा बरं वाटत! अवयवदानामुळेच कोमलला पुनर्जन्म! बातमीत म्हटले आहे कि "जगात पहिले हृदयासह फुफ्फुसाचे प्रत्यारोपण यशस्वी झाले"... पण नक्की माहित नाही. आंतरजालावर शोधल्यास Heart lung ट्रान्सप्लांट च्या शस्त्रक्रिया बऱ्याच ठिकाणी झालेल्या दिसत आहेत, कोणाला खरे काय माहिती असेल तर सांगा...

चौकटराजा 13/05/2018 - 06:44
ज्याला आपला बायोलोजिकल " भाऊ" म्हणता येईल असा देह दीड ते दोन लाखात एखादा असतो असे वाचल्याचे आठवत आहे. असा ३६ गुण जुळवून आणणारा भाऊ मिळणे दुरापास्त सबब काही प्रमाणात " नकार " हा आलाच. अशावेळी समजा बोन मेरो बदलायचा झाला तर इम्यूनो सप्रेशन करावे लागते ना ?

हेमंतकुमार 13/05/2018 - 19:42
डिसेंबर २०१७ मध्ये जगातील पहिल्या हृदय प्रत्यारोपणा ला ५० वर्षे पूर्ण झाली. त्या अभूतपूर्व घटनेची काही वैशिष्ट्ये रोचक आहेत: १. ते प्रत्यारोपण डॉ बर्नार्ड यांनी द. आफ्रिकेत केले होते. २. या कृतीसाठी जगभरात तीव्र स्पर्धा होती. मुद्दा होता मृत दाता मिळण्याचा. “मृत” याची व्याख्या द आफ्रिकेत तुलनेने सोपी होती. त्याचा पुरेपूर लाभ बर्नार्डनी उठवला. ३. नंतर हृदय-प्राप्तकर्त्यास जालीम immunosuppressants देण्यात आली. ४. त्यामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती खूप खालावली. १८ दिवसात तो तीव्र न्यूमोनिया ने वारला. ५. या ऐतिहासिक शस्त्रक्रियेमुळे बर्नार्डना त्या देशात क्रमांक २ ची व्यक्ती मानले गेले.

हेमंतकुमार 23/05/2018 - 14:04
अलीकडे प्रत्यारोपण-विश्वात क्रांतिकारक घटना घडत आहेत. त्यापैकीच ही एक. श्वासनलिकेच्या (trachea) कर्करोगाने पिडीत रुग्णांसाठी नवीन श्वासनलिका बसवण्याचे प्रयोग या दशकात चालू आहेत. सुरवातीस त्यासाठी कृत्रिम नलिका वापरली जाई. परंतु असे रुग्ण दगावले. मग फ्रेंच सर्जन E Martinod यांनी एक अभूतपूर्व प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी मृताच्या शरीरातून महारोहिणी (Aorta) काढली व तिचे रूपांतर श्वासनलिकेत करून त्याचे प्रत्यारोपण केले. आतापर्यंत 12 रुग्णांवर हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या रुग्णांना प्रत्यारोपणा नंतरची suppressant औषधे कायम घ्यावी लागत नाहीत असेही दिसले आहे.

हेमंतकुमार 10/06/2018 - 14:21
आज जागतिक नेत्रदान दिन. आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान केले जाईल यासाठी आपण आपल्या माणसांचे प्रबोधन करूयात. अंधांसाठी भरीव काम करणाऱ्या सर्व संस्थांना मानाचा मुजरा आणि शुभेच्छा.

हेमंतकुमार 28/07/2018 - 19:10
१८/५/१८ रोजी अमेरिकेत जन्मलेल्या Georgia Bowen या बालिकेला जन्मतःच हार्ट अटॅक आला होता. तिच्यावर या अभूतपूर्व प्रत्यारोपणाचा प्रयोग केला गेला. तुम्हाला वाटेल की लगोलग दुसरे हृदय मिळाले काय ? नाही ! हे एक आगळेवेगळेच प्र आहे. तिच्याच पोटाच्या स्नायूतून १ अब्ज mitochondria काढण्यात आले आणि मग ते अधू हृदयात सोडण्यात आले. अन मग काय तिचे हृदय लागले की धकधक करायला ! काय प्रकार आहे हा mitochondria ? हे अतिसूक्ष्म अवयव म्हणजे आपल्या पेशींची ऊर्जानिर्मिती केंद्रे होत. त्यामुळे एखाद्या मरत्या पेशींना जर ती पुरवली तर त्या पेशींना संजीवनी मिळू शकते. आतापर्यंत असे सुमारे 11 प्रयोग बालकांवर झाले आहेत. Georgia सध्या तरी बरी आहे पण कदाचित तिला दुसरे हृदय बसवावे लागू शकेल. बघायचे काय होतेय ते. तूर्त Boston येथील संबंधित डॉ च्या चमूचे अभिनंदन !

हेमंतकुमार 29/08/2018 - 09:20
शरीरातील एखाद्या अवयवापासून ते एखाद्या जनुकापर्यंतचे प्रत्यारोपण आता नित्याचे आहे. त्यात आता भर पडली आहे ती एका निरोगी व्यक्तीची विष्ठा दुसऱ्या आजारी व्यक्तीस औषध म्हणून द्यायची. आपल्या विष्ठेतील उपयुक्त जिवाणू हे खालील रोगांवर उपचारासाठी वापरता येतात: १. पचनसंस्थे चे आजार २. allergies ३. मज्जासंस्थेचे आजार. ४. कर्करोग या दानासाठी ‘दाता’ निवडायचेही काही निकष आहेत. एखाद्या निरोगी व्यक्तीची 3 महिने पूर्ण तपासणी करून मगच तिची निवड होते. यासाठी दाता मिळवणे वाटते तितके सोपे नसते. लोक सहजासहजी तयार होत नाहीत ! सध्या असे ‘दान’ आपल्या जवळच्या नातेवाईकासाठी करताना लोक आढळतात. वैद्यकीय संशोधनातील हा एक नवा टप्पा आहे ज्यात नैसर्गिक ‘टाकाऊ’ गोष्टीचा औषध म्हणून वापर केला जात आहे.

हेमंतकुमार 01/10/2019 - 10:14
मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण आता मोठ्या प्रमाणावर होते. त्यासाठी बरेचदा जिवंत व्यक्तीही आपले एक मूत्रपिंड दान करते. अशा दात्यांना पुढील आयुष्यात काही समस्या येतात का यावरही संशोधन चालू असते. त्यातून एक महत्वाचा मुद्दा पुढे आला आहे. अशा दात्यांमध्ये उच्चरक्तदाबाचा धोका वाढतो असे काही अभ्यासांत आढळून आले आहे. त्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा प्रकारे जेव्हा रक्तदाब वाढतो त्याचा उरलेल्या मूत्रापिंडावर अधिकच दुष्परिणाम होतो. एकदा हा तो होऊ लागला की मूत्रपिंड आजाराची शेवटची स्थितीही लवकर येऊन ठेपते. काही ठराविक अभ्यासांतून काढलेला हा प्राथमिक निष्कर्ष आहे. अधिक संशोधनाची अर्थात गरज आहे. ........ भविष्यात या प्रत्यारोपणासाठी मृत की जिवंत दाता यावर विचारमंथन करावे लागेल.

हेमंतकुमार 25/02/2020 - 11:24
रोमन व नितीन या दोन्ही रुग्णांना त्यांच्या आजारामुळे नव्या मूत्रपिंडाची आवश्यकता होती. या प्रत्येकाच्या बायकोची त्यासाठी दानाची तयारी होती. पण, या दोन्ही जोड्यांत नवरा व बायकोचे रक्तगट व अन्य घटक जुळत नव्हते. आता पुढचा योगायोग पहा. रोमन ची बायको व नितीन यांचे घटक एकमेकांशी जुळले. तसेच नितीनची बायको व रोमन यांचेही जुळले ! त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी एकमेका साह्य करू याप्रकारे बायकांनी दुसऱ्या पुरुषांना हे अवयवदान केले. सदर शस्त्रक्रिया २ महिन्यांपूर्वी मुंबईत पार पडल्या.

हेमंतकुमार 23/11/2021 - 21:48
इंद्रिय प्रत्यारोपण तंत्रज्ञानात अलीकडे कृत्रिम अवयवांचे रोपण हाही एक पर्याय उपलब्ध आहे. कृत्रिम हृदयाचे चित्र : ok

हेमंतकुमार 11/01/2022 - 19:39
मानवी हृदयाच्या प्रत्यारोपणासाठी दाते गरजेपेक्षा कमीच पडतात. त्यादृष्टीने अन्य प्राण्यांची हृदये जनुकीय बदल करून माणसात प्रत्यारोपण करण्याचे प्रयोग गेले काही वर्षे चालू आहेत. नुकतेच अशा एका प्रयोगाला अमेरिकेत यश आलेले आहे. डुकराच्या हृदयात जनुकीय बदल करून ते एका रुग्णात प्रत्यारोपित करण्यात आले. आता या रुग्णाचे निरीक्षण करीत राहावे लागेल. जर असे हृदय मानवी देहाने चांगल्यापैकी स्वीकारले तर तो एक चांगला पर्याय उपलब्ध होईल.

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 12/01/2022 - 10:25
जनुकीय बदल शोधत होते.
Three genes—responsible for rapid antibody-mediated rejection of pig organs by humans—were "knocked out" in the donor pig. Six human genes responsible for immune acceptance of the pig heart were inserted into the genome. Lastly, one additional gene in the pig was knocked out to prevent excessive growth of the pig heart tissue, which totaled 10 unique gene edits made in the donor pig.
दिलेल्या दुव्यावर सापडले.धन्यवाद! ते डुकरं GMO होत का?

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 12/01/2022 - 10:44
त्या बातमीत "genetically-modified animal heart " असे दिलेय. पूर्ण डुक्कर ? माहित नाही.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 18/03/2022 - 16:41
**डुकराच्या हृदयात जनुकीय बदल करून ते एका रुग्णात प्रत्यारोपित करण्यात आले. आता या रुग्णाचे निरीक्षण करीत राहावे लागेल. >>> दोन महिन्यांच्या कालावधीतच सदर रुग्णाचे निधन झाले. दीर्घकालीन प्रयत्नांमधील हा एक टप्पा म्हणता येईल.

हेमंतकुमार 22/01/2022 - 10:13
डोळ्याच्या काही गंभीर आजारांमध्ये दृष्टीसंवेदना असलेला पडदा (retina) निकामी होतो. परिणामी संबंधित व्यक्तीची दृष्टी खूप कमजोर होते. अशा काही रुग्णांसाठी कृत्रिम रेटिनाचे प्रत्यारोपण हे नवे संशोधन प्रगतिपथावर आहे. इथल्या बातमीनुसार संबंधित रुग्ण या प्रकारचे प्रत्यारोपण स्वीकारणारी जगातील पाचवी रुग्ण आहे. संशोधक डॉक्टरांचे अभिनंदन आणि भावी प्रगतीसाठी शुभेच्छा !

कादंबरी वाचली होती. त्यात माकडाच्या एका प्रजातीतील एका माकडावर एखाद्या व्यक्तीच्या जीन्सशी जुळणार्‍या पेशींचे रोपण करतात. मग त्या माकडाचा कोणताही अवयव त्या व्यक्तीला चालतो. अशी माकडे संस्करण करून भरपूर पैसे घेऊन पुरवणारी कंपनी एका निर्जन बेटावर काम करते. पण मानवी जीन्समुळे त्या माकडांची बुद्धी पण विकसित होते. मग काय होते ते सारे वाचनीय आहे. अर्थातच सारे काल्पनिक पण मनोरंजक.

Nitin Palkar 18/03/2022 - 19:25
देहदान आणि अवयवदान हे दोन्ही शब्द अनेकदा एकत्रच वापरले जातात. पण या दोहोंमध्ये एक मुलभूत फरक आहे. देहदानाची इच्छा कोणीही व्यक्ती स्वतःच्या हयातित व्यक्त करुन तशी माहिती आपल्या नजीकच्या नातेवाईकांना (पती/पत्नी, मुले) देऊ शकतो. त्या व्यक्तीच्या मृत्युनंतर देहदानाचा निर्णय या नातेवाईकांनी घ्यायचा व पूर्णत्वास न्यायचा असतो. नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यानंतर केवळ नेत्रदान, त्वचादान व देहदान ही तिन्ही अथवा यापैकी काहीही दान करता येते. नेत्रदान त्वचादान यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स मृत व्यक्तीच्या घरी येऊन आवश्यक त्या शस्त्रक्रिया करतात. तसेच या दानांनंतर मृतदेह कोणत्याही प्रकारे विद्रूप दिसणार नाही याची खबरदारी घेतली जाते. देहदानासाठी मृत्युनंतर सहा तासांच्या आत मृत देह वैद्यकीय महाविद्यालयात न्यावा लागतो. अधिक वेळ जाणार असेल तर 'शीत शवपेटी'/सुका बर्फ यांची व्यवस्था करावी लागते. अवयवदान मात्र फक्त ब्रेन डेड (मस्तिष्क मृत) व्यक्तींचेच केले जाऊ शकते. यामध्ये मूत्रपिंडे, हृदय, यकृत, फुप्फुसे, मोठे आतडे यांचा समावेश होतो. वैद्यकीय शास्त्रात अलीकडेच झालेल्या प्रगतीनुसार संपूर्ण हाताचे देखील प्रत्यारोपण होऊ शकते. https://news.abplive.com/videos/news/india-mumbai-s-first-hand-transplant-monika-more-gets-wings-1468679 अवयवदानाच्या बाबतीत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे काटेकोर कायदे आहेत. त्या संबंधी माहिती नंतर कधीतरी....

हेमंतकुमार 30/09/2022 - 15:44
कृत्रिम कॉर्नियाचे प्रत्यारोपण : नवे उत्साहवर्धक संशोधन कॉर्नियातील दोषामुळे अंधत्व येते. अशा प्रकारचे सुमारे 1.30 कोटी लोक जगभरात मानवी कॉर्निया मिळण्याच्या प्रतीक्षा यादीत आहेत. परंतु सध्याच्या मानवी नेत्रदानातून ७० गरजूंपैकी फक्त एकाची गरज भागते. हा प्रश्न सोडवण्यासाठी वैज्ञानिकांनी कृत्रिम कॉर्निया बनवण्याचे अन्य प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. त्यापैकी एका प्रयोगात डुकराच्या त्वचेपासून एक प्रथिन वेगळे काढून त्यापासून कॉर्निया तायार करण्यात आला. त्याचे प्रत्यारोपण भारत व इराणमधील मोजक्या रुग्णांवर करण्यात आले. ते यशस्वी झालेले आहे. यातून पुढील संशोधनास गती मिळेल. सर्व संबंधित वैज्ञानिक व डॉक्टरांचे अभिनंदन ! https://www.nature.com/articles/s41587-022-01408-w

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 01/10/2022 - 16:03
अजून एक मुद्दा आहे. काही रुग्णांत रसायनांमुळे डोळे भाजल्यास किंवा काही autoimmune आजारांमुळे मूळचा कोर्निया खराब झालेला असतो. अशांमध्ये जर मानवी कोर्नियाचे प्रत्यारोपण केले तर तो शरीराकडून नाकारला जाण्याची शक्यता असते. अशांच्या बाबतीतही या कृत्रिम कोर्निया चा विचार करता येतो.

हेमंतकुमार 05/11/2022 - 08:01
गेल्या दोन वर्षात कोविडमुळे अवयवदान थंडावले होते. आता या प्रक्रियेने पुन्हा वेग घेतलेला आहे. पुण्यातील ही एक बातमी: 38 मृतमेंदू रुग्णांच्या नातेवाईकांकडून अवयवदानाला परवानगी मिळाली. त्यातून शंभर अन्य रुग्णांना जीवदान मिळाले आहे. (छापील सकाळ : 5 नोव्हेंबर, 2022)

हेमंतकुमार 21/05/2023 - 16:51
एक अत्यंत वाईट बातमी लिहिताना दुःख होत आहे. ok विरार येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनीत दंडवते यांचा मुलगा साकेत याचे मोटरसायकल अपघातात निधन झाले. त्यानंतर कुटुंबाने स्वतःचे दुःख मनात ठेवून साकेतच्या विविध साकेत चे गरजूंना दान केलेले आहे. त्यातून 11 गरजूंना असा लाभ झालेला आहे: ३ : यकृत, २ मूत्रपिंडे, २ डोळे, २ मुलांना हृदयाच्या झडपा आणि अन्य २ : त्वचा. अवयवदानाच्या या श्रेष्ठतम दानाबद्दल संबंधित कुटुंबाचे कौतुक. साकेतला आदरांजली !

Nitin Palkar 21/10/2023 - 19:08
या लेखावर पुनः एकदा प्रतिसाद देतोय... 'मला अवयव दान करायचंय...' असं अनेकांना वाटतं. हा लेख आणि त्यावरील सर्व प्रतिसाद ज्यांनी वाचले असतील त्यांच्या हे लक्षात आलेच असेल की अवयवदान फक्त मेंदुमृत व्यक्तींचेच करता येते. रुग्णालये करतात. या साठी शासनाच्या रोटो, सोटो, नोटो या संस्था काम करत असतात. 'अमुक तमुक यांचे अपघातात निधन झाल्याने ** ग्रुपच्या दोन किडण्या उपलब्ध आहेत. कृपया हा मेसेज सर्वांना पाठवा. कुणाचा तरी फायदा होईल.' असा संदेश WhatsApp वर अधून मधून फिरत असतो. हे संदेश केवळ खोडसळपणे पाठवलेले असतात. कृपया लक्षात घ्या किडनी (मूत्रपिंड) किंवा कोणताही अवयव टी व्ही किंवा फ्रीज चा जुना पार्ट बदलून नवीन बसवावा अशा प्रकारे बदलता येत नाही. अवयव दान, अवयव प्रत्यारोपण (transplant) या साठी केंद्र व राज्य सरकारचे अतिशय काटेकोर कायदे आहेत, त्याची अंमलबजावणी देशातील सर्वच रुग्णालयांना करावी लागते. केवळ मेंदूमृत (Brain dead) व्यक्तींच्या अवयवांचे दान व प्रत्यारोपण होऊ शकते. या साठी 'अवयवदान गरजू' रुग्णांची प्रतीक्षा सूची राज्य शासकीय रुग्णालयात केलेली असते त्या नुसारच ही कार्यवाही होते. जिवंत व्यक्तीचे अवयव दान केवळ नजीकच्या नातेवाईकांमध्येच (पती -पत्नी; आई, वडील - त्यांचे अपत्य; भाऊ - बहीण) नियमांनुसार शक्य असते.य या बाबत अधिक माहिती पुढील संकेतस्थळांवर मिळू शकेल. https://v4organs.org/ https://www.rottosottokem.in/pledgeform

चित्रगुप्त 08/03/2024 - 21:40
माझे वडील बंधू - वय सुमारे ८५ - गेल्या आठवड्यात मृत्यू पावले. त्यांच्या इच्छेनुसार आर्मी हॉस्पिटलास देहदान केले गेले आहे. सध्या एवढेच समजले आहे. जास्त माहिती काही दिवसांनी विचारून कळवू शकतो. (काही प्रश्न असल्यास इथे सांगितले तर विचारेन).

देहदान हा ही एक पर्याय आहे ना? त्याबद्दल थोडे सांगू शकाल का? मला देहदान करायचे आहे, पण त्यात सर्व अवयव वापरून पुढे काही रिसर्चसाठी देहाचा उपयोग होतो की संपुर्ण शरीर आहे तसेच अभ्यासासाठी वापरले जाते की आणखी काय हे नक्की माहिती नाही. शक्य तेवढे सर्व अवयव दान व्हावेत अशी माझी इच्छा आहे. निवड करावीच लागली तर अभ्यासापेक्षा जास्त महत्व मी एखाद्या व्यक्तीला अवयव दान करण्याला देईन. ह्यासाठीची फॉर्मल प्रोसिजर नक्की काय आहे?

In reply to by पिलीयन रायडर

शाली 10/05/2018 - 15:57
अगदी हाच प्रश्न मला विचारायचा होता. याबद्दन माहीती हवी आहे. अभ्यासाकरता मला देहदान करायची ईच्छा नाही. कुणाला ऊपयोग होत असेल तर नक्कीच देहदान करेन. दुसरे म्हणजे, मी देहदान केल्यानंतर माझ्या मृत्यूपश्चात माझे नातेवाईक विरोध करु शकतात का?

In reply to by शाली

हेमंतकुमार 10/05/2018 - 17:27
एक लक्षात घ्या. या दोन्ही दानांमध्ये आपली इच्छा, इच्छापत्र, वगैरे गोष्टी गौण ठरतात. आपल्या पश्चात घरच्यांच्या भावना आणि तातडीच्या हालचाली हेच आपले मरणोत्तर भवितव्य ठरवते !

हेमंतकुमार 09/05/2018 - 14:29
निव्व्वळ देहदानाची प्रक्रिया सोपी आहे. कुठल्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तुम्ही अर्ज भरू शकता. जरी भरला नाही तरी मृत्युनंतर नातेवाईक लगेच निर्णय घेऊ शकतात. अवयवदान करून मग देहदान करायचे असल्यास त्याची प्रक्रिया मला माहित नाही.

एस 09/05/2018 - 22:11
माहितीपूर्ण लेख. प्रत्यारोपित अवयव शरीराने स्वीकारणे - न स्वीकारणे हे कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असते? सुरुवातीला अवयवरोपणानंतर रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती नवीन अवयवाला नाकारू नये यासाठी काही औषधे दिली जातात का? त्यांचे साईडइफेक्ट्स होतात का?

In reply to by प्रकाश घाटपांडे

पहिला धागा बघता येत नाही (सदस्य नसल्याने असेल) दुसरा धागा मात्र अत्यन्त उपयुक्त आहे. विशेष करून इब्लिस ह्यांचे प्रतिसाद. (मिपावर आहेत का ते? काही प्रश्न विचारले असते.) त्यात लिहिलंय त्या प्रमाणे कॅन्सर वगैरे झालेल्या लोकांना अवयव दान करता येत नाही. देहदान सुद्धा करता येत नाही का? किमान अभ्यास करण्यासाठी तरी शरीराचा उपयोग होत असेल तरी चालेल. बाकी त्या धाग्यातली देहाच्या dignity विषयीची चर्चा चांगली आहे. अगदी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी केलेली अतिरंजित विधानं दुर्दैवाने माहिती आहेत तेव्हा त्याचे आश्चर्य वाटले नाही. पण त्यानंतर मी कन्फर्म करायला माझ्या संपूर्ण शिक्षण शासकीय कॉलेज मध्ये झालेल्या MD मैत्रिणीला विचारले असता तिने देहदान कराच असा सल्ला दिला. शेवटी आपले दान कोणाच्या हाती पडेल हे आपण नाही ठरवू शकत. एखाद्या संस्थेत पैशाचा गैरव्यवहार होऊच शकतो की. आपण जास्तीत जास्त दान हे योग्यरित्या वापरले जाते असाच विचार करून असे निर्णय घेणे आवश्यक आहे. मेडिकल शिकणाऱ्या लोकांना किंवा एखाद्या अवयवाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या पेशंटला आपला देह किती आवश्यक आहे ह्याचा विचार एकदा प्रत्येकाने करायला हवाय.

हेमंतकुमार 10/05/2018 - 10:07
@ एस, प्रत्यारोपित अवयव शरीराने स्वीकारणे - न स्वीकारणे हे कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असते? >>>>> प्रत्यारोपित अवयव हा अन्य व्यक्तीकडून आलेला असतो. त्यामुळे त्यातील काही प्रथिने ही उत्तेजक (antigen) म्हणून काम करतात. त्यांना प्रतिसाद म्हणून प्राप्तकर्त्याचे शरीर antibodies तयार करते. मग या दोन घटकांची ‘मारामारी’ होऊन प्रत्यारोपित अवयवाच्या पेशींचा नाश होतो. ही झाली मूलभूत theory. आता हा antigen म्हणून होणारा हल्ला कमीत कमी व्हावा म्हणून आधीच दाता व प्राप्तकर्ता यांच्यात जास्तीत जास्त ‘matching’ केले जाते. पण, त्यालाही काही मर्यादा असतात. यामागे काही जनुकीय भेदही असतात. त्यामुळे काही प्रमाणात तरी ‘rejection’ ची प्रक्रिया अपरिहार्य असते. प्राप्तकरत्याच्या शरीरात काही प्रमाणात immune tolerance निर्माण होतो आणि त्यामुळे rejection थोपवायला मदत होते. सुरुवातीला अवयवरोपणानंतर रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती नवीन अवयवाला नाकारू नये यासाठी काही औषधे दिली जातात का? त्यांचे साईडइफेक्ट्स होतात का? >>>> होय, त्या औषधांना immunosuppressants म्हणतात. अर्थातच त्यांचे साईडइफेक्ट्स आहेत. ते असे: १. मूत्रपिंडावर दुष्परिणाम २. उच्च रक्तदाब ३. उच्च कोलेस्टेरॉल व TG ४. रक्तक्षय, तसेच रक्तातील पांढऱ्या पेशी व बिम्बिका कमी होणे . नवनवीन औषधांच्या संशोधनातून हे साईडइफेक्ट्स कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.

हेमंतकुमार 10/05/2018 - 11:43
प्रकाश, दुव्यांबद्दल आभार. अवयवदान व देहदान : काही विचार : १. अवयवदान केव्हाही श्रेष्ठ. लेखात म्हटल्याप्रमाणे १ दाता ५० रुग्णांचे भले करू शकतो. नेत्रदान तर प्रत्येकाने कराच. श्रीलंकेत मरणोत्तर नेत्रदान सक्तीचे आहे, हे ऐकून मला त्या देशाचा हेवा वाटला. २. अवयवदानाचा अर्ज वगैरे दुय्यम गोष्टी आहेत. आपल्या मृत्युनंतर घरच्यांनी तातडीने हालचाली करणे सर्वात महत्वाचे. त्यामुळे अर्ज केलेला नसला तरी बिघडत नाही. ३. देहदानाबाबत काही मतांतरे आहेत. वैद्यकाचा पहिल्या वर्षाचा ‘शरीररचनाशास्त्र’ विषय देह-विच्छेदन करून शिकवला जातो. हा पारंपरिक प्रकार आहे. भारतात बेवारस मृतदेह हा प्रकार बऱ्यापैकी मिळतो. त्यात काही लोक देहदान करतात. त्यामुळे हे पारंपरिक शिक्षण जमते. प्रगत देशांत परिस्थिती तेवढी सोपी नसते. त्यामुळे तिकडे विच्छेदनावरचा भर कमी करून ‘शरीर-प्रतिकृती’ वर शिकवण्याचा भर वाढला आहे. त्रिमितीय संगणक तंत्रज्ञानाने ते अजून सोपे होत आहे. त्यामुळे “देहदान हवेच” हा आग्रह जगभर कमी होत आहे. प्राध्यापकांत मतभेद राहतीलच, पण आता सारासार विचार महत्वाचा.

In reply to by हेमंतकुमार

Nitin Palkar 03/10/2022 - 19:36
काही वर्षांपूर्वी हे विधान खरे होते. अलीकडच्या काळात बदललेल्या कायद्यांमुळे, वाढत्या Medico Legal केसेस मुळे मुंबईसारख्या शहरात वैद्यकीय महाविद्यालयांना शिकवण्यासाठी पुरेसे मृतदेह उपलब्ध होत नाहीत.

शब्दबम्बाळ 10/05/2018 - 12:18
चांगला विषय! मध्यंतरी साताऱ्यातल्या एका मुलीवर हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि तिला जणू पुनर्जन्म मिळाला! उत्तम डॉक्टर, अपघातात गमावलेल्या मुलाचे अवयव दान करणारे पालक, समाजातून झालेली आर्थिक मदत आणि अर्थात तिची जगण्याची जिद्द या सगळ्या गोष्टी एकत्र घडून आल्यामुळेच हे शक्य झाले असे म्हणता येईल! अशी काही चांगली उदाहरणे बघितली कि जरा बरं वाटत! अवयवदानामुळेच कोमलला पुनर्जन्म! बातमीत म्हटले आहे कि "जगात पहिले हृदयासह फुफ्फुसाचे प्रत्यारोपण यशस्वी झाले"... पण नक्की माहित नाही. आंतरजालावर शोधल्यास Heart lung ट्रान्सप्लांट च्या शस्त्रक्रिया बऱ्याच ठिकाणी झालेल्या दिसत आहेत, कोणाला खरे काय माहिती असेल तर सांगा...

चौकटराजा 13/05/2018 - 06:44
ज्याला आपला बायोलोजिकल " भाऊ" म्हणता येईल असा देह दीड ते दोन लाखात एखादा असतो असे वाचल्याचे आठवत आहे. असा ३६ गुण जुळवून आणणारा भाऊ मिळणे दुरापास्त सबब काही प्रमाणात " नकार " हा आलाच. अशावेळी समजा बोन मेरो बदलायचा झाला तर इम्यूनो सप्रेशन करावे लागते ना ?

हेमंतकुमार 13/05/2018 - 19:42
डिसेंबर २०१७ मध्ये जगातील पहिल्या हृदय प्रत्यारोपणा ला ५० वर्षे पूर्ण झाली. त्या अभूतपूर्व घटनेची काही वैशिष्ट्ये रोचक आहेत: १. ते प्रत्यारोपण डॉ बर्नार्ड यांनी द. आफ्रिकेत केले होते. २. या कृतीसाठी जगभरात तीव्र स्पर्धा होती. मुद्दा होता मृत दाता मिळण्याचा. “मृत” याची व्याख्या द आफ्रिकेत तुलनेने सोपी होती. त्याचा पुरेपूर लाभ बर्नार्डनी उठवला. ३. नंतर हृदय-प्राप्तकर्त्यास जालीम immunosuppressants देण्यात आली. ४. त्यामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती खूप खालावली. १८ दिवसात तो तीव्र न्यूमोनिया ने वारला. ५. या ऐतिहासिक शस्त्रक्रियेमुळे बर्नार्डना त्या देशात क्रमांक २ ची व्यक्ती मानले गेले.

हेमंतकुमार 23/05/2018 - 14:04
अलीकडे प्रत्यारोपण-विश्वात क्रांतिकारक घटना घडत आहेत. त्यापैकीच ही एक. श्वासनलिकेच्या (trachea) कर्करोगाने पिडीत रुग्णांसाठी नवीन श्वासनलिका बसवण्याचे प्रयोग या दशकात चालू आहेत. सुरवातीस त्यासाठी कृत्रिम नलिका वापरली जाई. परंतु असे रुग्ण दगावले. मग फ्रेंच सर्जन E Martinod यांनी एक अभूतपूर्व प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी मृताच्या शरीरातून महारोहिणी (Aorta) काढली व तिचे रूपांतर श्वासनलिकेत करून त्याचे प्रत्यारोपण केले. आतापर्यंत 12 रुग्णांवर हे प्रयोग यशस्वी झाले आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या रुग्णांना प्रत्यारोपणा नंतरची suppressant औषधे कायम घ्यावी लागत नाहीत असेही दिसले आहे.

हेमंतकुमार 10/06/2018 - 14:21
आज जागतिक नेत्रदान दिन. आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान केले जाईल यासाठी आपण आपल्या माणसांचे प्रबोधन करूयात. अंधांसाठी भरीव काम करणाऱ्या सर्व संस्थांना मानाचा मुजरा आणि शुभेच्छा.

हेमंतकुमार 28/07/2018 - 19:10
१८/५/१८ रोजी अमेरिकेत जन्मलेल्या Georgia Bowen या बालिकेला जन्मतःच हार्ट अटॅक आला होता. तिच्यावर या अभूतपूर्व प्रत्यारोपणाचा प्रयोग केला गेला. तुम्हाला वाटेल की लगोलग दुसरे हृदय मिळाले काय ? नाही ! हे एक आगळेवेगळेच प्र आहे. तिच्याच पोटाच्या स्नायूतून १ अब्ज mitochondria काढण्यात आले आणि मग ते अधू हृदयात सोडण्यात आले. अन मग काय तिचे हृदय लागले की धकधक करायला ! काय प्रकार आहे हा mitochondria ? हे अतिसूक्ष्म अवयव म्हणजे आपल्या पेशींची ऊर्जानिर्मिती केंद्रे होत. त्यामुळे एखाद्या मरत्या पेशींना जर ती पुरवली तर त्या पेशींना संजीवनी मिळू शकते. आतापर्यंत असे सुमारे 11 प्रयोग बालकांवर झाले आहेत. Georgia सध्या तरी बरी आहे पण कदाचित तिला दुसरे हृदय बसवावे लागू शकेल. बघायचे काय होतेय ते. तूर्त Boston येथील संबंधित डॉ च्या चमूचे अभिनंदन !

हेमंतकुमार 29/08/2018 - 09:20
शरीरातील एखाद्या अवयवापासून ते एखाद्या जनुकापर्यंतचे प्रत्यारोपण आता नित्याचे आहे. त्यात आता भर पडली आहे ती एका निरोगी व्यक्तीची विष्ठा दुसऱ्या आजारी व्यक्तीस औषध म्हणून द्यायची. आपल्या विष्ठेतील उपयुक्त जिवाणू हे खालील रोगांवर उपचारासाठी वापरता येतात: १. पचनसंस्थे चे आजार २. allergies ३. मज्जासंस्थेचे आजार. ४. कर्करोग या दानासाठी ‘दाता’ निवडायचेही काही निकष आहेत. एखाद्या निरोगी व्यक्तीची 3 महिने पूर्ण तपासणी करून मगच तिची निवड होते. यासाठी दाता मिळवणे वाटते तितके सोपे नसते. लोक सहजासहजी तयार होत नाहीत ! सध्या असे ‘दान’ आपल्या जवळच्या नातेवाईकासाठी करताना लोक आढळतात. वैद्यकीय संशोधनातील हा एक नवा टप्पा आहे ज्यात नैसर्गिक ‘टाकाऊ’ गोष्टीचा औषध म्हणून वापर केला जात आहे.

हेमंतकुमार 01/10/2019 - 10:14
मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण आता मोठ्या प्रमाणावर होते. त्यासाठी बरेचदा जिवंत व्यक्तीही आपले एक मूत्रपिंड दान करते. अशा दात्यांना पुढील आयुष्यात काही समस्या येतात का यावरही संशोधन चालू असते. त्यातून एक महत्वाचा मुद्दा पुढे आला आहे. अशा दात्यांमध्ये उच्चरक्तदाबाचा धोका वाढतो असे काही अभ्यासांत आढळून आले आहे. त्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. अशा प्रकारे जेव्हा रक्तदाब वाढतो त्याचा उरलेल्या मूत्रापिंडावर अधिकच दुष्परिणाम होतो. एकदा हा तो होऊ लागला की मूत्रपिंड आजाराची शेवटची स्थितीही लवकर येऊन ठेपते. काही ठराविक अभ्यासांतून काढलेला हा प्राथमिक निष्कर्ष आहे. अधिक संशोधनाची अर्थात गरज आहे. ........ भविष्यात या प्रत्यारोपणासाठी मृत की जिवंत दाता यावर विचारमंथन करावे लागेल.

हेमंतकुमार 25/02/2020 - 11:24
रोमन व नितीन या दोन्ही रुग्णांना त्यांच्या आजारामुळे नव्या मूत्रपिंडाची आवश्यकता होती. या प्रत्येकाच्या बायकोची त्यासाठी दानाची तयारी होती. पण, या दोन्ही जोड्यांत नवरा व बायकोचे रक्तगट व अन्य घटक जुळत नव्हते. आता पुढचा योगायोग पहा. रोमन ची बायको व नितीन यांचे घटक एकमेकांशी जुळले. तसेच नितीनची बायको व रोमन यांचेही जुळले ! त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी एकमेका साह्य करू याप्रकारे बायकांनी दुसऱ्या पुरुषांना हे अवयवदान केले. सदर शस्त्रक्रिया २ महिन्यांपूर्वी मुंबईत पार पडल्या.

हेमंतकुमार 23/11/2021 - 21:48
इंद्रिय प्रत्यारोपण तंत्रज्ञानात अलीकडे कृत्रिम अवयवांचे रोपण हाही एक पर्याय उपलब्ध आहे. कृत्रिम हृदयाचे चित्र : ok

हेमंतकुमार 11/01/2022 - 19:39
मानवी हृदयाच्या प्रत्यारोपणासाठी दाते गरजेपेक्षा कमीच पडतात. त्यादृष्टीने अन्य प्राण्यांची हृदये जनुकीय बदल करून माणसात प्रत्यारोपण करण्याचे प्रयोग गेले काही वर्षे चालू आहेत. नुकतेच अशा एका प्रयोगाला अमेरिकेत यश आलेले आहे. डुकराच्या हृदयात जनुकीय बदल करून ते एका रुग्णात प्रत्यारोपित करण्यात आले. आता या रुग्णाचे निरीक्षण करीत राहावे लागेल. जर असे हृदय मानवी देहाने चांगल्यापैकी स्वीकारले तर तो एक चांगला पर्याय उपलब्ध होईल.

In reply to by हेमंतकुमार

Bhakti 12/01/2022 - 10:25
जनुकीय बदल शोधत होते.
Three genes—responsible for rapid antibody-mediated rejection of pig organs by humans—were "knocked out" in the donor pig. Six human genes responsible for immune acceptance of the pig heart were inserted into the genome. Lastly, one additional gene in the pig was knocked out to prevent excessive growth of the pig heart tissue, which totaled 10 unique gene edits made in the donor pig.
दिलेल्या दुव्यावर सापडले.धन्यवाद! ते डुकरं GMO होत का?

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 12/01/2022 - 10:44
त्या बातमीत "genetically-modified animal heart " असे दिलेय. पूर्ण डुक्कर ? माहित नाही.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 18/03/2022 - 16:41
**डुकराच्या हृदयात जनुकीय बदल करून ते एका रुग्णात प्रत्यारोपित करण्यात आले. आता या रुग्णाचे निरीक्षण करीत राहावे लागेल. >>> दोन महिन्यांच्या कालावधीतच सदर रुग्णाचे निधन झाले. दीर्घकालीन प्रयत्नांमधील हा एक टप्पा म्हणता येईल.

हेमंतकुमार 22/01/2022 - 10:13
डोळ्याच्या काही गंभीर आजारांमध्ये दृष्टीसंवेदना असलेला पडदा (retina) निकामी होतो. परिणामी संबंधित व्यक्तीची दृष्टी खूप कमजोर होते. अशा काही रुग्णांसाठी कृत्रिम रेटिनाचे प्रत्यारोपण हे नवे संशोधन प्रगतिपथावर आहे. इथल्या बातमीनुसार संबंधित रुग्ण या प्रकारचे प्रत्यारोपण स्वीकारणारी जगातील पाचवी रुग्ण आहे. संशोधक डॉक्टरांचे अभिनंदन आणि भावी प्रगतीसाठी शुभेच्छा !

कादंबरी वाचली होती. त्यात माकडाच्या एका प्रजातीतील एका माकडावर एखाद्या व्यक्तीच्या जीन्सशी जुळणार्‍या पेशींचे रोपण करतात. मग त्या माकडाचा कोणताही अवयव त्या व्यक्तीला चालतो. अशी माकडे संस्करण करून भरपूर पैसे घेऊन पुरवणारी कंपनी एका निर्जन बेटावर काम करते. पण मानवी जीन्समुळे त्या माकडांची बुद्धी पण विकसित होते. मग काय होते ते सारे वाचनीय आहे. अर्थातच सारे काल्पनिक पण मनोरंजक.

Nitin Palkar 18/03/2022 - 19:25
देहदान आणि अवयवदान हे दोन्ही शब्द अनेकदा एकत्रच वापरले जातात. पण या दोहोंमध्ये एक मुलभूत फरक आहे. देहदानाची इच्छा कोणीही व्यक्ती स्वतःच्या हयातित व्यक्त करुन तशी माहिती आपल्या नजीकच्या नातेवाईकांना (पती/पत्नी, मुले) देऊ शकतो. त्या व्यक्तीच्या मृत्युनंतर देहदानाचा निर्णय या नातेवाईकांनी घ्यायचा व पूर्णत्वास न्यायचा असतो. नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यानंतर केवळ नेत्रदान, त्वचादान व देहदान ही तिन्ही अथवा यापैकी काहीही दान करता येते. नेत्रदान त्वचादान यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स मृत व्यक्तीच्या घरी येऊन आवश्यक त्या शस्त्रक्रिया करतात. तसेच या दानांनंतर मृतदेह कोणत्याही प्रकारे विद्रूप दिसणार नाही याची खबरदारी घेतली जाते. देहदानासाठी मृत्युनंतर सहा तासांच्या आत मृत देह वैद्यकीय महाविद्यालयात न्यावा लागतो. अधिक वेळ जाणार असेल तर 'शीत शवपेटी'/सुका बर्फ यांची व्यवस्था करावी लागते. अवयवदान मात्र फक्त ब्रेन डेड (मस्तिष्क मृत) व्यक्तींचेच केले जाऊ शकते. यामध्ये मूत्रपिंडे, हृदय, यकृत, फुप्फुसे, मोठे आतडे यांचा समावेश होतो. वैद्यकीय शास्त्रात अलीकडेच झालेल्या प्रगतीनुसार संपूर्ण हाताचे देखील प्रत्यारोपण होऊ शकते. https://news.abplive.com/videos/news/india-mumbai-s-first-hand-transplant-monika-more-gets-wings-1468679 अवयवदानाच्या बाबतीत कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे काटेकोर कायदे आहेत. त्या संबंधी माहिती नंतर कधीतरी....

हेमंतकुमार 30/09/2022 - 15:44
कृत्रिम कॉर्नियाचे प्रत्यारोपण : नवे उत्साहवर्धक संशोधन कॉर्नियातील दोषामुळे अंधत्व येते. अशा प्रकारचे सुमारे 1.30 कोटी लोक जगभरात मानवी कॉर्निया मिळण्याच्या प्रतीक्षा यादीत आहेत. परंतु सध्याच्या मानवी नेत्रदानातून ७० गरजूंपैकी फक्त एकाची गरज भागते. हा प्रश्न सोडवण्यासाठी वैज्ञानिकांनी कृत्रिम कॉर्निया बनवण्याचे अन्य प्रयत्न चालू ठेवलेले आहेत. त्यापैकी एका प्रयोगात डुकराच्या त्वचेपासून एक प्रथिन वेगळे काढून त्यापासून कॉर्निया तायार करण्यात आला. त्याचे प्रत्यारोपण भारत व इराणमधील मोजक्या रुग्णांवर करण्यात आले. ते यशस्वी झालेले आहे. यातून पुढील संशोधनास गती मिळेल. सर्व संबंधित वैज्ञानिक व डॉक्टरांचे अभिनंदन ! https://www.nature.com/articles/s41587-022-01408-w

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 01/10/2022 - 16:03
अजून एक मुद्दा आहे. काही रुग्णांत रसायनांमुळे डोळे भाजल्यास किंवा काही autoimmune आजारांमुळे मूळचा कोर्निया खराब झालेला असतो. अशांमध्ये जर मानवी कोर्नियाचे प्रत्यारोपण केले तर तो शरीराकडून नाकारला जाण्याची शक्यता असते. अशांच्या बाबतीतही या कृत्रिम कोर्निया चा विचार करता येतो.

हेमंतकुमार 05/11/2022 - 08:01
गेल्या दोन वर्षात कोविडमुळे अवयवदान थंडावले होते. आता या प्रक्रियेने पुन्हा वेग घेतलेला आहे. पुण्यातील ही एक बातमी: 38 मृतमेंदू रुग्णांच्या नातेवाईकांकडून अवयवदानाला परवानगी मिळाली. त्यातून शंभर अन्य रुग्णांना जीवदान मिळाले आहे. (छापील सकाळ : 5 नोव्हेंबर, 2022)

हेमंतकुमार 21/05/2023 - 16:51
एक अत्यंत वाईट बातमी लिहिताना दुःख होत आहे. ok विरार येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विनीत दंडवते यांचा मुलगा साकेत याचे मोटरसायकल अपघातात निधन झाले. त्यानंतर कुटुंबाने स्वतःचे दुःख मनात ठेवून साकेतच्या विविध साकेत चे गरजूंना दान केलेले आहे. त्यातून 11 गरजूंना असा लाभ झालेला आहे: ३ : यकृत, २ मूत्रपिंडे, २ डोळे, २ मुलांना हृदयाच्या झडपा आणि अन्य २ : त्वचा. अवयवदानाच्या या श्रेष्ठतम दानाबद्दल संबंधित कुटुंबाचे कौतुक. साकेतला आदरांजली !

Nitin Palkar 21/10/2023 - 19:08
या लेखावर पुनः एकदा प्रतिसाद देतोय... 'मला अवयव दान करायचंय...' असं अनेकांना वाटतं. हा लेख आणि त्यावरील सर्व प्रतिसाद ज्यांनी वाचले असतील त्यांच्या हे लक्षात आलेच असेल की अवयवदान फक्त मेंदुमृत व्यक्तींचेच करता येते. रुग्णालये करतात. या साठी शासनाच्या रोटो, सोटो, नोटो या संस्था काम करत असतात. 'अमुक तमुक यांचे अपघातात निधन झाल्याने ** ग्रुपच्या दोन किडण्या उपलब्ध आहेत. कृपया हा मेसेज सर्वांना पाठवा. कुणाचा तरी फायदा होईल.' असा संदेश WhatsApp वर अधून मधून फिरत असतो. हे संदेश केवळ खोडसळपणे पाठवलेले असतात. कृपया लक्षात घ्या किडनी (मूत्रपिंड) किंवा कोणताही अवयव टी व्ही किंवा फ्रीज चा जुना पार्ट बदलून नवीन बसवावा अशा प्रकारे बदलता येत नाही. अवयव दान, अवयव प्रत्यारोपण (transplant) या साठी केंद्र व राज्य सरकारचे अतिशय काटेकोर कायदे आहेत, त्याची अंमलबजावणी देशातील सर्वच रुग्णालयांना करावी लागते. केवळ मेंदूमृत (Brain dead) व्यक्तींच्या अवयवांचे दान व प्रत्यारोपण होऊ शकते. या साठी 'अवयवदान गरजू' रुग्णांची प्रतीक्षा सूची राज्य शासकीय रुग्णालयात केलेली असते त्या नुसारच ही कार्यवाही होते. जिवंत व्यक्तीचे अवयव दान केवळ नजीकच्या नातेवाईकांमध्येच (पती -पत्नी; आई, वडील - त्यांचे अपत्य; भाऊ - बहीण) नियमांनुसार शक्य असते.य या बाबत अधिक माहिती पुढील संकेतस्थळांवर मिळू शकेल. https://v4organs.org/ https://www.rottosottokem.in/pledgeform

चित्रगुप्त 08/03/2024 - 21:40
माझे वडील बंधू - वय सुमारे ८५ - गेल्या आठवड्यात मृत्यू पावले. त्यांच्या इच्छेनुसार आर्मी हॉस्पिटलास देहदान केले गेले आहे. सध्या एवढेच समजले आहे. जास्त माहिती काही दिवसांनी विचारून कळवू शकतो. (काही प्रश्न असल्यास इथे सांगितले तर विचारेन).
मागच्या महिन्यात अमेरिकेत झालेल्या पुरुष लिंगाच्या यशस्वी प्रत्यारोपणानंतर सामान्यजनांची एकंदरीत या विषयाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. (संबंधित धागा : http://www.misalpav.com/node/42508 ). यानिमित्ताने असे वाटले की ‘मानवी अवयवांचे प्रत्यारोपण’ या विषयाचा आढावा वाचकांना उपयुक्त वाटेल.

मला भेटलेले रुग्ण - १५

डॉ श्रीहास ·

In reply to by कपिलमुनी

डॉ श्रीहास 27/04/2018 - 17:22
सिनेमात दाखवल्याप्रमाणे Inhaler वेळेवर नाही मिळालं तर काही जीवाला धोका नसतो कारण दम्याचा ॲटॅक येण्यासाठी बरेच दिवसांचा त्रास, औषधं संपलेली असणं किंवा अचानक मोठ्या प्रमाणावर धुळीचा संपर्क ही कारणं असू शकतात...

ऋष्या 27/04/2018 - 17:13
तुमचे एकेक किस्से विचार करायला लावणारे असतात. प्रत्येक किस्सा म्हणजे शाॅर्ट फिल्मची स्क्रिप्टच. अजून येऊ देत किस्से.

राजाभाउ 27/04/2018 - 19:41
बहूतांशी रुग्णाच्या नातेवाईकांची मानसिक परिस्थीती डॉक्टरच्या खिजगणतीत नसते पण हे सुद्धा उपचार पद्धतीचा भाग असणं गरजेचं ठरतं असं मला नेहमी वाटतं.
तुम्ही उत्तम डॉक्टर आहातच, पण तुम्ही जास्त चांगले माणुस आहात आणि असा डॉक्टर मिळण हे खरच रुग्णाच भाग्यच. डॉक तुम्ही जे काही करत आहात त्या बद्दल मनापासुन धन्यवाद. हो आणि इकड लिहीत रहा :)

In reply to by राजाभाउ

लई भारी 30/04/2018 - 14:13
बहूतांशी रुग्णाच्या नातेवाईकांची मानसिक परिस्थीती डॉक्टरच्या खिजगणतीत नसते पण हे सुद्धा उपचार पद्धतीचा भाग असणं गरजेचं ठरतं असं मला नेहमी वाटतं.
हेच म्हणायला आलो होतो. डॉक्टरांना व्याप खूप असतो मान्य आहे पण तरी सुद्धा हा मुद्दा लक्षात घेतल्यास सर्व रुग्ण/नातेवाईक यांना मोठा दिलासा मिळेल.

नेहमीप्रमाणेच सुंदर भाग... प्रत्येक माणुस एक कथा असतो, ती वाचण्याची दृष्टी तुमच्याकडे आहे... ही सहृदयता चांगल्या वैद्यकिय व्यावसायिकासाठी कळीचा मुद्दा असते. असेच लिहित रहा !

पिशी अबोली 27/04/2018 - 21:47
खूपच छान लिहिलंय. मला आमचे फॅमिली डॉक्टर आठवले. मी लहानपणापासून कधी कधी कोणकोणत्या कारणासाठी आले होते ते असंच लक्षात असतं त्यांच्या. मला अजूनही दुसऱ्या कुठच्या डॉक्टरकडे जाणं 'टेम्पररी' उपचार वाटतात, 10 वर्षं घरापासून दूर राहूनही. विश्वास खूप असतो डॉक्टरवर, आणि हा विश्वास कमवणारा डॉक्टर खरंच देवासारखा असतो.

नाखु 27/04/2018 - 22:57
संकोचली आणि फ्यामिली डॉ क ही संकल्पना गायब झाली. पेष्षालिश्ट उदंड झाले, पेशंटांना ईष्ट मिळेना!!! कधी मधी रुग्णाईत नाखु

Nitin Palkar 28/04/2018 - 20:10
नेहमीप्रमाणेच वाचनीय.... आणि भावणारं! खरं तर प्रतिसाद काय द्यावा हे सुचत नाही.... अनेकांना तुमचा पहिला किस्सा अधिक भावला. मला तुमचा तिसरा किस्सा अधिक महत्वाचा वाटला.. एखाद्या पेशंटची माहिती डोक्यात save करणे, आणि ती पाहिजे तेव्हा recall करणे याला Dedication (समपर्ण) लागते (असं मला वाटतं). डॉक्टर म्हणून तुम्ही कुशल आहातच माणूस म्हणून थोर!

In reply to by कपिलमुनी

डॉ श्रीहास 27/04/2018 - 17:22
सिनेमात दाखवल्याप्रमाणे Inhaler वेळेवर नाही मिळालं तर काही जीवाला धोका नसतो कारण दम्याचा ॲटॅक येण्यासाठी बरेच दिवसांचा त्रास, औषधं संपलेली असणं किंवा अचानक मोठ्या प्रमाणावर धुळीचा संपर्क ही कारणं असू शकतात...

ऋष्या 27/04/2018 - 17:13
तुमचे एकेक किस्से विचार करायला लावणारे असतात. प्रत्येक किस्सा म्हणजे शाॅर्ट फिल्मची स्क्रिप्टच. अजून येऊ देत किस्से.

राजाभाउ 27/04/2018 - 19:41
बहूतांशी रुग्णाच्या नातेवाईकांची मानसिक परिस्थीती डॉक्टरच्या खिजगणतीत नसते पण हे सुद्धा उपचार पद्धतीचा भाग असणं गरजेचं ठरतं असं मला नेहमी वाटतं.
तुम्ही उत्तम डॉक्टर आहातच, पण तुम्ही जास्त चांगले माणुस आहात आणि असा डॉक्टर मिळण हे खरच रुग्णाच भाग्यच. डॉक तुम्ही जे काही करत आहात त्या बद्दल मनापासुन धन्यवाद. हो आणि इकड लिहीत रहा :)

In reply to by राजाभाउ

लई भारी 30/04/2018 - 14:13
बहूतांशी रुग्णाच्या नातेवाईकांची मानसिक परिस्थीती डॉक्टरच्या खिजगणतीत नसते पण हे सुद्धा उपचार पद्धतीचा भाग असणं गरजेचं ठरतं असं मला नेहमी वाटतं.
हेच म्हणायला आलो होतो. डॉक्टरांना व्याप खूप असतो मान्य आहे पण तरी सुद्धा हा मुद्दा लक्षात घेतल्यास सर्व रुग्ण/नातेवाईक यांना मोठा दिलासा मिळेल.

नेहमीप्रमाणेच सुंदर भाग... प्रत्येक माणुस एक कथा असतो, ती वाचण्याची दृष्टी तुमच्याकडे आहे... ही सहृदयता चांगल्या वैद्यकिय व्यावसायिकासाठी कळीचा मुद्दा असते. असेच लिहित रहा !

पिशी अबोली 27/04/2018 - 21:47
खूपच छान लिहिलंय. मला आमचे फॅमिली डॉक्टर आठवले. मी लहानपणापासून कधी कधी कोणकोणत्या कारणासाठी आले होते ते असंच लक्षात असतं त्यांच्या. मला अजूनही दुसऱ्या कुठच्या डॉक्टरकडे जाणं 'टेम्पररी' उपचार वाटतात, 10 वर्षं घरापासून दूर राहूनही. विश्वास खूप असतो डॉक्टरवर, आणि हा विश्वास कमवणारा डॉक्टर खरंच देवासारखा असतो.

नाखु 27/04/2018 - 22:57
संकोचली आणि फ्यामिली डॉ क ही संकल्पना गायब झाली. पेष्षालिश्ट उदंड झाले, पेशंटांना ईष्ट मिळेना!!! कधी मधी रुग्णाईत नाखु

Nitin Palkar 28/04/2018 - 20:10
नेहमीप्रमाणेच वाचनीय.... आणि भावणारं! खरं तर प्रतिसाद काय द्यावा हे सुचत नाही.... अनेकांना तुमचा पहिला किस्सा अधिक भावला. मला तुमचा तिसरा किस्सा अधिक महत्वाचा वाटला.. एखाद्या पेशंटची माहिती डोक्यात save करणे, आणि ती पाहिजे तेव्हा recall करणे याला Dedication (समपर्ण) लागते (असं मला वाटतं). डॉक्टर म्हणून तुम्ही कुशल आहातच माणूस म्हणून थोर!
http://www.misalpav.com/node/42182 ६ वर्षाची मुलगी घेऊन आला होता , दम्याचा त्रास बराच वाढलाय म्हणून सांगीतलं आणि पुढे काय करायचं हे विचारतांना त्याला निघायची घाई झालेली होती ...... मी इन्हेलर्स कसे वाढवायचे सांगीतले आणि घाई असेल तर सवडीने या म्हणालो .... तर म्हणाला “डाॅक्टर हिच्या आईची डिलीव्हरी आहे आज म्हणून मधल्या सुटीत आलो मी , घरी एकटीच असते ही म्हणून घेऊन आलो....

गाऊट : युरिक अ‍ॅसिडचे ‘खडे’ बोल !

हेमंतकुमार ·

लई भारी 10/04/2018 - 14:19
अजून एक विषय उत्तम रित्या समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. >>> • औषधांचे दुष्परिणाम : यात aspirin व काही diuretics येतात जवळच्या नातेवाईकांच्या बाबतीत हे अनुभवलं आहे. मांसाहार/मद्यपान इत्यादी काहीच नसल्यामुळे युरिक ऍसिड कसं वाढलं असावं असा विचार करत असताना फॅमिली डॉक्टर नी इतर स्पेशालिस्ट नी दिलेल्या गोळ्यांमध्ये काही बदल केले. त्यावेळी त्यांनी 'diuretic' हा शब्द वापरल्याचं आठवतंय. पाय विशेषतः टाच यामध्ये 'non-specific' दुखणं असल्यावर युरिक ऍसिड बघायला लावून औषध आणि आहार-बदल सुचवला होता(मी आणि इतर १-२ जवळचे लोक). हे कितपत उपयुक्त असेल विशेषतः जर युरिक ऍसिड ची चाचणी विश्वासार्ह नसेल तर? भाबडी शंका आहे फक्त, अजिबात दोषारोप नाहीत :) एखाद्याला इतर कारणामुळे 'गाऊट' किंवा युरिक ऍसिड वाढण्याची व्याधी जडली असेल तर मग त्यांच्या संततीला 'आनुवंशिक' धोका संभवतो का? (बहुधा बेसिक मध्येच माती खाल्लीय मी :) )

हेमंतकुमार 10/04/2018 - 14:43
लई भारी, लई आभार ! हे कितपत उपयुक्त असेल विशेषतः जर युरिक ऍसिड ची चाचणी विश्वासार्ह नसेल तर? >>>>> इथे तिचा उपयोग एक ‘चाळणी चाचणी’ म्हणून केला आहे. जर ते वाढलेले निघाले तर निदान होईलच. नाही निघाले तर इतर विचार करता येतो. एखाद्याला इतर कारणामुळे 'गाऊट' किंवा युरिक ऍसिड वाढण्याची व्याधी जडली असेल तर मग त्यांच्या संततीला 'आनुवंशिक' धोका संभवतो का? >>>> रूढ कल्पनेप्रमाणे नाही. ‘इतर’ कारण कोणते ते नीट तपासावे लागेल. जर ते त्या व्यक्तीच्या जनुकांशी संबंधित नसेल (उदा. औषधांचे दुष्परिणाम ), तर मग उत्तर ‘नाही’ असेल.

हेमंतकुमार 10/04/2018 - 15:39
शलभ, सागर व दीपक अनेक आभार. व्हे प्रोटिन्स मुळे देखील गाऊट संभवतो का ? (ऐकले आहे) >>> माझ्या वाचनानुसार नाही. व्हे प्रोटिन्स हे चीज करतानाचे ‘बाय- प्रोडक्ट’ आहे. गाऊटच्या रुग्णांनी चीज जरूर खावे. त्यामुळे व्हे प्रोटिन्सलाही हरकत नसावी. अर्थात यावर आहारतज्ञाचे मत घ्यावे, हे बरे. एक मुद्दा स्पष्ट करतो. एखाद्या पदार्थात ‘प्रोटीन’ किती यापेक्षा ‘Purines’ किती हे जाणणे महत्वाचे आहे. ‘Purines’ पासून युरिक A तयार होते, प्रोटीनपासून नाही. अर्थात खाद्यात प्रोटीन व ‘Purines’ एकत्रच असतात. त्यांचे तुलनात्मक प्रमाण जाणले पाहिजे.

शेखरमोघे 11/04/2018 - 06:16
नेहेमी प्रमाणेच माहितीपूर्ण लिखाण! Allergy करता कारण ठरवताना जसा trial and error पद्धतीचा वापर केला जातो तसे काहीसे इथे "काय खाऊ नये" हे ठरवण्याकरता करावे लागते का?

हेमंतकुमार 11/04/2018 - 07:44
manguu, पद्मावती व शेखर, आभार ! @ शेखर, नाही शेखर, तसे नाही म्हणता येणार. “काय खाऊ नये” ची यादी तशी पक्की आहे. ती अशी: लाल मांस, ठराविक मासे आणि समुद्री अन्न, वाटाणे व बीन्स आणि मद्य. याबरोबर साखरयुक्त पेये, मीठ आणि गोड फळांचे रस हे अगदी मर्यादितच घ्यावे.

In reply to by हेमंतकुमार

लई भारी 11/04/2018 - 14:02
युरिक ऍसिड साठी सरसकट सर्व नॉन-व्हेज आणि कडधान्ये वर्ज्य सांगितली होती आणि डाळ पण कमी. असं का सांगितलं असावं? गरजेचं आहे का ते?

In reply to by हेमंतकुमार

लई भारी 14/04/2018 - 09:45
एकदा आहार संबंधी लेख येऊ द्या की. म्हणजे तसं प्रत्येक विषयात तुम्ही सांगितलं आहेच, पण तो स्वतंत्र विषय घेता येईल असे वाटते. उदा. चीज बद्दल बरेच उलट सुलट विचार ऐकायला येतात. तसाच आजकाल इन्सुलिन संदर्भाने काहीतरी एक नवीन मतप्रवाह ऐकण्यात आला की कमीत कमीत वेळा खाणे हितकारक असते. भाताबद्दल पण तेच. बरेचसे डॉक्टर मधुमेह्यांना पूर्ण वर्ज्य सांगतात तर काहींचं म्हणणं तसं काही नाही. वजनवाढीचा भाताशी संबंध आहे का? केटो हा एक वेगळाच मोठा विषय दिसतोय :) हमारी मांगे मजदूरो की तरह बढती जा रही है! :)

In reply to by लई भारी

प्रियाभि.. 28/07/2019 - 09:19
हे काही वैद्यकीय मत नाही पण निरीक्षण म्हणू शकतो. मला वजन वाढण्याचा आणि भाताचा फारसा काही संबंध असेल असं वाटतं नाही. कोकणच्या लोकांचा मुख्य आहार भात हाच आहे पण त्या लोकांमध्ये वजनदार व्यक्ती खूप कमी दिसतील. अर्थात त्यांचे दररोजचे चालणे अफाट असल्यामुळे त्याचा संबंध असू शकतो. भातामुळे (आणि त्यातही नवे तांदूळ असल्यास अधिक) पोट फुगन्याची (सुटण्याची नव्हे) समस्या जाणवते पण ते काही काळापर्यंत (वायू बाहेर पडेपर्यंत). "भाताने काही होत नाही रे" असे आजी म्हणायची हे आता आठवले. तसेच दूध प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो असेही ती म्हणायची हे आता पटायला लागले आहे. लहानपणी भरपूर दूध पिणाऱ्या भावाला त्याच्या शरीरयष्टी वरून चिडवायचे सगळे पण आता तोच सर्वात फिट आहे. खेडेगावात अशी बरीचशी उदाहरणे सापडतील.

In reply to by प्रियाभि..

हेमंतकुमार 28/07/2019 - 10:21
मला वजन वाढण्याचा आणि भाताचा फारसा काही संबंध असेल असं वाटतं नाही. >>> बरोबर. वजनवाढ, मधुमेह आणि पोळी/भात यावर भरपूर काथ्याकूट झालेला दिसेल. प्रत्येकाच्या अभ्यासानुसार भिन्न मते आढळतील. माझे मत: १. प्रमाणित आहार आणि छान व्यायाम असल्यास यावर विचार करू नये. २. बैठी जीवनशैली असल्यास काही मुद्द्यांचा विचार करावा. अ) आपल्याकडे बरेच लोक पोळी/भाकरी भरपेट खातात आणि त्यावर ‘समाप्ती’ म्हणून भात. हा प्रकार वजनवाढीस पूरक ठरतो. आ) मधुमेहाच्या दृष्टीकोनातून : पोळी + भात असे एकावेळेस टाळावे. दोन्हीपैकी एकच खाल्ल्यास चांगले. इ) पांढऱ्या तांदूळाऐवजी तपकिरी अधिक बरा.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर चा उपयोग हे युरिक अ‍ॅसिडची लेव्हल मेंटेन करण्यासाठी चांगला होतो असे आंतरजालावर अनेक ठिकाणी वाचले आहे. मी ते मध टाकून एक चमचा एक ग्लास मधे अधूनमधुन घेतो. त्याचा काही रोल आहे का?

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रगुप्त 30/05/2023 - 14:50
खूपच उपयुक्त , माहितीपूर्ण लेख आहे. मला काही वर्षंपूर्वी यूरिक अ‍ॅसिडचा बराच त्रास होता. त्यावेळी ऐकीव माहितीनुसार मी फक्त एकदाच दोन चमचे अ‍ॅ.सा.व्हि. पाण्यात मिसळून घेतले होते, आणि अक्षरशः चमत्कार घडावा तसा परिणाम झाला होता. त्या नंतर अधून मधून यूरिक अ‍ॅसिड चाचणी करून घेत असतो, ती नॉर्मल येते आहे. हल्ली थोडी शंका येते आहे पण सध्या अमेरिकेत असल्याने भारतात परतल्यावरच चाचणी करवेन. त्यासाठी सध्या चहा घेणे सोडावे असे वाटते आहे. (माझ्या अनुभवाप्रमाणे आपले शरीरच आपल्याला विविध इषारे देत असते, ते समजून घेऊन वागणे उपयोगी ठरते) योगायोग म्हणजे हा प्रतिसाद लिहीत असताना सकाळी सव्वापाच वाजता आजपासून चहा सोडायचे ठरवून मी आले, दालचिनी, वेलदोडा, काळी मिरी, गूळ, दूध आणि पाणी असे उकळवून पीतो आहे. अ‍ॅ.स.व्हि. बद्दल मी विसरुन गेलो होतो, आता घरात असल्यास तेही एकदा घेईन.

हेमंतकुमार 11/04/2018 - 09:43
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर चा उपयोग >>>> त्याला एक साधारण तब्बेतीस चांगले पेय म्हणता येईल. आजारांमध्ये उपयुक्त किती याबद्दल बरेच दावे केलेले असतात. पण, प्रत्यक्ष हजारो रुग्णांवर त्याच्या ‘क्लिनिकल ट्रायल्स’ झालेल्या नसतात. त्यामुळे वैद्यकीय मत देता येत नाही.

हेमंतकुमार 12/04/2018 - 06:49
माझ्या पहिल्या आरोग्य लेखमालेत हिमोग्लोबिन, बिलीरुबीन, युरिआ, इ. ८ पदार्थांवर लेख होते. तेव्हा युरिक A हा विषय मी घेतला नव्हता. तेव्हा मी याबाबतीत संभ्रमात होतो. अनिमिया, कावीळ, मूत्रपिंडविकार, इ. आजार खूप आढळतात. त्याप्रमाणात ‘गाऊट’ कमी आढळतो. तेव्हा तो लोकांना परिचित नसेल असे वाटून मी तो टाळला होता. पण या धाग्यातील चर्चेने माझा तो समज सपशेल खोटा ठरवला आहे ! इथे सहभागींना तो चांगलाच माहित असल्याचे दिसले. काहींच्या स्वानुभव-कथनाने चर्चेत रंगत आली. एकूणच चयापचय बिघाडाचे आजार सर्वत्र वाढताहेत. ‘गाऊट’ त्यापैकीच एक. त्याचे विवेचन तुम्हाला आवडले आणि उपयुक्त वाटले याचे समाधान आहे

हेमंतकुमार 12/04/2018 - 17:24
सर्व वाचकांचे आभार ! गाऊटचे उपचार : Rheumatology गाऊट हा एक प्रकारचा संधिवात आहे हे आपण जाणतो. दीर्घकालीन गाऊटमध्ये हे दुखणे एका सांध्यापुरते मर्यादित न राहता अन्य इंद्रियांवर सुद्धा परिणाम करते. गाऊटच्या रुग्णांसाठी सल्ला देणारे परंपरागत डॉ हे अस्थिरोगतज्ञ (orthopedic surgeons) आहेत. परंतु वैद्यकातील नवीन प्रगतीनुसार आता हा आजार एका नव्या प्रकारच्या डॉ.नी हाताळायचा आहे. या नव्या शाखेला Rheumatology म्हणतात आणि त्यातील तज्ञ हा D.M. (Rheumatology) शिकलेला असतो. सध्या भारतात या तज्ञांची संख्या कमी आहे आणि ते जास्त करून महानगरांत दिसतील. पण भविष्यात त्यांची वाढ होईल. याची दखल संबंधित रुग्णांनी घ्यावी. आता हा बदल कशासाठी, ते सांगतो. अस्थिरोगतज्ञ हा मुळात surgeon असतो. जेव्हा संधिवात हा एखाद-दुसऱ्या सांध्यापुरताच मर्यादित असतो आणि त्याचा अन्य इंद्रियांवर परिणाम झालेला नसतो, असे रुग्ण हे अस्थिरोगतज्ञाने हाताळायचे असतात. याउलट गाऊट सारखे आजार की ज्यात शरीराचे अनेक अवयव व्याधीग्रस्त होतात, ते Rheumatologist च्या अभ्यासात येतात. हा डॉ मुळात ‘फिजिशियन’ असतो. या नव्या अतिविशिष्ट तज्ञांचा लाभ संबंधित रुग्णांनी जरूर घ्यावा.

मध्यंतरी सलगपणे ४ तास ड्रायविंग केल्यानंतर उजव्या पायाच्या अंगठ्याला सूज आली होती. सतत ब्रेक/अ‍ॅसिलेटर वापरल्याने तसे झाले असावे असा विचार करुन घरगुती उपाय केले व ३-४ दिवसात सूज उतरली. पण त्यादरम्यान झालेल्या वेदना असह्य होत्या. आता समजले कि हा गाऊट चाच प्रकार होता. परंतु आधीही असे कधी झाले नव्हते व नंतरही झाले नाही. पण आता ह्यापुढे मी काय काळजी घ्यावी ह्याबद्दल मार्गदर्शन मिळाले तर मदत होईल.

In reply to by कानडाऊ योगेशु

बारीक सुया टोचणार्‍या मुंग्या जाणवत होत्या का? मला टाचे पासून सुरवात झाली होती. मा बो वर थोड विस्ताराने लिहिल आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नाही सर. प्रथम हवीहवीशी वाटणारी सूज आली. म्हणजे हात फिरवला कि बरे वाटायचे पण नंतर मात्र तिने उग्र रूप धारण केले. जमिनीवर पाय नुसता जरी ठेवला तरी प्रचंड वेदना व्हायच्या. माबो वरची लिन्क द्याल का.स?

हेमंतकुमार 12/04/2018 - 19:06
. @कायो, आता समजले कि हा गाऊट चाच प्रकार होता >>>> हे रोगनिदान खात्रीने झाले आहे का? झाले असल्यास काही सूचना: १. त्याची अनुवंशिकता तपासून घ्या. म्हणजे, तुमच्या प्रथम दर्जाच्या नात्यात कोणाला उच्च युरिक A पातळी आहे का ते बघा. याचा त्यांना भविष्यात उपयोग होतो. प्रतिबंधात्मक काळजी घेता येते. २. तुम्ही पाणी भरपूर पिणे आणि ३. या लेखात दिलेली आहाराची पथ्ये पाळणे.

In reply to by कानडाऊ योगेशु

हेमंतकुमार 25/04/2018 - 17:19
लेखातील हे बघा: गाऊट आणि अनुषंगिक आजार/strong> : साधारणपणे चयापचयाच्या बिघाडातून जे आजार उद्भवतात (metabolic syndrome) त्यांच्या जोडीने गाऊट होण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढते. हे आजार असे आहेत: • उच्च रक्तदाब • मधुमेह

हेमंतकुमार 14/04/2018 - 10:03
एकदा आहार संबंधी लेख येऊ द्या की. >>>>> ‘आहार’ हा व्यापक, रंजक आणि घोळदार विषय आहे खरा. त्यातले संशोधनही सतत काहीतरी उलटसुलट सांगते. त्यामुळे सल्ला देणे हे डॉक्टरला आणि आचरणात आणणे हे रुग्णाला कठीण होत आहे. हमारी मांगे मजदूरो की तरह बढती जा रही है! :) >>>> तुमच्या मागण्यांवर जरूर विचार करणार. मात्र त्यासाठी एक पंचवार्षिक आराखडा तयार करावा लागेल !

In reply to by हेमंतकुमार

आहार’ हा व्यापक, रंजक आणि घोळदार विषय आहे खरा. त्यातले संशोधनही सतत काहीतरी उलटसुलट सांगते. त्यामुळे सल्ला देणे हे डॉक्टरला आणि आचरणात आणणे हे रुग्णाला कठीण होत आहे.
अगदी नेमक्या शब्दात सांगितले. रुग्णाला गिनी पिग करुन त्याला निरिक्षणा खाली ठेवून मग सल्ला देणे डॊक्टरला शक्य नसते. शिवाय एक काळी निर्विवाद असणार्‍या गोष्टी आज वादग्रस्त होत असतात. उदा. कोलेस्ट्रॉल व हृदयविकार याचा अतूट संबंध.

हेमंतकुमार 25/04/2018 - 08:32
आतापर्यंत माझ्या दोन आरोग्य लेखमाला येथे संपन्न झाल्या आहेत. या दरम्यान अनेकांनी भावी लेखनासाठी काही विषय सुचवले आहेत. ,कुठल्याही लेखकासाठी ही एक प्रकारे वाचकांची दाद असते. त्याबद्दल सर्व सूचकांचे आभार ! आता माझी भूमिका विशद करतो. आज आधुनिक वैद्यकातील विशिष्ट + अतिविशिष्ट शाखांची संख्या ५० च्या पुढे गेली आहे. त्यामुळे कुठलाही एक तज्ञ या सर्व शाखांमध्ये लेखन-मुशाफिरी करू शकणार नाही. मी लेखनासाठी असे विषय निवडतो की ज्यांत मी निव्वळ माहिती बरोबर माझ्या अनुभवाचे बोल लिहू शकतो. त्या विषयात थोडीफार गती असल्याने वाचक-प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे देऊ शकतो. त्यामुळे वाचकांनी सुचवलेल्या प्रत्येक विषयावर स्वतंत्र लेख होईलच असे नाही. तरीसुद्धा त्यांच्या काही विशिष्ट शंकांना मी व्यनितून जरूर उत्तरे देईन. लोभ असावा

In reply to by टर्मीनेटर

जॉनविक्क 28/07/2019 - 14:09
2013 ते 2016 दरम्यान मी गाऊट व्याधी काय भयंकर त्रास देऊ शकते हे अनुभवले आहे अगदी सूज येऊन पाय फुटेल कि काय अश्या असह्य वेदना, कधी कधी दवाखान्यात पायाची सूज उतरेपर्यंत स्टॅन्डला तंगडे लावून फक्त पडून राहणे इतपत उपचार घ्यावे लागले, वेदनेने बेजार होऊन डोके कामच करणे बंद करते . फक्त आणि फक्त आहार कमी करणे( ज्याची सुरुवात पोहे खाणे पूर्ण वर्ज्य) यावर हे नियंत्रित झाले व गेली काही वर्षे या आजाराने अजिबात अस्तित्व दाखवलेले नाही :) अर्थात काही महिने गोळ्याही घ्याव्या लागल्या परंतु खरा आराम आहार शैलीतील बदलानेच मिळाला. लेख अतिशय नेमका आहे.

हेमंतकुमार 28/07/2019 - 14:31
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. जॉन, ते पोहे आणि गाऊट हा तुमचा अनुभव विस्मयकारक वाटला. काही स्पष्टीकरण तुम्ही वाचले असल्यास जरूर सांगा. माझ्या वाचनात नाही.

In reply to by हेमंतकुमार

जॉनविक्क 28/07/2019 - 14:52
डॉक्टरांनी मला सुरुवात पोहे सोडण्यापासून करायला सांगितली मी रोज सकाळी आणि संध्याकाळी भरपेट पोहे खातो असे सांगितल्यावर मला पोहे पूर्णपणे वर्ज्य करायचा सल्ला दिला गेला. बाकी, पायात सूज येऊन वेदनाच अशा होत असत कि अशक्तपणा, कधी कधी चक्करही येत आहे असे वाटे. विश्रांतीसाठी झोपी जावे आणि ठणकणारा पायाने झोप उतरवावी असे हि घडतं होतं. कोणतीही शारीरिक धडपड घडत नसताना अचानक सुजून टम्म फुगणारे पाय बघून मनशांती पूर्ण नाहीशी झाली होती. पोहे सोडले तसेच संध्याकाळच्या जेवणा ऐवजी कोशिंबीरी खाणे, अथवा भूक फारच असेल तर घरात बनवलेले तांदळाचे शाकाहारी मोमो खाणे यामुळे माझी पचनसंस्था नियमित झाली व हळू हळू त्रासही होणे थांबले.

In reply to by हेमंतकुमार

जॉनविक्क 28/07/2019 - 16:19
शाकाहारी मोमो
म्हणजे व्हेज मोमो. बाहेर हे मैद्याच्या पीठाने बनवलेले मिळतात पण आपण मैद्या ऐवजी तांदळाचे पीठ वापरायचे. मोमो म्हणजे एक प्रकारचे भाजीपाला वापरून तयार केलेले उकडीचे मोदक होय.

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 28/07/2019 - 16:24
नुसत्या उकडलेल्या भाज्या बरेचदा बेचव वाटतात तसेच जेवण केल्याचे मानसिक समाधानही त्या खाऊन मिळत नाही, अशावेळी व्हेज मोमो हा एक रुचकर ओपशन असतो. शेजवान चटणी सोबत चवदारहि लागतो व आरोग्यदायी सुद्धा. Veg momo recipe गुगल केल्यास बरेच रिजल्ट येतील

चाणक्य 28/07/2019 - 16:30
तुमची 'विषय सोपा करून सांगण्याची' हातोटी कमाल आहे. तुमचे लेख म्हणजे पर्वणी असते.

हेमंतकुमार 28/07/2019 - 16:59
जॉन, उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद. कधीतरी खाऊन बघेन ! चाणक्य, धन्यवाद. बरेच दिवसांनी तुमची भेट झाली.

हेमंतकुमार 30/05/2023 - 12:30
मुळात तसे समीकरण मानू नये. दीर्घकाळ अति प्रमाणात केलेले मद्यपान काही रुग्णांमध्ये कारणीभूत ठरते. मद्यामध्ये क्रम लावायचा झाल्यास तो असा आहे : beer > hard liquor > तांबडी वारुणी

लई भारी 10/04/2018 - 14:19
अजून एक विषय उत्तम रित्या समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. >>> • औषधांचे दुष्परिणाम : यात aspirin व काही diuretics येतात जवळच्या नातेवाईकांच्या बाबतीत हे अनुभवलं आहे. मांसाहार/मद्यपान इत्यादी काहीच नसल्यामुळे युरिक ऍसिड कसं वाढलं असावं असा विचार करत असताना फॅमिली डॉक्टर नी इतर स्पेशालिस्ट नी दिलेल्या गोळ्यांमध्ये काही बदल केले. त्यावेळी त्यांनी 'diuretic' हा शब्द वापरल्याचं आठवतंय. पाय विशेषतः टाच यामध्ये 'non-specific' दुखणं असल्यावर युरिक ऍसिड बघायला लावून औषध आणि आहार-बदल सुचवला होता(मी आणि इतर १-२ जवळचे लोक). हे कितपत उपयुक्त असेल विशेषतः जर युरिक ऍसिड ची चाचणी विश्वासार्ह नसेल तर? भाबडी शंका आहे फक्त, अजिबात दोषारोप नाहीत :) एखाद्याला इतर कारणामुळे 'गाऊट' किंवा युरिक ऍसिड वाढण्याची व्याधी जडली असेल तर मग त्यांच्या संततीला 'आनुवंशिक' धोका संभवतो का? (बहुधा बेसिक मध्येच माती खाल्लीय मी :) )

हेमंतकुमार 10/04/2018 - 14:43
लई भारी, लई आभार ! हे कितपत उपयुक्त असेल विशेषतः जर युरिक ऍसिड ची चाचणी विश्वासार्ह नसेल तर? >>>>> इथे तिचा उपयोग एक ‘चाळणी चाचणी’ म्हणून केला आहे. जर ते वाढलेले निघाले तर निदान होईलच. नाही निघाले तर इतर विचार करता येतो. एखाद्याला इतर कारणामुळे 'गाऊट' किंवा युरिक ऍसिड वाढण्याची व्याधी जडली असेल तर मग त्यांच्या संततीला 'आनुवंशिक' धोका संभवतो का? >>>> रूढ कल्पनेप्रमाणे नाही. ‘इतर’ कारण कोणते ते नीट तपासावे लागेल. जर ते त्या व्यक्तीच्या जनुकांशी संबंधित नसेल (उदा. औषधांचे दुष्परिणाम ), तर मग उत्तर ‘नाही’ असेल.

हेमंतकुमार 10/04/2018 - 15:39
शलभ, सागर व दीपक अनेक आभार. व्हे प्रोटिन्स मुळे देखील गाऊट संभवतो का ? (ऐकले आहे) >>> माझ्या वाचनानुसार नाही. व्हे प्रोटिन्स हे चीज करतानाचे ‘बाय- प्रोडक्ट’ आहे. गाऊटच्या रुग्णांनी चीज जरूर खावे. त्यामुळे व्हे प्रोटिन्सलाही हरकत नसावी. अर्थात यावर आहारतज्ञाचे मत घ्यावे, हे बरे. एक मुद्दा स्पष्ट करतो. एखाद्या पदार्थात ‘प्रोटीन’ किती यापेक्षा ‘Purines’ किती हे जाणणे महत्वाचे आहे. ‘Purines’ पासून युरिक A तयार होते, प्रोटीनपासून नाही. अर्थात खाद्यात प्रोटीन व ‘Purines’ एकत्रच असतात. त्यांचे तुलनात्मक प्रमाण जाणले पाहिजे.

शेखरमोघे 11/04/2018 - 06:16
नेहेमी प्रमाणेच माहितीपूर्ण लिखाण! Allergy करता कारण ठरवताना जसा trial and error पद्धतीचा वापर केला जातो तसे काहीसे इथे "काय खाऊ नये" हे ठरवण्याकरता करावे लागते का?

हेमंतकुमार 11/04/2018 - 07:44
manguu, पद्मावती व शेखर, आभार ! @ शेखर, नाही शेखर, तसे नाही म्हणता येणार. “काय खाऊ नये” ची यादी तशी पक्की आहे. ती अशी: लाल मांस, ठराविक मासे आणि समुद्री अन्न, वाटाणे व बीन्स आणि मद्य. याबरोबर साखरयुक्त पेये, मीठ आणि गोड फळांचे रस हे अगदी मर्यादितच घ्यावे.

In reply to by हेमंतकुमार

लई भारी 11/04/2018 - 14:02
युरिक ऍसिड साठी सरसकट सर्व नॉन-व्हेज आणि कडधान्ये वर्ज्य सांगितली होती आणि डाळ पण कमी. असं का सांगितलं असावं? गरजेचं आहे का ते?

In reply to by हेमंतकुमार

लई भारी 14/04/2018 - 09:45
एकदा आहार संबंधी लेख येऊ द्या की. म्हणजे तसं प्रत्येक विषयात तुम्ही सांगितलं आहेच, पण तो स्वतंत्र विषय घेता येईल असे वाटते. उदा. चीज बद्दल बरेच उलट सुलट विचार ऐकायला येतात. तसाच आजकाल इन्सुलिन संदर्भाने काहीतरी एक नवीन मतप्रवाह ऐकण्यात आला की कमीत कमीत वेळा खाणे हितकारक असते. भाताबद्दल पण तेच. बरेचसे डॉक्टर मधुमेह्यांना पूर्ण वर्ज्य सांगतात तर काहींचं म्हणणं तसं काही नाही. वजनवाढीचा भाताशी संबंध आहे का? केटो हा एक वेगळाच मोठा विषय दिसतोय :) हमारी मांगे मजदूरो की तरह बढती जा रही है! :)

In reply to by लई भारी

प्रियाभि.. 28/07/2019 - 09:19
हे काही वैद्यकीय मत नाही पण निरीक्षण म्हणू शकतो. मला वजन वाढण्याचा आणि भाताचा फारसा काही संबंध असेल असं वाटतं नाही. कोकणच्या लोकांचा मुख्य आहार भात हाच आहे पण त्या लोकांमध्ये वजनदार व्यक्ती खूप कमी दिसतील. अर्थात त्यांचे दररोजचे चालणे अफाट असल्यामुळे त्याचा संबंध असू शकतो. भातामुळे (आणि त्यातही नवे तांदूळ असल्यास अधिक) पोट फुगन्याची (सुटण्याची नव्हे) समस्या जाणवते पण ते काही काळापर्यंत (वायू बाहेर पडेपर्यंत). "भाताने काही होत नाही रे" असे आजी म्हणायची हे आता आठवले. तसेच दूध प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो असेही ती म्हणायची हे आता पटायला लागले आहे. लहानपणी भरपूर दूध पिणाऱ्या भावाला त्याच्या शरीरयष्टी वरून चिडवायचे सगळे पण आता तोच सर्वात फिट आहे. खेडेगावात अशी बरीचशी उदाहरणे सापडतील.

In reply to by प्रियाभि..

हेमंतकुमार 28/07/2019 - 10:21
मला वजन वाढण्याचा आणि भाताचा फारसा काही संबंध असेल असं वाटतं नाही. >>> बरोबर. वजनवाढ, मधुमेह आणि पोळी/भात यावर भरपूर काथ्याकूट झालेला दिसेल. प्रत्येकाच्या अभ्यासानुसार भिन्न मते आढळतील. माझे मत: १. प्रमाणित आहार आणि छान व्यायाम असल्यास यावर विचार करू नये. २. बैठी जीवनशैली असल्यास काही मुद्द्यांचा विचार करावा. अ) आपल्याकडे बरेच लोक पोळी/भाकरी भरपेट खातात आणि त्यावर ‘समाप्ती’ म्हणून भात. हा प्रकार वजनवाढीस पूरक ठरतो. आ) मधुमेहाच्या दृष्टीकोनातून : पोळी + भात असे एकावेळेस टाळावे. दोन्हीपैकी एकच खाल्ल्यास चांगले. इ) पांढऱ्या तांदूळाऐवजी तपकिरी अधिक बरा.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर चा उपयोग हे युरिक अ‍ॅसिडची लेव्हल मेंटेन करण्यासाठी चांगला होतो असे आंतरजालावर अनेक ठिकाणी वाचले आहे. मी ते मध टाकून एक चमचा एक ग्लास मधे अधूनमधुन घेतो. त्याचा काही रोल आहे का?

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रगुप्त 30/05/2023 - 14:50
खूपच उपयुक्त , माहितीपूर्ण लेख आहे. मला काही वर्षंपूर्वी यूरिक अ‍ॅसिडचा बराच त्रास होता. त्यावेळी ऐकीव माहितीनुसार मी फक्त एकदाच दोन चमचे अ‍ॅ.सा.व्हि. पाण्यात मिसळून घेतले होते, आणि अक्षरशः चमत्कार घडावा तसा परिणाम झाला होता. त्या नंतर अधून मधून यूरिक अ‍ॅसिड चाचणी करून घेत असतो, ती नॉर्मल येते आहे. हल्ली थोडी शंका येते आहे पण सध्या अमेरिकेत असल्याने भारतात परतल्यावरच चाचणी करवेन. त्यासाठी सध्या चहा घेणे सोडावे असे वाटते आहे. (माझ्या अनुभवाप्रमाणे आपले शरीरच आपल्याला विविध इषारे देत असते, ते समजून घेऊन वागणे उपयोगी ठरते) योगायोग म्हणजे हा प्रतिसाद लिहीत असताना सकाळी सव्वापाच वाजता आजपासून चहा सोडायचे ठरवून मी आले, दालचिनी, वेलदोडा, काळी मिरी, गूळ, दूध आणि पाणी असे उकळवून पीतो आहे. अ‍ॅ.स.व्हि. बद्दल मी विसरुन गेलो होतो, आता घरात असल्यास तेही एकदा घेईन.

हेमंतकुमार 11/04/2018 - 09:43
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर चा उपयोग >>>> त्याला एक साधारण तब्बेतीस चांगले पेय म्हणता येईल. आजारांमध्ये उपयुक्त किती याबद्दल बरेच दावे केलेले असतात. पण, प्रत्यक्ष हजारो रुग्णांवर त्याच्या ‘क्लिनिकल ट्रायल्स’ झालेल्या नसतात. त्यामुळे वैद्यकीय मत देता येत नाही.

हेमंतकुमार 12/04/2018 - 06:49
माझ्या पहिल्या आरोग्य लेखमालेत हिमोग्लोबिन, बिलीरुबीन, युरिआ, इ. ८ पदार्थांवर लेख होते. तेव्हा युरिक A हा विषय मी घेतला नव्हता. तेव्हा मी याबाबतीत संभ्रमात होतो. अनिमिया, कावीळ, मूत्रपिंडविकार, इ. आजार खूप आढळतात. त्याप्रमाणात ‘गाऊट’ कमी आढळतो. तेव्हा तो लोकांना परिचित नसेल असे वाटून मी तो टाळला होता. पण या धाग्यातील चर्चेने माझा तो समज सपशेल खोटा ठरवला आहे ! इथे सहभागींना तो चांगलाच माहित असल्याचे दिसले. काहींच्या स्वानुभव-कथनाने चर्चेत रंगत आली. एकूणच चयापचय बिघाडाचे आजार सर्वत्र वाढताहेत. ‘गाऊट’ त्यापैकीच एक. त्याचे विवेचन तुम्हाला आवडले आणि उपयुक्त वाटले याचे समाधान आहे

हेमंतकुमार 12/04/2018 - 17:24
सर्व वाचकांचे आभार ! गाऊटचे उपचार : Rheumatology गाऊट हा एक प्रकारचा संधिवात आहे हे आपण जाणतो. दीर्घकालीन गाऊटमध्ये हे दुखणे एका सांध्यापुरते मर्यादित न राहता अन्य इंद्रियांवर सुद्धा परिणाम करते. गाऊटच्या रुग्णांसाठी सल्ला देणारे परंपरागत डॉ हे अस्थिरोगतज्ञ (orthopedic surgeons) आहेत. परंतु वैद्यकातील नवीन प्रगतीनुसार आता हा आजार एका नव्या प्रकारच्या डॉ.नी हाताळायचा आहे. या नव्या शाखेला Rheumatology म्हणतात आणि त्यातील तज्ञ हा D.M. (Rheumatology) शिकलेला असतो. सध्या भारतात या तज्ञांची संख्या कमी आहे आणि ते जास्त करून महानगरांत दिसतील. पण भविष्यात त्यांची वाढ होईल. याची दखल संबंधित रुग्णांनी घ्यावी. आता हा बदल कशासाठी, ते सांगतो. अस्थिरोगतज्ञ हा मुळात surgeon असतो. जेव्हा संधिवात हा एखाद-दुसऱ्या सांध्यापुरताच मर्यादित असतो आणि त्याचा अन्य इंद्रियांवर परिणाम झालेला नसतो, असे रुग्ण हे अस्थिरोगतज्ञाने हाताळायचे असतात. याउलट गाऊट सारखे आजार की ज्यात शरीराचे अनेक अवयव व्याधीग्रस्त होतात, ते Rheumatologist च्या अभ्यासात येतात. हा डॉ मुळात ‘फिजिशियन’ असतो. या नव्या अतिविशिष्ट तज्ञांचा लाभ संबंधित रुग्णांनी जरूर घ्यावा.

मध्यंतरी सलगपणे ४ तास ड्रायविंग केल्यानंतर उजव्या पायाच्या अंगठ्याला सूज आली होती. सतत ब्रेक/अ‍ॅसिलेटर वापरल्याने तसे झाले असावे असा विचार करुन घरगुती उपाय केले व ३-४ दिवसात सूज उतरली. पण त्यादरम्यान झालेल्या वेदना असह्य होत्या. आता समजले कि हा गाऊट चाच प्रकार होता. परंतु आधीही असे कधी झाले नव्हते व नंतरही झाले नाही. पण आता ह्यापुढे मी काय काळजी घ्यावी ह्याबद्दल मार्गदर्शन मिळाले तर मदत होईल.

In reply to by कानडाऊ योगेशु

बारीक सुया टोचणार्‍या मुंग्या जाणवत होत्या का? मला टाचे पासून सुरवात झाली होती. मा बो वर थोड विस्ताराने लिहिल आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

नाही सर. प्रथम हवीहवीशी वाटणारी सूज आली. म्हणजे हात फिरवला कि बरे वाटायचे पण नंतर मात्र तिने उग्र रूप धारण केले. जमिनीवर पाय नुसता जरी ठेवला तरी प्रचंड वेदना व्हायच्या. माबो वरची लिन्क द्याल का.स?

हेमंतकुमार 12/04/2018 - 19:06
. @कायो, आता समजले कि हा गाऊट चाच प्रकार होता >>>> हे रोगनिदान खात्रीने झाले आहे का? झाले असल्यास काही सूचना: १. त्याची अनुवंशिकता तपासून घ्या. म्हणजे, तुमच्या प्रथम दर्जाच्या नात्यात कोणाला उच्च युरिक A पातळी आहे का ते बघा. याचा त्यांना भविष्यात उपयोग होतो. प्रतिबंधात्मक काळजी घेता येते. २. तुम्ही पाणी भरपूर पिणे आणि ३. या लेखात दिलेली आहाराची पथ्ये पाळणे.

In reply to by कानडाऊ योगेशु

हेमंतकुमार 25/04/2018 - 17:19
लेखातील हे बघा: गाऊट आणि अनुषंगिक आजार/strong> : साधारणपणे चयापचयाच्या बिघाडातून जे आजार उद्भवतात (metabolic syndrome) त्यांच्या जोडीने गाऊट होण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढते. हे आजार असे आहेत: • उच्च रक्तदाब • मधुमेह

हेमंतकुमार 14/04/2018 - 10:03
एकदा आहार संबंधी लेख येऊ द्या की. >>>>> ‘आहार’ हा व्यापक, रंजक आणि घोळदार विषय आहे खरा. त्यातले संशोधनही सतत काहीतरी उलटसुलट सांगते. त्यामुळे सल्ला देणे हे डॉक्टरला आणि आचरणात आणणे हे रुग्णाला कठीण होत आहे. हमारी मांगे मजदूरो की तरह बढती जा रही है! :) >>>> तुमच्या मागण्यांवर जरूर विचार करणार. मात्र त्यासाठी एक पंचवार्षिक आराखडा तयार करावा लागेल !

In reply to by हेमंतकुमार

आहार’ हा व्यापक, रंजक आणि घोळदार विषय आहे खरा. त्यातले संशोधनही सतत काहीतरी उलटसुलट सांगते. त्यामुळे सल्ला देणे हे डॉक्टरला आणि आचरणात आणणे हे रुग्णाला कठीण होत आहे.
अगदी नेमक्या शब्दात सांगितले. रुग्णाला गिनी पिग करुन त्याला निरिक्षणा खाली ठेवून मग सल्ला देणे डॊक्टरला शक्य नसते. शिवाय एक काळी निर्विवाद असणार्‍या गोष्टी आज वादग्रस्त होत असतात. उदा. कोलेस्ट्रॉल व हृदयविकार याचा अतूट संबंध.

हेमंतकुमार 25/04/2018 - 08:32
आतापर्यंत माझ्या दोन आरोग्य लेखमाला येथे संपन्न झाल्या आहेत. या दरम्यान अनेकांनी भावी लेखनासाठी काही विषय सुचवले आहेत. ,कुठल्याही लेखकासाठी ही एक प्रकारे वाचकांची दाद असते. त्याबद्दल सर्व सूचकांचे आभार ! आता माझी भूमिका विशद करतो. आज आधुनिक वैद्यकातील विशिष्ट + अतिविशिष्ट शाखांची संख्या ५० च्या पुढे गेली आहे. त्यामुळे कुठलाही एक तज्ञ या सर्व शाखांमध्ये लेखन-मुशाफिरी करू शकणार नाही. मी लेखनासाठी असे विषय निवडतो की ज्यांत मी निव्वळ माहिती बरोबर माझ्या अनुभवाचे बोल लिहू शकतो. त्या विषयात थोडीफार गती असल्याने वाचक-प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे देऊ शकतो. त्यामुळे वाचकांनी सुचवलेल्या प्रत्येक विषयावर स्वतंत्र लेख होईलच असे नाही. तरीसुद्धा त्यांच्या काही विशिष्ट शंकांना मी व्यनितून जरूर उत्तरे देईन. लोभ असावा

In reply to by टर्मीनेटर

जॉनविक्क 28/07/2019 - 14:09
2013 ते 2016 दरम्यान मी गाऊट व्याधी काय भयंकर त्रास देऊ शकते हे अनुभवले आहे अगदी सूज येऊन पाय फुटेल कि काय अश्या असह्य वेदना, कधी कधी दवाखान्यात पायाची सूज उतरेपर्यंत स्टॅन्डला तंगडे लावून फक्त पडून राहणे इतपत उपचार घ्यावे लागले, वेदनेने बेजार होऊन डोके कामच करणे बंद करते . फक्त आणि फक्त आहार कमी करणे( ज्याची सुरुवात पोहे खाणे पूर्ण वर्ज्य) यावर हे नियंत्रित झाले व गेली काही वर्षे या आजाराने अजिबात अस्तित्व दाखवलेले नाही :) अर्थात काही महिने गोळ्याही घ्याव्या लागल्या परंतु खरा आराम आहार शैलीतील बदलानेच मिळाला. लेख अतिशय नेमका आहे.

हेमंतकुमार 28/07/2019 - 14:31
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. जॉन, ते पोहे आणि गाऊट हा तुमचा अनुभव विस्मयकारक वाटला. काही स्पष्टीकरण तुम्ही वाचले असल्यास जरूर सांगा. माझ्या वाचनात नाही.

In reply to by हेमंतकुमार

जॉनविक्क 28/07/2019 - 14:52
डॉक्टरांनी मला सुरुवात पोहे सोडण्यापासून करायला सांगितली मी रोज सकाळी आणि संध्याकाळी भरपेट पोहे खातो असे सांगितल्यावर मला पोहे पूर्णपणे वर्ज्य करायचा सल्ला दिला गेला. बाकी, पायात सूज येऊन वेदनाच अशा होत असत कि अशक्तपणा, कधी कधी चक्करही येत आहे असे वाटे. विश्रांतीसाठी झोपी जावे आणि ठणकणारा पायाने झोप उतरवावी असे हि घडतं होतं. कोणतीही शारीरिक धडपड घडत नसताना अचानक सुजून टम्म फुगणारे पाय बघून मनशांती पूर्ण नाहीशी झाली होती. पोहे सोडले तसेच संध्याकाळच्या जेवणा ऐवजी कोशिंबीरी खाणे, अथवा भूक फारच असेल तर घरात बनवलेले तांदळाचे शाकाहारी मोमो खाणे यामुळे माझी पचनसंस्था नियमित झाली व हळू हळू त्रासही होणे थांबले.

In reply to by हेमंतकुमार

जॉनविक्क 28/07/2019 - 16:19
शाकाहारी मोमो
म्हणजे व्हेज मोमो. बाहेर हे मैद्याच्या पीठाने बनवलेले मिळतात पण आपण मैद्या ऐवजी तांदळाचे पीठ वापरायचे. मोमो म्हणजे एक प्रकारचे भाजीपाला वापरून तयार केलेले उकडीचे मोदक होय.

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 28/07/2019 - 16:24
नुसत्या उकडलेल्या भाज्या बरेचदा बेचव वाटतात तसेच जेवण केल्याचे मानसिक समाधानही त्या खाऊन मिळत नाही, अशावेळी व्हेज मोमो हा एक रुचकर ओपशन असतो. शेजवान चटणी सोबत चवदारहि लागतो व आरोग्यदायी सुद्धा. Veg momo recipe गुगल केल्यास बरेच रिजल्ट येतील

चाणक्य 28/07/2019 - 16:30
तुमची 'विषय सोपा करून सांगण्याची' हातोटी कमाल आहे. तुमचे लेख म्हणजे पर्वणी असते.

हेमंतकुमार 28/07/2019 - 16:59
जॉन, उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद. कधीतरी खाऊन बघेन ! चाणक्य, धन्यवाद. बरेच दिवसांनी तुमची भेट झाली.

हेमंतकुमार 30/05/2023 - 12:30
मुळात तसे समीकरण मानू नये. दीर्घकाळ अति प्रमाणात केलेले मद्यपान काही रुग्णांमध्ये कारणीभूत ठरते. मद्यामध्ये क्रम लावायचा झाल्यास तो असा आहे : beer > hard liquor > तांबडी वारुणी
आपल्या शरीराच्या कुठल्याही हालचालींमध्ये विविध सांधे महत्वाची भूमिका बजावतात. सांध्यांमध्ये जे अनेक आजार उद्भवतात त्यांना आपण ‘संधिवात’ (arthritis) या सामान्य नावाने ओळखतो. सांध्यांचा दाह होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यानुसार या संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काहींमध्ये सांध्यांत विशिष्ट प्रकारचे खडे (crystals) जमा होतात आणि त्यामुळे तिथे दाह होतो. या प्रकारातील सर्वात जास्त आढळणारा आजार म्हणजे ‘गाऊट’.

तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ६ (गरोदरपण)

हेमंतकुमार ·

अनिंद्य 03/04/2018 - 11:17
@ कुमार१, उत्कृष्ट लेखमालेबद्दल अभिनंदन. ह्या मालिकेमुळे अनेक वाचकांच्या मनातील शंकांना उत्तरे मिळाली असतील. गरोदर होण्यापूर्वीच्या चाचण्या.... हे महत्वाचे वाटते. आणिक एक म्हणजे विवाहपूर्व समुपदेशन, शारीरिक-मानसिक आरोग्य चाचण्या, अनुवांशिक व्यंग, वंध्यत्व, एच आय व्ही सारखे गंभीर संसर्ग या विषयांवर बोलणे फारसे प्रशस्त समजले जात नाही अजूनही. पण ते आवश्यक आहे खरे. तुम्हां डॉक्टर मंडळीनी अश्या 'विवाहपूर्व चाचण्या' सुचविण्याची फॅशन लवकर येवो :-) मी सहज केलेल्या सूचनेवरून एवढी अभ्यासपूर्ण आणि तरीही सोप्या-सरळ भाषेत ही मालिका लिहिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पु ले शु, अनिंद्य

हेमंतकुमार 03/04/2018 - 11:32
मनापासून आभार. तुमच्यसारख्या जाणकार वाचकांच्या पाठबळावरच हे साध्य झाले. विवाहपूर्व आरोग्य समुपदेशन ही काळाची गरज आहे, हे नक्की.

सिकलसेल आणि थॅलसिमिया दोन्ही नसतील पण तरीही हिमोग्लोबिन कमी असेल तर गर्भावर काही दुष्परिणाम होऊ शकतात का? डबल मार्कर/ट्रिपल मार्कर टेस्ट कितपत विश्वसनीय आहेत?

हेमंतकुमार 03/04/2018 - 11:58
हिमोग्लोबिन कमी असेल तर गर्भावर काही दुष्परिणाम होऊ शकतात का? >>> अर्थातच. मुळात हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचे वाहतूकदार आहे. म्हणून, कमी हिमोग्लोबिन >>> पेशींना ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा >> त्यांच्या कार्यावर विपरीत परिणाम. डबल मार्कर/ट्रिपल मार्कर टेस्ट कितपत विश्वसनीय आहेत? >>>> बऱ्यापैकी विश्वासार्ह आहेत पण १००% foolproof नाहीत !

चौकटराजा 03/04/2018 - 15:02
बॉडी अ‍ॅट वॉर ह्हे पुस्तक वाचून कैक वर्षे झाली. त्यात एक प्रकरण " प्रेग्नन्सी - नेचर्स व्हर्शन ऑफ ट्रान्सप्लांट असे होते . त्यांच्या मते खरेतर गर्भ हा फोरीन बॉडी च असतो . पण म्हणे निसर्ग विशिष्ट योजना करून त्याला शरीरातून बाहेर न फेकण्याची रचना स्त्री शरीरात करतो. हे थोडेसे अवांतर .

हेमंतकुमार 03/04/2018 - 15:38
चौरा, चांगला मुद्दा. बरोबर. त्यामुळे गर्भाशय हे गर्भाला ९ महिने मुदतीपुरते ‘स्वकीय’ समजते आणि ती मुदत संपताच ‘परकीय’ समजू लागते ! थोडक्यात हा ९ महिन्यांचा त्याचा visa संपला की गर्भाची बाहेरच्या जगात हकालपट्टी होते. :)

मिपावरची ही मालिका एक अभ्यासपूर्ण आणि सर्व मिपाकरांना खूप उपयोगी अशी गणली जाईल. धन्यवाद ! किचकट वैद्यकिय विषय सर्वसामान्य लोकांना सहज समजेल असा करून सांगण्याची कुमार१ यांची हातोटी विलक्षण आहे ! लवकरच अजून एक नवीन विषय घेऊन लिहिलेल्या लेखमालेची प्रतिक्षा आहे !

हेमंतकुमार 03/04/2018 - 22:39
वंदन आणि आभार ! तुमच्या शुभेच्छा व पाठबळामुळेच हे शक्य झाले. ते सतत मिळत राहील याची खात्री आहे. त्यामुळे नव्या जोमाने लेखन करीत राहीन.

सुबोध खरे 04/04/2018 - 10:47
खरं तर आदर्श स्थितीत यापैकी बऱ्याच चाचण्या या जेंव्हा जोडपे आपल्याला "मूल हवंय" या निर्णयाला पोहोचते तेंव्हाच करायला हव्यात म्हणजे गरोदर राहण्यापूर्वीच. यात संपूर्ण हिमोग्राम, थायरॉइड, मधुमेह, यकृत आणि मूत्रपिंडांची कार्यक्षमता( liver & kidney function tests) या चाचण्या येतील. यामुळे गरोदर राहण्याच्या अगोदरच स्त्री जितकी निरोगी आणि उत्तम प्रकृतीची असेल तितके गरोदरपण आणि प्रसूती उत्तम होऊन बाळाचे आरोग्य उत्तम राहील. त्यातून याला येणारा खर्च हा अनुत्पादकच (nonproductive) समजला जातो. शिवाय आमच्या काळात "असली थेरं" नव्हती आणि आमचं काय वाईट झालं म्हणणारे दुद्धाचार्य/साळकाया म्हाळकाया तर घराघरात सापडतात. त्यात डॉक्टर "पैशासाठी" या "सर्व टेस्ट्स" करायला लावतात म्हणणारी माणसे थोडी नाहीत. गर्भसंस्कारावर १८००० रुपये खरंच करणाऱ्या मी पाहिलेल्या एका जोडप्याने ३ महिने होईस्तोवर कोणतीही चाचणी केली नव्हती दुर्दैवाने "पुढचा विचार" करणारी जोडपी फारच कमी आहेत. (लोक जर आयुर्विमा काढण्याचं चालढकल करतात तर हि फारच दूरची गोष्ट आहे).

लई भारी 04/04/2018 - 14:12
सर्व लेखांवर प्रतिक्रिया दिली नाही, पण अतिशय उपयोगी लेखमाला आहे. आधीच्या लेखमालेच्या प्रिंट्स घेऊन घरी दाखवल्या होत्या हे पण करेन :) पुढील लेखनास शुभेच्छा आणि नवीन विषयाच्या प्रतीक्षेत!

हेमंतकुमार 05/04/2018 - 11:55
@ अपा, आभार ! तुमच्यासारखे अभ्यासू वाचक लाभल्यामुळे लेखन करण्यास हुरूप येतो.

arunjoshi123 23/04/2018 - 12:31
कुमार१ यांच्या प्रस्तुतीकरणाच्या शैलीवरून अनेक प्रेमळ डॉक्टरांची आठवण झाली. अत्यंत उपयुक्त लेखनमाला.

चाचण्या कराव्यात की नको वा कोणत्या चचण्या कराव्यात हा यक्षप्रश्न सोडवायला कोणालाही लेखांची फारच मदत होईल. बर्‍याच प्रकारच्या लसी हल्ली जाहिरातीत दिसतात. काहींचा सरकार प्रचार करते. परंतु लस टोचल्यावर येणारी प्रतिकारशक्ती किती दिवस टिकते याचा उल्लेख सहसा दिसत नाही. मुले खेळतांना धडपडून पडतात. जखम खोल असल्यास धनुर्वातविरोधी लस टोचतात. बर्‍याच वेळा एकदोन महिन्याच्या अंतराने पण धनुर्वाताची लस टोचली जाते. कारण पालकांना प्रतिकारशक्ती किती काळ राहते हे ठाऊक नसते आणि त्या व्यक्तीला/मुलाला ती लस केव्हा टोचली याचा अभिलेख डॉक्टरकडे नसतो. विविध लसी, परिणामकारकता टक्केवारी, त्यांच्यामुळे येणारी प्रतिकारशक्ती सरासरी किती काळ राहते, या विषयावर लेखमाला आली तर फार बरे होईल. माझी नम्र फर्माईशच समजावी. धन्यवाद,

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 24/04/2018 - 20:33
साहेब धनुर्वाताच्या लसीचे तीन डोस जन्मल्यानंतर ४, ५ आणि ६ व्या महिन्याला दिले असतील तर दर ५ वर्षांनी एकदा बूस्टर डोस द्यावा लागतो. जर आपल्याला नक्की माहिती असेल कि बूस्टर डोस दिला आहे तर ५ वर्षे पर्यंत परत इंजेक्शन ची गरज नाही. माणसे आपल्या मुदत ठेवीपासून किसान विकास पत्र, आणि प्रेमपत्रे जपून ठेवतात. परंतु आपल्याच मुलाची वैद्यकीय तपासणी आणि लसीकरणाची फाईल मात्र जपून ठेवत नाहीत. आणि जपून ठेवलेली असली तरी वेळेवर मिळत नाही आणी डॉक्टरकडे आणत नाहीत. परत लसीकरण बालरोगतज्ञा कडे होते जेथे त्याचा अभिलेख असू शकतो आणि मूल मोठे झाले कि ते फॅमिली डॉक्टर कडे नेतात. म्हणून मग एखाद्या टोकदार लोखंडी वस्तूने (उदा. गंजलेला खिळा) जखम झाली तर डॉक्टर उगाच धोका पत्करण्यापेक्षा इंजेक्शन घ्या म्हणून सांगतात.

हेमंतकुमार 24/04/2018 - 19:53
सुधीर, नमस्कार तुम्हाला लेखमाला उपयुक्त वाटल्याने समाधान आहे. तुमच्या फर्माईश ची नोंद घेत आहे. सध्या डोक्यात अन्य विषय आहेत पण सवडीने बघू

अनिंद्य 03/04/2018 - 11:17
@ कुमार१, उत्कृष्ट लेखमालेबद्दल अभिनंदन. ह्या मालिकेमुळे अनेक वाचकांच्या मनातील शंकांना उत्तरे मिळाली असतील. गरोदर होण्यापूर्वीच्या चाचण्या.... हे महत्वाचे वाटते. आणिक एक म्हणजे विवाहपूर्व समुपदेशन, शारीरिक-मानसिक आरोग्य चाचण्या, अनुवांशिक व्यंग, वंध्यत्व, एच आय व्ही सारखे गंभीर संसर्ग या विषयांवर बोलणे फारसे प्रशस्त समजले जात नाही अजूनही. पण ते आवश्यक आहे खरे. तुम्हां डॉक्टर मंडळीनी अश्या 'विवाहपूर्व चाचण्या' सुचविण्याची फॅशन लवकर येवो :-) मी सहज केलेल्या सूचनेवरून एवढी अभ्यासपूर्ण आणि तरीही सोप्या-सरळ भाषेत ही मालिका लिहिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. पु ले शु, अनिंद्य

हेमंतकुमार 03/04/2018 - 11:32
मनापासून आभार. तुमच्यसारख्या जाणकार वाचकांच्या पाठबळावरच हे साध्य झाले. विवाहपूर्व आरोग्य समुपदेशन ही काळाची गरज आहे, हे नक्की.

सिकलसेल आणि थॅलसिमिया दोन्ही नसतील पण तरीही हिमोग्लोबिन कमी असेल तर गर्भावर काही दुष्परिणाम होऊ शकतात का? डबल मार्कर/ट्रिपल मार्कर टेस्ट कितपत विश्वसनीय आहेत?

हेमंतकुमार 03/04/2018 - 11:58
हिमोग्लोबिन कमी असेल तर गर्भावर काही दुष्परिणाम होऊ शकतात का? >>> अर्थातच. मुळात हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचे वाहतूकदार आहे. म्हणून, कमी हिमोग्लोबिन >>> पेशींना ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा >> त्यांच्या कार्यावर विपरीत परिणाम. डबल मार्कर/ट्रिपल मार्कर टेस्ट कितपत विश्वसनीय आहेत? >>>> बऱ्यापैकी विश्वासार्ह आहेत पण १००% foolproof नाहीत !

चौकटराजा 03/04/2018 - 15:02
बॉडी अ‍ॅट वॉर ह्हे पुस्तक वाचून कैक वर्षे झाली. त्यात एक प्रकरण " प्रेग्नन्सी - नेचर्स व्हर्शन ऑफ ट्रान्सप्लांट असे होते . त्यांच्या मते खरेतर गर्भ हा फोरीन बॉडी च असतो . पण म्हणे निसर्ग विशिष्ट योजना करून त्याला शरीरातून बाहेर न फेकण्याची रचना स्त्री शरीरात करतो. हे थोडेसे अवांतर .

हेमंतकुमार 03/04/2018 - 15:38
चौरा, चांगला मुद्दा. बरोबर. त्यामुळे गर्भाशय हे गर्भाला ९ महिने मुदतीपुरते ‘स्वकीय’ समजते आणि ती मुदत संपताच ‘परकीय’ समजू लागते ! थोडक्यात हा ९ महिन्यांचा त्याचा visa संपला की गर्भाची बाहेरच्या जगात हकालपट्टी होते. :)

मिपावरची ही मालिका एक अभ्यासपूर्ण आणि सर्व मिपाकरांना खूप उपयोगी अशी गणली जाईल. धन्यवाद ! किचकट वैद्यकिय विषय सर्वसामान्य लोकांना सहज समजेल असा करून सांगण्याची कुमार१ यांची हातोटी विलक्षण आहे ! लवकरच अजून एक नवीन विषय घेऊन लिहिलेल्या लेखमालेची प्रतिक्षा आहे !

हेमंतकुमार 03/04/2018 - 22:39
वंदन आणि आभार ! तुमच्या शुभेच्छा व पाठबळामुळेच हे शक्य झाले. ते सतत मिळत राहील याची खात्री आहे. त्यामुळे नव्या जोमाने लेखन करीत राहीन.

सुबोध खरे 04/04/2018 - 10:47
खरं तर आदर्श स्थितीत यापैकी बऱ्याच चाचण्या या जेंव्हा जोडपे आपल्याला "मूल हवंय" या निर्णयाला पोहोचते तेंव्हाच करायला हव्यात म्हणजे गरोदर राहण्यापूर्वीच. यात संपूर्ण हिमोग्राम, थायरॉइड, मधुमेह, यकृत आणि मूत्रपिंडांची कार्यक्षमता( liver & kidney function tests) या चाचण्या येतील. यामुळे गरोदर राहण्याच्या अगोदरच स्त्री जितकी निरोगी आणि उत्तम प्रकृतीची असेल तितके गरोदरपण आणि प्रसूती उत्तम होऊन बाळाचे आरोग्य उत्तम राहील. त्यातून याला येणारा खर्च हा अनुत्पादकच (nonproductive) समजला जातो. शिवाय आमच्या काळात "असली थेरं" नव्हती आणि आमचं काय वाईट झालं म्हणणारे दुद्धाचार्य/साळकाया म्हाळकाया तर घराघरात सापडतात. त्यात डॉक्टर "पैशासाठी" या "सर्व टेस्ट्स" करायला लावतात म्हणणारी माणसे थोडी नाहीत. गर्भसंस्कारावर १८००० रुपये खरंच करणाऱ्या मी पाहिलेल्या एका जोडप्याने ३ महिने होईस्तोवर कोणतीही चाचणी केली नव्हती दुर्दैवाने "पुढचा विचार" करणारी जोडपी फारच कमी आहेत. (लोक जर आयुर्विमा काढण्याचं चालढकल करतात तर हि फारच दूरची गोष्ट आहे).

लई भारी 04/04/2018 - 14:12
सर्व लेखांवर प्रतिक्रिया दिली नाही, पण अतिशय उपयोगी लेखमाला आहे. आधीच्या लेखमालेच्या प्रिंट्स घेऊन घरी दाखवल्या होत्या हे पण करेन :) पुढील लेखनास शुभेच्छा आणि नवीन विषयाच्या प्रतीक्षेत!

हेमंतकुमार 05/04/2018 - 11:55
@ अपा, आभार ! तुमच्यासारखे अभ्यासू वाचक लाभल्यामुळे लेखन करण्यास हुरूप येतो.

arunjoshi123 23/04/2018 - 12:31
कुमार१ यांच्या प्रस्तुतीकरणाच्या शैलीवरून अनेक प्रेमळ डॉक्टरांची आठवण झाली. अत्यंत उपयुक्त लेखनमाला.

चाचण्या कराव्यात की नको वा कोणत्या चचण्या कराव्यात हा यक्षप्रश्न सोडवायला कोणालाही लेखांची फारच मदत होईल. बर्‍याच प्रकारच्या लसी हल्ली जाहिरातीत दिसतात. काहींचा सरकार प्रचार करते. परंतु लस टोचल्यावर येणारी प्रतिकारशक्ती किती दिवस टिकते याचा उल्लेख सहसा दिसत नाही. मुले खेळतांना धडपडून पडतात. जखम खोल असल्यास धनुर्वातविरोधी लस टोचतात. बर्‍याच वेळा एकदोन महिन्याच्या अंतराने पण धनुर्वाताची लस टोचली जाते. कारण पालकांना प्रतिकारशक्ती किती काळ राहते हे ठाऊक नसते आणि त्या व्यक्तीला/मुलाला ती लस केव्हा टोचली याचा अभिलेख डॉक्टरकडे नसतो. विविध लसी, परिणामकारकता टक्केवारी, त्यांच्यामुळे येणारी प्रतिकारशक्ती सरासरी किती काळ राहते, या विषयावर लेखमाला आली तर फार बरे होईल. माझी नम्र फर्माईशच समजावी. धन्यवाद,

In reply to by सुधीर कांदळकर

सुबोध खरे 24/04/2018 - 20:33
साहेब धनुर्वाताच्या लसीचे तीन डोस जन्मल्यानंतर ४, ५ आणि ६ व्या महिन्याला दिले असतील तर दर ५ वर्षांनी एकदा बूस्टर डोस द्यावा लागतो. जर आपल्याला नक्की माहिती असेल कि बूस्टर डोस दिला आहे तर ५ वर्षे पर्यंत परत इंजेक्शन ची गरज नाही. माणसे आपल्या मुदत ठेवीपासून किसान विकास पत्र, आणि प्रेमपत्रे जपून ठेवतात. परंतु आपल्याच मुलाची वैद्यकीय तपासणी आणि लसीकरणाची फाईल मात्र जपून ठेवत नाहीत. आणि जपून ठेवलेली असली तरी वेळेवर मिळत नाही आणी डॉक्टरकडे आणत नाहीत. परत लसीकरण बालरोगतज्ञा कडे होते जेथे त्याचा अभिलेख असू शकतो आणि मूल मोठे झाले कि ते फॅमिली डॉक्टर कडे नेतात. म्हणून मग एखाद्या टोकदार लोखंडी वस्तूने (उदा. गंजलेला खिळा) जखम झाली तर डॉक्टर उगाच धोका पत्करण्यापेक्षा इंजेक्शन घ्या म्हणून सांगतात.

हेमंतकुमार 24/04/2018 - 19:53
सुधीर, नमस्कार तुम्हाला लेखमाला उपयुक्त वाटल्याने समाधान आहे. तुमच्या फर्माईश ची नोंद घेत आहे. सध्या डोक्यात अन्य विषय आहेत पण सवडीने बघू
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या) भाग ६ (अंतिम) : गर्भवतीच्या चाचण्या गरोदरपण ही स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील बाब. आपण आई होणार याची चाहूल लागल्यापासून ते प्रत्यक्ष बाळाचा जन्म होईपर्यंत ती कशा अवस्थांतून जाते ते बघा. आनंद, हुरहूर, काळजी, घालमेल, ‘त्या’ वेदना आणि अखेर परमानंद ! पण हा गोड शेवट तेव्हाच होऊ शकतो जेव्हा एक निरोगी मूल जन्मास येते. जर या प्रक्रियेत काही बिघाड झाला आणि एखादा गंभीर विकार अथवा विकृती असलेले मूल निपजले तर? तर तिच्या वाट्याला येते फक्त दुःख आणि दुःखच.

तंदुरुस्त की नादुरुस्त : भाग ५ ( वय ५० + )

हेमंतकुमार ·

‘ब १२’-जीवनसत्वाची रक्तपातळी : ’ड’ प्रमाणेच त्यातील काही मुद्दे इथेही लागू होतात. चाचणीचे निष्कर्ष बऱ्याचदा विश्वासार्ह नसतात. समजा पातळी ‘नॉर्मल’ पेक्षा कमी असेल तरीही त्या व्यक्तीत संबंधित आजाराची लक्षणे बिलकूल नसतात. म्हणून काही त्रास (रक्तक्षय वगैरे) नसेल तर उठसूठ याच्या फंदात पडू नये. कधीकधी अशी टूम निघते की सर्व शाकाहारीनी हे प्रमाण बघून घ्यावे. बर्‍याच मांसाहारींचेही ब १२ नॉर्मल पेक्षा कमी आढळते. हे चाचणीत दोष असल्यामुळे होते का?

हेमंतकुमार 23/03/2018 - 16:05
ब १२ मोजण्याच्या ज्या प्रयोगशाळा-पद्धती आहेत त्यांच्यात एकवाक्यता नाही. ‘नॉर्मल पातळी’ कशाला म्हणायचे याबाबतीतही गोंधळ आहे. तसेच ,जरी पातळी रिपोर्टमध्ये कमी दिसत असली तरी शरीरात पेशींच्या पातळीवर ती पुरेशी असते. त्यामुळे या रिपोर्टचा बाऊ करू नये.

चौकटराजा 23/03/2018 - 17:41
लक्षण दिसताच चाचणी करायची या विषयी आता बरेच ज्ञान सामान्य लोकाना मिळत आहे . पण आपण म्हणता त्या प्रकारच्या चाचण्यांचे ज्ञान सर्व मेडिकल व पॅरा मेडिकल स्टाफ ला असते का ? आता समजा आहे असे मानले तर त्यात डॉ मंडळीची आर्थिक स्थिती चांगली असते .अशावेळी पूर्वसूचना मिळावी म्हणून ही जमात तरी वरील सर्व चाचण्या करून घेते का ? जीवन हे अमूल्य असते हे सर्वात जास्त वैद्यकीय क्षेत्राशी संबंध असलेल्या माणसाला अधिक समजते असे मी तरी समजतो. आपले अनेक डॉ मित्र असतील किंवा मिपावर ही काही डॉ मंडळी आहेत . यापैकी आपापले धोरण काय आहे ?

हेमंतकुमार 23/03/2018 - 18:21
त्यात डॉ मंडळीची आर्थिक स्थिती चांगली असते .अशावेळी पूर्वसूचना मिळावी म्हणून ही जमात तरी वरील सर्व चाचण्या करून घेते का >>> साधारण ४०+ पासून आम्ही योग्य त्या चाचण्या जरूर करून घेतो. रोगप्रतिबंधक हाच रोगावरील सर्वोत्तम उपाय असतो हे आम्ही पुरेपूर जाणतो !

गणेश.१० 24/03/2018 - 23:50
ड जीवनसत्व कमतरता आणि ऑटो इम्यून आजार याचा काही संबंध आहे का? ड जीवनसत्वाला हार्मोनचा दर्जा द्यावा असं संशोधकांचं मत आहे - यात कितपत तथ्य आहे? हल्ली ड जीवन सत्वाच्या चाचण्या सर्रास कमतरता दाखवतात (माझे १० पैकी ८-९ सहकारी) यामागे काही गौडबंगाल आहे का?

In reply to by गणेश.१०

हेमंतकुमार 25/03/2018 - 05:43
ड जीवनसत्व कमतरता आणि ऑटो इम्यून आजार याचा काही संबंध आहे का? >>≥> सिद्ध झालेला नाही. ड जीवनसत्वाला हार्मोनचा दर्जा द्यावा असं संशोधकांचं मत आहे - यात कितपत तथ्य आहे? >>>> अगदी बरोबर. ते जीवनसत्त्व व हॉर्मोन असे दोन्ही आहे ! तो दर्जा केव्हाच दिलेला आहे. हल्ली ड जीवन सत्वाच्या चाचण्या सर्रास कमतरता दाखवतात (माझे १० पैकी ८-९ सहकारी) यामागे काही गौडबंगाल आहे का? >>> खूप भारतीयांमध्ये ते कमी आहे, पण यात गौडबंगाल नाही. ,लेखात चाचणीबद्दलचे तांत्रिक मुद्दे स्पष्ट केले आहेत. ( हे उत्तर वाचल्याची पोच द्यावी ही वि)

In reply to by हेमंतकुमार

गणेश.१० 25/03/2018 - 07:38
धन्यवाद. ही लेखमालिका (आपले आरोग्यावरील सर्व लेख) म्हणजे आपल्या ज्ञानाचा सर्वोत्तम उपयोग कसा करावा याचे एक छान उदाहरण.

गणेश.१० 25/03/2018 - 00:00
जसं लहान मुलांचं लसीकरणाचं वेळापत्रक असतं तसं या चाळणी चाचण्यांचं करता येईल का? (जन्मल्यापासून साधारण ७५ वर्षापर्यंत.. आशावादी असल्याने ७५ ची आशा :-)) अगदी सर्वांना लागू होईल असं नाही पण एकाच सारणीमधे चित्र स्पष्ट दिसेल.

हेमंतकुमार 25/03/2018 - 07:51
असे वर्गीकरण या मालेच्या ५ भागांनुसार झालेले आहे. अर्थात लसीकरण इतकी चाळणी चाचण्यांची सक्ती करता येणार नाही. जोखिमीनुसार ते ठरेल.

हेमंतकुमार 25/03/2018 - 21:32
‘ड’ आणि ऑटोइम्युन आजार >>>>> या संदर्भात डेन्मार्क मधील एक संशोधन वाचण्यात आले. जर एखाद्याला गर्भावस्थेत ‘ड’ कमी मिळाले तर त्याच्या पुढच्या आयुष्यात ऑटोइम्युन थायरॉइड आजार व्हायची शक्यता वाढते. अर्थात व्यापक संशोधन झाल्याशिवाय निष्कर्ष काढता येणार नाही.

हेमंतकुमार 02/04/2018 - 14:35
म्हातारपण आणि काही चाचण्यांचे निष्कर्ष : आपण जेव्हा रक्तावर एखादी रासायनिक चाचणी करतो तेव्हा तिची ‘नॉर्मल’ पातळी दोन अंकांच्या मध्ये दाखवतात. उदा. युरीआची पातळी ही २० – ४० mg/dL असते. साधारण प्रयोगशाळा-रिपोर्ट्समध्ये दाखवलेली ही पातळी ही प्रौढ व्यक्तीची असते. लहान मुले आणि वृद्ध यांचे बाबतीत या पातळीत काही चाचण्यांसाठी फरक असतो. ६५ वयानंतर काही चाचण्यांच्या बाबतीत जो फरक पडतो तो ध्यानात घेणे महत्वाचे आहे. अशा ३ महत्वाच्या चाचण्या या आहेत: १. युरिआ (मूत्राविकारांसाठी) २. क्रिअ‍ॅटीनिन ( ,, ) ३. TSH (थायरॉइड साठी) या सर्वांच्या पातळीची ‘वरची’ मर्यादा (upper limit) ही प्रौढांपेक्षा जास्त असते. तेव्हा रिपोर्टवरून निष्कर्ष काढताना हे लक्षात घेतले पाहिजे.

हेमंतकुमार 18/05/2018 - 13:59
निदान-चाचण्यांच्या वाढत्या किंमती हा सामान्यांचे दृष्टीने चिंतेचा विषय असतो. काही चाचण्या या अगदी जीवनावश्यक असतात. नुकतेच W H O ने अशा ५८ चाचण्यांची यादी करून सर्व देशांना पाठवली आहे. ही यादी संदर्भासाठी वापरून प्रत्येक देशाने स्वतःची यादी करायची आहे. नंतर सरकारने त्या चाचण्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचे आहे. आपले सरकार यावर विचार करत असून लवकरच ती यादी तयार होईल. असे जर प्रत्यक्षात आले तर ते गरीबांसाठी वरदान ठरेल. बघूयात.

In reply to by हेमंतकुमार

एस 18/05/2018 - 23:27
नुकतेच W H O ने अशा ५८ चाचण्यांची यादी करून सर्व देशांना पाठवली आहे.
ही बातमी वाचताच याच लेखमालेची आठवण झाली होती. जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेल्या चाचण्यांची संपूर्ण यादी तुम्ही इथे किंवा स्वतंत्र धाग्यात टाकून त्यावर भाष्य करू शकाल का?

हेमंतकुमार 19/05/2018 - 09:29
५८ चाचण्याचे ३ गटांत विभाजन केले आहे. त्यापैकी पहिला गट हा ‘प्राथमिक आरोग्य सेवा’ पातळी वरचा आहे. फक्त त्याच चाचण्यांची यादी देतो: १. हिमोग्लोबिन,, पांढऱ्या पेशींची मोजणी, रक्तगट २. ग्लुकोज, अलब्युमीन, बिलिरुबिन, A1c, lactate ३. गर्भवतीचे CG ४. लघवीची सामान्य तपासणी ५. हिपटायटीस- बी व सी, एच आय वि, मलेरिया, क्षयरोगात थुंकी तपासणी व सिफिलीस .

हेमंतकुमार 08/06/2018 - 10:10
कर्करोगातून उदभवणारा मधुमेहाचा धोका सुमारे ९ अवयवांचा कर्करोग झालेल्या रुग्णांना मधुमेह होण्याची शक्यता वाढते असे नवीन संशोधन सांगते. या अवयवांमध्ये प्रामुख्याने स्वादुपिंड, मोठे आतडे, स्तन, मूत्रपिंड व यकृत यांचा समावेश आहे. त्यामुळे अशा कर्करोग्यांची मधुमेहासाठीची चाळणी चाचणी नियमित केली पाहिजे.

हेमंतकुमार 04/02/2020 - 09:17
आतापर्यंत कर्करोग निदानाची अंतिम चाचणी ही बऱ्याच वेळेस ‘अवयवाची बायोप्सी’ ही आहे. यात रुग्णाच्या शरीरात सुई घालायची असल्याने ती प्रक्रिया वेदनादायक असते. त्याला पर्याय म्हणून आता निव्वळ रक्ताच्या नमुन्यावरच करायची अंतिम निदान चाचणी विकसित झाली आहे. संबंधित बातमी आजच्या छापील ‘सकाळ’च्या पान ३ वर आहे. (इ-दुवा मिळण्यात अडचण येत आहे) जगात ३ ठिकाणी झालेल्या या संशोधनात नाशिकमधल्या वैद्यकीय केंद्राचाही समावेश आहे. अभिनंदन !

हेमंतकुमार 21/01/2022 - 11:59
PSA रक्तचाचणी PSA हे प्रोस्टेट ग्रंथीमधून स्त्रवणारे एक एंझाइम आहे. निरोगी अवस्थेत त्याचे रक्तातील प्रमाण अत्यल्प असते. वाढत्या वयानुसार ते थोडे वाढते. जशी प्रोस्टेट ग्रंथी आकाराने वाढू लागते तसे त्याच्या प्रमाणात वाढ होते. जर का एखाद्याच्या प्रोस्टेट ग्रंथी मध्ये कर्करोगाची सुरवात झाली तर हे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. कर्करोगाच्या पेशी या निरोगी प्रोस्टेटपेशीं पेक्षा PSAची दहापट अधिक निर्मिती करतात. अर्थात पन्नाशीनंतर प्रत्येक पुरुषाने ही रक्तचाचणी करावी का, हा भयंकर वादग्रस्त मुद्दा आहे. अलीकडील संशोधनानुसार प्रत्येकाने ही चाळणी चाचणी करू नये कारण त्यात फॉल्स पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यातून संबंधित व्यक्तीच्या मनात गोंधळ उडतो. ज्या पुरुषांच्या बाबतीत या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असेल त्यांच्या बाबतीत ही चाचणी जरूर करावी (अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार). निव्वळ या रक्तचाचणीवरून एकंदरीत प्रोस्टेटच्या भवितव्यासंबंधी निष्कर्ष काढणे कटकटीचे होऊन बसलेले आहे. म्हणून अलीकडे या चाचणीऐवजी प्रोस्टेटचा एमआरआय स्कॅन करणे यावर अधिक अभ्यास चालू आहे. भविष्यात त्याला यश आल्यास चाळणी म्हणून निव्वळ स्कॅन ही (खर्चिक परंतु सोपी) चाचणी अस्तित्वात येऊ शकेल.

हेमंतकुमार 08/08/2022 - 09:21
स्तन- कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर बऱ्याच महिलांना काखेत सूज आल्याने (Lymphedema) दुखण्याची वेदना खूप असते. यावर उपाय म्हणून अशा महिलांना ढोल ताशा वादनाचे रीतसर प्रशिक्षण देण्यात आले. या प्रकारच्या व्यायामाने त्यांच्या वेदना शेमल्या आणि हाताचे काम चांगलेच सुधारले. सदर प्रशिक्षण पुणे विद्यापीठातील एका मंडळाने दिले. ( बातमी: सकाळ पुणे टुडे ८ ऑगस्ट, २०२२ )

हेमंतकुमार 13/09/2022 - 09:08
स्तन-कर्करोग शस्त्रक्रियेत गाठीच्या ठिकाणी भूल दिल्यास रोग पुन्हा होण्याची शक्यता कमी ; टाटा मेमोरियलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांचे संशोधन जागतिक परिषदेत सादर अभिनंदन !

हेमंतकुमार 27/10/2022 - 21:42
कानपूर येथील GSVM वैद्यकीय महविद्यालयात स्तन कर्करोगाच्या सुरवातीच्या अवस्थेत केली जाणारी onco mammoplasty ही शस्त्रक्रिया अवघ्या एक रुपया शुल्कात केली जाते.

हेमंतकुमार 31/10/2022 - 09:15
स्तन कर्करोगासंबंधी जागरूक असणे खूप महत्त्वाचे आहे. नियमित चाचपणी आणि प्रतिबंधात्मक चाळणी चाचण्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा एक अनुभव : संबंधित स्त्रीला वयाच्या 36 व्या वर्षी स्तन कर्करोग झाला. त्यानंतर काही काळाने तिच्या आईला देखील तो आजार झाला.

‘ब १२’-जीवनसत्वाची रक्तपातळी : ’ड’ प्रमाणेच त्यातील काही मुद्दे इथेही लागू होतात. चाचणीचे निष्कर्ष बऱ्याचदा विश्वासार्ह नसतात. समजा पातळी ‘नॉर्मल’ पेक्षा कमी असेल तरीही त्या व्यक्तीत संबंधित आजाराची लक्षणे बिलकूल नसतात. म्हणून काही त्रास (रक्तक्षय वगैरे) नसेल तर उठसूठ याच्या फंदात पडू नये. कधीकधी अशी टूम निघते की सर्व शाकाहारीनी हे प्रमाण बघून घ्यावे. बर्‍याच मांसाहारींचेही ब १२ नॉर्मल पेक्षा कमी आढळते. हे चाचणीत दोष असल्यामुळे होते का?

हेमंतकुमार 23/03/2018 - 16:05
ब १२ मोजण्याच्या ज्या प्रयोगशाळा-पद्धती आहेत त्यांच्यात एकवाक्यता नाही. ‘नॉर्मल पातळी’ कशाला म्हणायचे याबाबतीतही गोंधळ आहे. तसेच ,जरी पातळी रिपोर्टमध्ये कमी दिसत असली तरी शरीरात पेशींच्या पातळीवर ती पुरेशी असते. त्यामुळे या रिपोर्टचा बाऊ करू नये.

चौकटराजा 23/03/2018 - 17:41
लक्षण दिसताच चाचणी करायची या विषयी आता बरेच ज्ञान सामान्य लोकाना मिळत आहे . पण आपण म्हणता त्या प्रकारच्या चाचण्यांचे ज्ञान सर्व मेडिकल व पॅरा मेडिकल स्टाफ ला असते का ? आता समजा आहे असे मानले तर त्यात डॉ मंडळीची आर्थिक स्थिती चांगली असते .अशावेळी पूर्वसूचना मिळावी म्हणून ही जमात तरी वरील सर्व चाचण्या करून घेते का ? जीवन हे अमूल्य असते हे सर्वात जास्त वैद्यकीय क्षेत्राशी संबंध असलेल्या माणसाला अधिक समजते असे मी तरी समजतो. आपले अनेक डॉ मित्र असतील किंवा मिपावर ही काही डॉ मंडळी आहेत . यापैकी आपापले धोरण काय आहे ?

हेमंतकुमार 23/03/2018 - 18:21
त्यात डॉ मंडळीची आर्थिक स्थिती चांगली असते .अशावेळी पूर्वसूचना मिळावी म्हणून ही जमात तरी वरील सर्व चाचण्या करून घेते का >>> साधारण ४०+ पासून आम्ही योग्य त्या चाचण्या जरूर करून घेतो. रोगप्रतिबंधक हाच रोगावरील सर्वोत्तम उपाय असतो हे आम्ही पुरेपूर जाणतो !

गणेश.१० 24/03/2018 - 23:50
ड जीवनसत्व कमतरता आणि ऑटो इम्यून आजार याचा काही संबंध आहे का? ड जीवनसत्वाला हार्मोनचा दर्जा द्यावा असं संशोधकांचं मत आहे - यात कितपत तथ्य आहे? हल्ली ड जीवन सत्वाच्या चाचण्या सर्रास कमतरता दाखवतात (माझे १० पैकी ८-९ सहकारी) यामागे काही गौडबंगाल आहे का?

In reply to by गणेश.१०

हेमंतकुमार 25/03/2018 - 05:43
ड जीवनसत्व कमतरता आणि ऑटो इम्यून आजार याचा काही संबंध आहे का? >>≥> सिद्ध झालेला नाही. ड जीवनसत्वाला हार्मोनचा दर्जा द्यावा असं संशोधकांचं मत आहे - यात कितपत तथ्य आहे? >>>> अगदी बरोबर. ते जीवनसत्त्व व हॉर्मोन असे दोन्ही आहे ! तो दर्जा केव्हाच दिलेला आहे. हल्ली ड जीवन सत्वाच्या चाचण्या सर्रास कमतरता दाखवतात (माझे १० पैकी ८-९ सहकारी) यामागे काही गौडबंगाल आहे का? >>> खूप भारतीयांमध्ये ते कमी आहे, पण यात गौडबंगाल नाही. ,लेखात चाचणीबद्दलचे तांत्रिक मुद्दे स्पष्ट केले आहेत. ( हे उत्तर वाचल्याची पोच द्यावी ही वि)

In reply to by हेमंतकुमार

गणेश.१० 25/03/2018 - 07:38
धन्यवाद. ही लेखमालिका (आपले आरोग्यावरील सर्व लेख) म्हणजे आपल्या ज्ञानाचा सर्वोत्तम उपयोग कसा करावा याचे एक छान उदाहरण.

गणेश.१० 25/03/2018 - 00:00
जसं लहान मुलांचं लसीकरणाचं वेळापत्रक असतं तसं या चाळणी चाचण्यांचं करता येईल का? (जन्मल्यापासून साधारण ७५ वर्षापर्यंत.. आशावादी असल्याने ७५ ची आशा :-)) अगदी सर्वांना लागू होईल असं नाही पण एकाच सारणीमधे चित्र स्पष्ट दिसेल.

हेमंतकुमार 25/03/2018 - 07:51
असे वर्गीकरण या मालेच्या ५ भागांनुसार झालेले आहे. अर्थात लसीकरण इतकी चाळणी चाचण्यांची सक्ती करता येणार नाही. जोखिमीनुसार ते ठरेल.

हेमंतकुमार 25/03/2018 - 21:32
‘ड’ आणि ऑटोइम्युन आजार >>>>> या संदर्भात डेन्मार्क मधील एक संशोधन वाचण्यात आले. जर एखाद्याला गर्भावस्थेत ‘ड’ कमी मिळाले तर त्याच्या पुढच्या आयुष्यात ऑटोइम्युन थायरॉइड आजार व्हायची शक्यता वाढते. अर्थात व्यापक संशोधन झाल्याशिवाय निष्कर्ष काढता येणार नाही.

हेमंतकुमार 02/04/2018 - 14:35
म्हातारपण आणि काही चाचण्यांचे निष्कर्ष : आपण जेव्हा रक्तावर एखादी रासायनिक चाचणी करतो तेव्हा तिची ‘नॉर्मल’ पातळी दोन अंकांच्या मध्ये दाखवतात. उदा. युरीआची पातळी ही २० – ४० mg/dL असते. साधारण प्रयोगशाळा-रिपोर्ट्समध्ये दाखवलेली ही पातळी ही प्रौढ व्यक्तीची असते. लहान मुले आणि वृद्ध यांचे बाबतीत या पातळीत काही चाचण्यांसाठी फरक असतो. ६५ वयानंतर काही चाचण्यांच्या बाबतीत जो फरक पडतो तो ध्यानात घेणे महत्वाचे आहे. अशा ३ महत्वाच्या चाचण्या या आहेत: १. युरिआ (मूत्राविकारांसाठी) २. क्रिअ‍ॅटीनिन ( ,, ) ३. TSH (थायरॉइड साठी) या सर्वांच्या पातळीची ‘वरची’ मर्यादा (upper limit) ही प्रौढांपेक्षा जास्त असते. तेव्हा रिपोर्टवरून निष्कर्ष काढताना हे लक्षात घेतले पाहिजे.

हेमंतकुमार 18/05/2018 - 13:59
निदान-चाचण्यांच्या वाढत्या किंमती हा सामान्यांचे दृष्टीने चिंतेचा विषय असतो. काही चाचण्या या अगदी जीवनावश्यक असतात. नुकतेच W H O ने अशा ५८ चाचण्यांची यादी करून सर्व देशांना पाठवली आहे. ही यादी संदर्भासाठी वापरून प्रत्येक देशाने स्वतःची यादी करायची आहे. नंतर सरकारने त्या चाचण्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचे आहे. आपले सरकार यावर विचार करत असून लवकरच ती यादी तयार होईल. असे जर प्रत्यक्षात आले तर ते गरीबांसाठी वरदान ठरेल. बघूयात.

In reply to by हेमंतकुमार

एस 18/05/2018 - 23:27
नुकतेच W H O ने अशा ५८ चाचण्यांची यादी करून सर्व देशांना पाठवली आहे.
ही बातमी वाचताच याच लेखमालेची आठवण झाली होती. जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेल्या चाचण्यांची संपूर्ण यादी तुम्ही इथे किंवा स्वतंत्र धाग्यात टाकून त्यावर भाष्य करू शकाल का?

हेमंतकुमार 19/05/2018 - 09:29
५८ चाचण्याचे ३ गटांत विभाजन केले आहे. त्यापैकी पहिला गट हा ‘प्राथमिक आरोग्य सेवा’ पातळी वरचा आहे. फक्त त्याच चाचण्यांची यादी देतो: १. हिमोग्लोबिन,, पांढऱ्या पेशींची मोजणी, रक्तगट २. ग्लुकोज, अलब्युमीन, बिलिरुबिन, A1c, lactate ३. गर्भवतीचे CG ४. लघवीची सामान्य तपासणी ५. हिपटायटीस- बी व सी, एच आय वि, मलेरिया, क्षयरोगात थुंकी तपासणी व सिफिलीस .

हेमंतकुमार 08/06/2018 - 10:10
कर्करोगातून उदभवणारा मधुमेहाचा धोका सुमारे ९ अवयवांचा कर्करोग झालेल्या रुग्णांना मधुमेह होण्याची शक्यता वाढते असे नवीन संशोधन सांगते. या अवयवांमध्ये प्रामुख्याने स्वादुपिंड, मोठे आतडे, स्तन, मूत्रपिंड व यकृत यांचा समावेश आहे. त्यामुळे अशा कर्करोग्यांची मधुमेहासाठीची चाळणी चाचणी नियमित केली पाहिजे.

हेमंतकुमार 04/02/2020 - 09:17
आतापर्यंत कर्करोग निदानाची अंतिम चाचणी ही बऱ्याच वेळेस ‘अवयवाची बायोप्सी’ ही आहे. यात रुग्णाच्या शरीरात सुई घालायची असल्याने ती प्रक्रिया वेदनादायक असते. त्याला पर्याय म्हणून आता निव्वळ रक्ताच्या नमुन्यावरच करायची अंतिम निदान चाचणी विकसित झाली आहे. संबंधित बातमी आजच्या छापील ‘सकाळ’च्या पान ३ वर आहे. (इ-दुवा मिळण्यात अडचण येत आहे) जगात ३ ठिकाणी झालेल्या या संशोधनात नाशिकमधल्या वैद्यकीय केंद्राचाही समावेश आहे. अभिनंदन !

हेमंतकुमार 21/01/2022 - 11:59
PSA रक्तचाचणी PSA हे प्रोस्टेट ग्रंथीमधून स्त्रवणारे एक एंझाइम आहे. निरोगी अवस्थेत त्याचे रक्तातील प्रमाण अत्यल्प असते. वाढत्या वयानुसार ते थोडे वाढते. जशी प्रोस्टेट ग्रंथी आकाराने वाढू लागते तसे त्याच्या प्रमाणात वाढ होते. जर का एखाद्याच्या प्रोस्टेट ग्रंथी मध्ये कर्करोगाची सुरवात झाली तर हे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. कर्करोगाच्या पेशी या निरोगी प्रोस्टेटपेशीं पेक्षा PSAची दहापट अधिक निर्मिती करतात. अर्थात पन्नाशीनंतर प्रत्येक पुरुषाने ही रक्तचाचणी करावी का, हा भयंकर वादग्रस्त मुद्दा आहे. अलीकडील संशोधनानुसार प्रत्येकाने ही चाळणी चाचणी करू नये कारण त्यात फॉल्स पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते. त्यातून संबंधित व्यक्तीच्या मनात गोंधळ उडतो. ज्या पुरुषांच्या बाबतीत या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असेल त्यांच्या बाबतीत ही चाचणी जरूर करावी (अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार). निव्वळ या रक्तचाचणीवरून एकंदरीत प्रोस्टेटच्या भवितव्यासंबंधी निष्कर्ष काढणे कटकटीचे होऊन बसलेले आहे. म्हणून अलीकडे या चाचणीऐवजी प्रोस्टेटचा एमआरआय स्कॅन करणे यावर अधिक अभ्यास चालू आहे. भविष्यात त्याला यश आल्यास चाळणी म्हणून निव्वळ स्कॅन ही (खर्चिक परंतु सोपी) चाचणी अस्तित्वात येऊ शकेल.

हेमंतकुमार 08/08/2022 - 09:21
स्तन- कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर बऱ्याच महिलांना काखेत सूज आल्याने (Lymphedema) दुखण्याची वेदना खूप असते. यावर उपाय म्हणून अशा महिलांना ढोल ताशा वादनाचे रीतसर प्रशिक्षण देण्यात आले. या प्रकारच्या व्यायामाने त्यांच्या वेदना शेमल्या आणि हाताचे काम चांगलेच सुधारले. सदर प्रशिक्षण पुणे विद्यापीठातील एका मंडळाने दिले. ( बातमी: सकाळ पुणे टुडे ८ ऑगस्ट, २०२२ )

हेमंतकुमार 13/09/2022 - 09:08
स्तन-कर्करोग शस्त्रक्रियेत गाठीच्या ठिकाणी भूल दिल्यास रोग पुन्हा होण्याची शक्यता कमी ; टाटा मेमोरियलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांचे संशोधन जागतिक परिषदेत सादर अभिनंदन !

हेमंतकुमार 27/10/2022 - 21:42
कानपूर येथील GSVM वैद्यकीय महविद्यालयात स्तन कर्करोगाच्या सुरवातीच्या अवस्थेत केली जाणारी onco mammoplasty ही शस्त्रक्रिया अवघ्या एक रुपया शुल्कात केली जाते.

हेमंतकुमार 31/10/2022 - 09:15
स्तन कर्करोगासंबंधी जागरूक असणे खूप महत्त्वाचे आहे. नियमित चाचपणी आणि प्रतिबंधात्मक चाळणी चाचण्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा एक अनुभव : संबंधित स्त्रीला वयाच्या 36 व्या वर्षी स्तन कर्करोग झाला. त्यानंतर काही काळाने तिच्या आईला देखील तो आजार झाला.

वय ५० चे पुढे : आयुष्यावर बोलू काही !

तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ४

हेमंतकुमार ·

सर्वसामान्यांना समजेल अश्या सरळ सोप्या भाषेत उपयोगी माहितीने भरलेली मालिका ! वाचनखूण ठेवल्यास ही मालिका ठेवल्यास आरोग्यासंबंधी महत्वाचा निर्णय घेण्यासाठीचा संदर्भ म्हणून खूप फायदेशीर होईल.

In reply to by हेमंतकुमार

किचकट विषयांवर ऊत्तम, विचारपूर्वक आणि आभ्यासूपणे लिहित आहात. त्यामुळे, त्यात भर घालण्याची संधी, कधीमधी आलीच तर, फार कमी असणार आहे. असेच लिखाण चालू ठेवा.

कोमल 19/03/2018 - 12:04
नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेखमाला. इतके दिवस वाचनमात्र होते, तुमच्या लेखांनी मिपा संन्यास सोडायला लावला. एक शंका बरेच दिवस मनात होती, सध्या मासिकपाळी मध्ये पॅड किंवा कापडाऐवजी मेन्स्ट्रुल सिलिकॉन कप (menstrual cup) वापरण्यावर बराच जोर दिला जात आहे. याचे फायदे खूप आहेत, आणि मी तोटे शोधायचा प्रयत्न केला पण काहीच सापडले नाही. या कपचा आणि सर्विक्स कॅन्सरचा (किंवा इतरही मूत्रविकारांचा) काही संबंध असू शकतो का? अनेक आभार!

In reply to by कोमल

हेमंतकुमार 19/03/2018 - 12:15
मिपा संन्यास सोडायला लावला. >>>> छान, स्वागत आहे ! 'त्या' कप बद्दल मला माहित नाही. बघूया प्रयत्न करून.

In reply to by कोमल

इथली माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकेल. या लेखाची संदर्भसूची पाहता माहिती विश्वासू आहे असे दिसते. (मी संदर्भ मुळातून वाचले नाहीत.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कोमल 19/03/2018 - 15:03
धन्यवाद एक्काकाका. खरं तर इंटरनेटवर उपलब्ध असलेली बरीच माहिती वाचून, पाहून झाली आहे. आणि त्यात सगळीकडे हा पर्याय सगळ्यात सुरक्षित असल्याचाच उल्लेख आहे. मध्यंतरी असं ऐकलं होतं की चेपुवर कुठल्याश्या "वैद्यां"नी लिहीले होतं की हे घातक आहे वगैरे. मी प्रत्यक्ष तो लेख वाचला नव्ह्ता, त्यामुळे तिथला मुद्दा काय हे कळाले नव्हते. बाकी या मुद्द्याचा स्वतंत्र धागाच होऊ शकतो म्हणा..

अनिंद्य 19/03/2018 - 12:05
सरळ सोपी मांडणी आवडली. ह्या भागात महिलागणांच्या चाचण्यांवर जास्त भर असल्याने आता या वयोगटातील पुरुषांबद्दल येणाऱ्या लेखाची प्रतीक्षा. पु भा प्र. अनिंद्य

निशाचर 20/03/2018 - 06:29
लेखमालेतील हा भागही माहितीपूर्ण झाला आहे. वरच्या काही प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे साध्यासोप्या भाषेत वैद्यकीय माहिती देण्यासाठी आभार! एक सूचना करावीशी वाटते. लेखाच्या शीर्षकात लेख कोणत्या वयोगटाशी तसेच स्त्रिया अथवा पुरुषांशी संबंधित आहे हे लिहिल्यास संदर्भासाठी उपयोग होईल. या वयोगटातील स्त्रियांच्या आरोग्याबाबत अनेकदा अनास्था किंवा माहितीचा अभाव दिसून येतो. त्यामुळे अश्या लेखांची आवश्यकता वाटते. मी स्वतः शिकलेली, इंटरनेट वापरणारी वगैरे असूनही Pap Smear बद्दल माहिती नव्हती. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात राहत असताना पॅप टेस्ट करायला सुरूवात झाली. तिथे स्त्रिया नागरिक असोत वा नसोत, आरोग्यविमा असो वा नसो सरकारी खर्चाने दर दोन वर्षांनी ही चाचणी होत असे. दोन वर्षं होत आली की आठवण करून देणारं पत्र घरी येत असे. आता काही शंका. १. नेहमी रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रियांना स्तनांच्या कर्करोगाचा जास्त धोका का असतो? २. स्तनपानामुळे स्तनांच्या कर्करोगाची शक्यता किती कमी होऊ शकते? ३. २१ ते २९ हा वयोगट Pap Smear साठी खूप लहान वाटतो. इथे टंकनचूक झाली आहे का? माझ्या माहितीप्रमाणे Cervix काढले नसेल तर अगदी पन्नाशीतही ही चाचणी करतात. ४. Pap Smear मध्ये चाचणीसाठी स्त्राव घेतात की Cervix च्या पेशी? अर्थात हा प्रश्न तपशीलाचा आहे, त्यामुळे महत्त्वाचा नाही.

In reply to by निशाचर

सुबोध खरे 26/03/2018 - 18:59
@निशाचर Finally, an international, collaborative study of almost 37,000 breast cancer cases published in the Annals of Oncology in October found a 20 percent reduction in risk of developing hormone-receptor negative breast cancer for women who breastfed Research has pointed to a few theories, though none have been proven. One is that women who breastfeed have fewer menstrual cycles throughout their lives, and therefore less exposure to estrogen, which has been shown to fuel some types of breast cancers. Another theory: Breastfeeding makes breast cells more resistant to mutations that can cause cancer. Additionally, there are lifestyle factors that often come into play: Breastfeeding (and pregnant) women tend to give up smoking and drinking, eat healthier foods, and in general take care of themselves better. These behaviors are known to reduce your breast cancer risk. breastfeeding reduces the risk of breast cancer primarily through two mechanisms: the differentiation of breast tissue and reduction in the lifetime number of ovulatory cycles. In this context, one of the primary components of human milk that is postulated to affect cancer risk is alpha-lactalbumin. Tumour cell death can be induced by HAMLET (a human milk complex of alpha-lactalbumin and oleic acid). HAMLET induces apoptosis only in tumour cells, while normal differentiated cells are resistant to its effects. Therefore, HAMLET may provide safe and effective protection against the development of breast cancer. Mothers should be encouraged to breastfeed their babies because the complex components of human milk secretion make it an ideal food source for babies and clinical evidence has shown that there is a lower risk of breast cancer in women who breastfed their babies. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/23317179

हेमंतकुमार 20/03/2018 - 08:09
निशाचर, आभार! लेखाच्या शीर्षकात लेख कोणत्या वयोगटाशी तसेच स्त्रिया अथवा पुरुषांशी संबंधित आहे हे लिहिल्यास संदर्भासाठी उपयोग होईल. >>>> कुठल्याच लेखात स्त्री / पुरुष अशी विभागणी नाही. या लेखात २ स्त्री चाचण्या विस्ताराने आल्या आहेत एवढेच. १. नेहमी रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रियांना स्तनांच्या कर्करोगाचा जास्त धोका का असतो?>>>>>> कारण त्यांच्या हॉर्मोनसचा नैसर्गिक ताल ( rhythm) बिघडतो. म्हणून हवाई सुंदरींना जोखीम खूप जास्त. २. स्तनपानामुळे स्तनांच्या कर्करोगाची शक्यता किती कमी होऊ शकते?>>>> बऱ्यापैकी, टक्केवारी माहीत नाही. ३. २१ ते २९ हा वयोगट Pap Smear साठी खूप लहान वाटतो. इथे टंकनचूक झाली आहे का? माझ्या माहितीप्रमाणे Cervix काढले नसेल तर अगदी पन्नाशीतही ही चाचणी करतात.>>>> चूक अजिबात नाही!! चाळणी चाचणी ही कर्करोग होण्याच्या वयाच्या १०-१५ वर्षे आधी करतात ,तरच खरा उपयोग! ४. Pap Smear मध्ये चाचणीसाठी स्त्राव घेतात की Cervix च्या पेशी?>>>>> घेताना स्त्रावच घ्यावा लागतो. पेशी या सूक्ष्म दर्शका खाली दिसतात. (हे उत्तर वाचल्याची पोच दयावी ही वि)

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 23/05/2018 - 10:09
दीर्घकाळ रात्रपाळीत काम आणि स्तनांचा कर्करोग यांचा संबंध आपण जाणतो. यापुढील काही संशोधन असे आहे. जर रात्रपाळीत निळ्या प्रकाशाशी (blue light spectrum) खूप संबंध आला तर प्रोस्टेट व स्तनांचा कर्करोग व्हायची शक्यता वाढू शकते का , यावर बरेच संशोधन चालू आहे. अशा प्रकाशाने हॉर्मोन्स चा नैसर्गिक ताल बिघडतो. अलीकडे LED दिव्यांचा वापर वाढतो आहे. त्यातून आशा प्रकारचा प्रकाश बाहेर पडतो.

अनिंद्य 26/03/2018 - 14:18
@ कुमार१, हा प्रश्न ह्या भागात विचारावा की ५व्या भागात असा उपप्रश्न मनात होता. :-) आता इथेच विचारतो चाळीशीच्या पुढे आणि पन्नाशीच्या अलीकडे असलेल्या माझ्यासारख्या पुरुषांना खालीलपेक्षा वेगळ्या काही चाळणी चाचण्या करायचा सल्ला तुम्ही द्याल का ? - रक्तातील कोलेस्ट्रॉल - मधुमेहासाठी चाचणी / HBA1C - रुटीन युरीन - दातांचे स्वास्थ्य तपासणारी चाचणी - डोळ्याचा नंबर इ. जर एव्हढ्याच चाचण्या पुरेश्या असतील तर बहुतेक इस्पितळे २० टेस्ट, ३० टेस्ट, ४० टेस्ट अश्या भारंभार चाचण्यांचे भरगच्च 'प्याकेज' का सुचवत असावी ? फक्त लठ्ठ फी पोटी ?

In reply to by अनिंद्य

हेमंतकुमार 26/03/2018 - 14:44
बहुतेक इस्पितळे २० टेस्ट, ३० टेस्ट, ४० टेस्ट अश्या भारंभार चाचण्यांचे भरगच्च 'प्याकेज' का सुचवत असावी ? फक्त लठ्ठ फी पोटी ? >>>>> लाखमोलाचा प्रश्न ! मुळात सर्व चाचण्या या सर्वांसाठी नाहीत हे महत्वाचे. मी लेखमालेत बऱ्याचदा हे म्हटले आहे. प्रत्येकाची “जोखीम” ठरवूनच चाचणीची निवड झाली पाहिजे. श्रमजीवी तंदुरुस्त व्यक्तीला तर यातील अनेक चाचण्यां ची गरज असणार नाही. पण चाळिशीतल्या C E O ला मोठ्या चाचणी- पॅकेजची गरज असू शकेल. सहज म्हणून तुम्हाला पडलेला प्रश्न सरकारी रुग्णालयात जाऊन विचारा ! बघा, किती कमीतकमी चाचण्या सुचवल्या जातील !! असो, नियमित प्रतिसादाबद्दल आभार !

In reply to by हेमंतकुमार

अनिंद्य 26/03/2018 - 14:57
तेच तर, मला ते 2D / कलर डॉप्लर, ECG वगैरे चाचण्या अगदीच फालतू वाटतात - म्हणजे काहीच त्रास / लक्षणे / पूर्वेतिहास नसतांना - आहे ना लिहिले प्याकेज मध्ये म्हणून करून घ्या असा प्रकार असतो. :-) सरकारी रुग्णालयांची भीती वाटते :-) एक शंका - ह्या (कमीत कमी चाचण्या) वार्षिक कराव्यात की दोन वर्षातून एकदा पुरेश्या असतात ?

हेमंतकुमार 26/03/2018 - 15:12
एक शंका - ह्या (कमीत कमी चाचण्या) वार्षिक कराव्यात की दोन वर्षातून एकदा पुरेश्या असतात ? >>>> पुन्हा एकदा तोच मुद्दा. याचे सार्वत्रिक उत्तर नाही! व्यक्तीचा कौटुंबिक इतिहास, जीवनशैली, मागील चाचणीचे निष्कर्ष, इ. ची सांगड घालून ठरवावे लागते.

चौकटराजा 26/03/2018 - 18:08
फार पूर्वी चाळ्णी चाचणी संदर्भात " मार्कर" हा शब्द वाचल्याचे आठवते . ही माझी आठवण बरोबर आहे का ?

हेमंतकुमार 02/04/2018 - 14:01
सध्या पुणे विविध भारतीवर सकाळी ७.१० ला एक सरकारी जाहिरात लागते. त्यात अशी माहिती आहे: ‘सर्व सरकारी रुग्णालयांत वय ३० चे पुढील लोकांची ग्लुकोज पातळी व रक्तदाब तपासणी मोफत.’ यातून शासन या आजारांबद्दल जनजागृती करीत आहे ही समाधानाची गोष्ट आहे. Submitted by कुमार१ on 1 April, 2018 - 21:56

सान्वी 23/04/2018 - 08:46
माफ करा लेख खूप उशिरा वाचत आहे. एक शंका होती. सध्या खूप उदाहरणे अशी पाहत आहे की थायराइड असल्यामुले गर्भधारणा होत नाही. तर थायराइड प्रजनन क्षमतेवर नक्की कसा प्रभाव करते?

हेमंतकुमार 23/04/2018 - 11:01
स्त्रीचे जे बीजांड (ovum) असते, त्याच्या परिपक्वतेसाठी थायरॉइड हॉर्मोन ची खूप गरज असते. थोडक्यात दर्जेदार बीजांड तयार होण्यासाठी या हॉर्मोन्स चे काम व्यवस्थित असले पाहिजे.

हेमंतकुमार 01/09/2019 - 09:57
भारतात गर्भाशय-मुखाच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव खूप आहे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. त्या दृष्टीने ३५-४५ वयोगटातील स्त्रियांची चाळणी चाचणी करणे महत्वाचे आहे. HPV-DNA अशी ही चाचणी असते. हे काम सार्वजनिक पातळीवर काही संस्था करीत आहेत. त्यापैकी ‘आय शेअर’ ही एक. त्यांच्या नव्या उपक्रमात पुणे जिल्ह्यातील १०,००० महिलांची ही मोफत करण्यात येणार आहे. इच्छुकांना त्याचा लाभ घेता येईल. संबंधित लेख इथे वाचता येईल: https://www.esakal.com/saptarang/saptarang-dr-nikhil-phadke-write-hpv-vaccine-article-212187

हेमंतकुमार 15/10/2019 - 12:27
दरवर्षी ऑक्टोबर महिना हा 'स्तन-कर्करोग जागरूकता' महिना म्हणून पाळला जातो. या रोगाचे प्रमाण समाजात लक्षणीय आहे. ज्या स्त्रियांचे बाबतीत त्याचा कौटुंबिक इतिहास असतो, त्यांनी संबंधित चाळणी चाचण्या करून घेणे हितावह असते.

हेमंतकुमार 23/10/2019 - 08:34
स्तन-कर्करोगाच्या उपचारांत क्रांतिकारक बदल घडवणारे सर्जन डॉ. बर्नार्ड फिशर यांचे नुकतेच अमेरिकेत निधन झाले. ती शस्त्रक्रिया सोपी करणे तसेच औषधांचा सुयोग्य पूरक वापर ही त्यांच्या पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. आदरांजली !

हेमंतकुमार 12/02/2021 - 10:22
स्तनाच्या कर्करोगास संदर्भात सन 2020 च्या अखेरीसचा भारतातील अहवाल वाचला. त्यातील ठळक मुद्दे : १. दर 29 पैकी एक स्त्री या रोगाची शिकार होत आहे. २. महानगरातील कर्करोगांत हा रोग पहिल्या स्थानावर आहे. ३. 30 ते 50 या वयोगटात या रोगाची सातत्याने वाढ होते आहे. ४. या कर्करोगींपैकी निम्म्याहून जास्त स्त्रिया रोगाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात आहेत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण लक्षणीय. प्रतिबंधात्मक उपाय : 1. प्रत्येक तरुण स्त्रीने स्तनांची स्व-परीक्षा नियमित करणे आवश्यक. ही मासिक पाळीच्या पाच दिवसानंतर करणे योग्य ठरते. 2. गरजेनुसार इतर चाळणी चाचण्यांची माहिती वर लेखात दिलेलीच आहे.

हेमंतकुमार 12/01/2024 - 10:15
नवी दिल्ली : गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.एचपीव्ही लसीकरण मोहीम तीन वर्षांत तीन टप्प्यांत राबवण्यात येईल. ती येत्या जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्यांना समजेल अश्या सरळ सोप्या भाषेत उपयोगी माहितीने भरलेली मालिका ! वाचनखूण ठेवल्यास ही मालिका ठेवल्यास आरोग्यासंबंधी महत्वाचा निर्णय घेण्यासाठीचा संदर्भ म्हणून खूप फायदेशीर होईल.

In reply to by हेमंतकुमार

किचकट विषयांवर ऊत्तम, विचारपूर्वक आणि आभ्यासूपणे लिहित आहात. त्यामुळे, त्यात भर घालण्याची संधी, कधीमधी आलीच तर, फार कमी असणार आहे. असेच लिखाण चालू ठेवा.

कोमल 19/03/2018 - 12:04
नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेखमाला. इतके दिवस वाचनमात्र होते, तुमच्या लेखांनी मिपा संन्यास सोडायला लावला. एक शंका बरेच दिवस मनात होती, सध्या मासिकपाळी मध्ये पॅड किंवा कापडाऐवजी मेन्स्ट्रुल सिलिकॉन कप (menstrual cup) वापरण्यावर बराच जोर दिला जात आहे. याचे फायदे खूप आहेत, आणि मी तोटे शोधायचा प्रयत्न केला पण काहीच सापडले नाही. या कपचा आणि सर्विक्स कॅन्सरचा (किंवा इतरही मूत्रविकारांचा) काही संबंध असू शकतो का? अनेक आभार!

In reply to by कोमल

हेमंतकुमार 19/03/2018 - 12:15
मिपा संन्यास सोडायला लावला. >>>> छान, स्वागत आहे ! 'त्या' कप बद्दल मला माहित नाही. बघूया प्रयत्न करून.

In reply to by कोमल

इथली माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकेल. या लेखाची संदर्भसूची पाहता माहिती विश्वासू आहे असे दिसते. (मी संदर्भ मुळातून वाचले नाहीत.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

कोमल 19/03/2018 - 15:03
धन्यवाद एक्काकाका. खरं तर इंटरनेटवर उपलब्ध असलेली बरीच माहिती वाचून, पाहून झाली आहे. आणि त्यात सगळीकडे हा पर्याय सगळ्यात सुरक्षित असल्याचाच उल्लेख आहे. मध्यंतरी असं ऐकलं होतं की चेपुवर कुठल्याश्या "वैद्यां"नी लिहीले होतं की हे घातक आहे वगैरे. मी प्रत्यक्ष तो लेख वाचला नव्ह्ता, त्यामुळे तिथला मुद्दा काय हे कळाले नव्हते. बाकी या मुद्द्याचा स्वतंत्र धागाच होऊ शकतो म्हणा..

अनिंद्य 19/03/2018 - 12:05
सरळ सोपी मांडणी आवडली. ह्या भागात महिलागणांच्या चाचण्यांवर जास्त भर असल्याने आता या वयोगटातील पुरुषांबद्दल येणाऱ्या लेखाची प्रतीक्षा. पु भा प्र. अनिंद्य

निशाचर 20/03/2018 - 06:29
लेखमालेतील हा भागही माहितीपूर्ण झाला आहे. वरच्या काही प्रतिसादांत म्हटल्याप्रमाणे साध्यासोप्या भाषेत वैद्यकीय माहिती देण्यासाठी आभार! एक सूचना करावीशी वाटते. लेखाच्या शीर्षकात लेख कोणत्या वयोगटाशी तसेच स्त्रिया अथवा पुरुषांशी संबंधित आहे हे लिहिल्यास संदर्भासाठी उपयोग होईल. या वयोगटातील स्त्रियांच्या आरोग्याबाबत अनेकदा अनास्था किंवा माहितीचा अभाव दिसून येतो. त्यामुळे अश्या लेखांची आवश्यकता वाटते. मी स्वतः शिकलेली, इंटरनेट वापरणारी वगैरे असूनही Pap Smear बद्दल माहिती नव्हती. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात राहत असताना पॅप टेस्ट करायला सुरूवात झाली. तिथे स्त्रिया नागरिक असोत वा नसोत, आरोग्यविमा असो वा नसो सरकारी खर्चाने दर दोन वर्षांनी ही चाचणी होत असे. दोन वर्षं होत आली की आठवण करून देणारं पत्र घरी येत असे. आता काही शंका. १. नेहमी रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रियांना स्तनांच्या कर्करोगाचा जास्त धोका का असतो? २. स्तनपानामुळे स्तनांच्या कर्करोगाची शक्यता किती कमी होऊ शकते? ३. २१ ते २९ हा वयोगट Pap Smear साठी खूप लहान वाटतो. इथे टंकनचूक झाली आहे का? माझ्या माहितीप्रमाणे Cervix काढले नसेल तर अगदी पन्नाशीतही ही चाचणी करतात. ४. Pap Smear मध्ये चाचणीसाठी स्त्राव घेतात की Cervix च्या पेशी? अर्थात हा प्रश्न तपशीलाचा आहे, त्यामुळे महत्त्वाचा नाही.

In reply to by निशाचर

सुबोध खरे 26/03/2018 - 18:59
@निशाचर Finally, an international, collaborative study of almost 37,000 breast cancer cases published in the Annals of Oncology in October found a 20 percent reduction in risk of developing hormone-receptor negative breast cancer for women who breastfed Research has pointed to a few theories, though none have been proven. One is that women who breastfeed have fewer menstrual cycles throughout their lives, and therefore less exposure to estrogen, which has been shown to fuel some types of breast cancers. Another theory: Breastfeeding makes breast cells more resistant to mutations that can cause cancer. Additionally, there are lifestyle factors that often come into play: Breastfeeding (and pregnant) women tend to give up smoking and drinking, eat healthier foods, and in general take care of themselves better. These behaviors are known to reduce your breast cancer risk. breastfeeding reduces the risk of breast cancer primarily through two mechanisms: the differentiation of breast tissue and reduction in the lifetime number of ovulatory cycles. In this context, one of the primary components of human milk that is postulated to affect cancer risk is alpha-lactalbumin. Tumour cell death can be induced by HAMLET (a human milk complex of alpha-lactalbumin and oleic acid). HAMLET induces apoptosis only in tumour cells, while normal differentiated cells are resistant to its effects. Therefore, HAMLET may provide safe and effective protection against the development of breast cancer. Mothers should be encouraged to breastfeed their babies because the complex components of human milk secretion make it an ideal food source for babies and clinical evidence has shown that there is a lower risk of breast cancer in women who breastfed their babies. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/23317179

हेमंतकुमार 20/03/2018 - 08:09
निशाचर, आभार! लेखाच्या शीर्षकात लेख कोणत्या वयोगटाशी तसेच स्त्रिया अथवा पुरुषांशी संबंधित आहे हे लिहिल्यास संदर्भासाठी उपयोग होईल. >>>> कुठल्याच लेखात स्त्री / पुरुष अशी विभागणी नाही. या लेखात २ स्त्री चाचण्या विस्ताराने आल्या आहेत एवढेच. १. नेहमी रात्रपाळीत काम करणाऱ्या स्त्रियांना स्तनांच्या कर्करोगाचा जास्त धोका का असतो?>>>>>> कारण त्यांच्या हॉर्मोनसचा नैसर्गिक ताल ( rhythm) बिघडतो. म्हणून हवाई सुंदरींना जोखीम खूप जास्त. २. स्तनपानामुळे स्तनांच्या कर्करोगाची शक्यता किती कमी होऊ शकते?>>>> बऱ्यापैकी, टक्केवारी माहीत नाही. ३. २१ ते २९ हा वयोगट Pap Smear साठी खूप लहान वाटतो. इथे टंकनचूक झाली आहे का? माझ्या माहितीप्रमाणे Cervix काढले नसेल तर अगदी पन्नाशीतही ही चाचणी करतात.>>>> चूक अजिबात नाही!! चाळणी चाचणी ही कर्करोग होण्याच्या वयाच्या १०-१५ वर्षे आधी करतात ,तरच खरा उपयोग! ४. Pap Smear मध्ये चाचणीसाठी स्त्राव घेतात की Cervix च्या पेशी?>>>>> घेताना स्त्रावच घ्यावा लागतो. पेशी या सूक्ष्म दर्शका खाली दिसतात. (हे उत्तर वाचल्याची पोच दयावी ही वि)

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 23/05/2018 - 10:09
दीर्घकाळ रात्रपाळीत काम आणि स्तनांचा कर्करोग यांचा संबंध आपण जाणतो. यापुढील काही संशोधन असे आहे. जर रात्रपाळीत निळ्या प्रकाशाशी (blue light spectrum) खूप संबंध आला तर प्रोस्टेट व स्तनांचा कर्करोग व्हायची शक्यता वाढू शकते का , यावर बरेच संशोधन चालू आहे. अशा प्रकाशाने हॉर्मोन्स चा नैसर्गिक ताल बिघडतो. अलीकडे LED दिव्यांचा वापर वाढतो आहे. त्यातून आशा प्रकारचा प्रकाश बाहेर पडतो.

अनिंद्य 26/03/2018 - 14:18
@ कुमार१, हा प्रश्न ह्या भागात विचारावा की ५व्या भागात असा उपप्रश्न मनात होता. :-) आता इथेच विचारतो चाळीशीच्या पुढे आणि पन्नाशीच्या अलीकडे असलेल्या माझ्यासारख्या पुरुषांना खालीलपेक्षा वेगळ्या काही चाळणी चाचण्या करायचा सल्ला तुम्ही द्याल का ? - रक्तातील कोलेस्ट्रॉल - मधुमेहासाठी चाचणी / HBA1C - रुटीन युरीन - दातांचे स्वास्थ्य तपासणारी चाचणी - डोळ्याचा नंबर इ. जर एव्हढ्याच चाचण्या पुरेश्या असतील तर बहुतेक इस्पितळे २० टेस्ट, ३० टेस्ट, ४० टेस्ट अश्या भारंभार चाचण्यांचे भरगच्च 'प्याकेज' का सुचवत असावी ? फक्त लठ्ठ फी पोटी ?

In reply to by अनिंद्य

हेमंतकुमार 26/03/2018 - 14:44
बहुतेक इस्पितळे २० टेस्ट, ३० टेस्ट, ४० टेस्ट अश्या भारंभार चाचण्यांचे भरगच्च 'प्याकेज' का सुचवत असावी ? फक्त लठ्ठ फी पोटी ? >>>>> लाखमोलाचा प्रश्न ! मुळात सर्व चाचण्या या सर्वांसाठी नाहीत हे महत्वाचे. मी लेखमालेत बऱ्याचदा हे म्हटले आहे. प्रत्येकाची “जोखीम” ठरवूनच चाचणीची निवड झाली पाहिजे. श्रमजीवी तंदुरुस्त व्यक्तीला तर यातील अनेक चाचण्यां ची गरज असणार नाही. पण चाळिशीतल्या C E O ला मोठ्या चाचणी- पॅकेजची गरज असू शकेल. सहज म्हणून तुम्हाला पडलेला प्रश्न सरकारी रुग्णालयात जाऊन विचारा ! बघा, किती कमीतकमी चाचण्या सुचवल्या जातील !! असो, नियमित प्रतिसादाबद्दल आभार !

In reply to by हेमंतकुमार

अनिंद्य 26/03/2018 - 14:57
तेच तर, मला ते 2D / कलर डॉप्लर, ECG वगैरे चाचण्या अगदीच फालतू वाटतात - म्हणजे काहीच त्रास / लक्षणे / पूर्वेतिहास नसतांना - आहे ना लिहिले प्याकेज मध्ये म्हणून करून घ्या असा प्रकार असतो. :-) सरकारी रुग्णालयांची भीती वाटते :-) एक शंका - ह्या (कमीत कमी चाचण्या) वार्षिक कराव्यात की दोन वर्षातून एकदा पुरेश्या असतात ?

हेमंतकुमार 26/03/2018 - 15:12
एक शंका - ह्या (कमीत कमी चाचण्या) वार्षिक कराव्यात की दोन वर्षातून एकदा पुरेश्या असतात ? >>>> पुन्हा एकदा तोच मुद्दा. याचे सार्वत्रिक उत्तर नाही! व्यक्तीचा कौटुंबिक इतिहास, जीवनशैली, मागील चाचणीचे निष्कर्ष, इ. ची सांगड घालून ठरवावे लागते.

चौकटराजा 26/03/2018 - 18:08
फार पूर्वी चाळ्णी चाचणी संदर्भात " मार्कर" हा शब्द वाचल्याचे आठवते . ही माझी आठवण बरोबर आहे का ?

हेमंतकुमार 02/04/2018 - 14:01
सध्या पुणे विविध भारतीवर सकाळी ७.१० ला एक सरकारी जाहिरात लागते. त्यात अशी माहिती आहे: ‘सर्व सरकारी रुग्णालयांत वय ३० चे पुढील लोकांची ग्लुकोज पातळी व रक्तदाब तपासणी मोफत.’ यातून शासन या आजारांबद्दल जनजागृती करीत आहे ही समाधानाची गोष्ट आहे. Submitted by कुमार१ on 1 April, 2018 - 21:56

सान्वी 23/04/2018 - 08:46
माफ करा लेख खूप उशिरा वाचत आहे. एक शंका होती. सध्या खूप उदाहरणे अशी पाहत आहे की थायराइड असल्यामुले गर्भधारणा होत नाही. तर थायराइड प्रजनन क्षमतेवर नक्की कसा प्रभाव करते?

हेमंतकुमार 23/04/2018 - 11:01
स्त्रीचे जे बीजांड (ovum) असते, त्याच्या परिपक्वतेसाठी थायरॉइड हॉर्मोन ची खूप गरज असते. थोडक्यात दर्जेदार बीजांड तयार होण्यासाठी या हॉर्मोन्स चे काम व्यवस्थित असले पाहिजे.

हेमंतकुमार 01/09/2019 - 09:57
भारतात गर्भाशय-मुखाच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव खूप आहे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक आहे. त्या दृष्टीने ३५-४५ वयोगटातील स्त्रियांची चाळणी चाचणी करणे महत्वाचे आहे. HPV-DNA अशी ही चाचणी असते. हे काम सार्वजनिक पातळीवर काही संस्था करीत आहेत. त्यापैकी ‘आय शेअर’ ही एक. त्यांच्या नव्या उपक्रमात पुणे जिल्ह्यातील १०,००० महिलांची ही मोफत करण्यात येणार आहे. इच्छुकांना त्याचा लाभ घेता येईल. संबंधित लेख इथे वाचता येईल: https://www.esakal.com/saptarang/saptarang-dr-nikhil-phadke-write-hpv-vaccine-article-212187

हेमंतकुमार 15/10/2019 - 12:27
दरवर्षी ऑक्टोबर महिना हा 'स्तन-कर्करोग जागरूकता' महिना म्हणून पाळला जातो. या रोगाचे प्रमाण समाजात लक्षणीय आहे. ज्या स्त्रियांचे बाबतीत त्याचा कौटुंबिक इतिहास असतो, त्यांनी संबंधित चाळणी चाचण्या करून घेणे हितावह असते.

हेमंतकुमार 23/10/2019 - 08:34
स्तन-कर्करोगाच्या उपचारांत क्रांतिकारक बदल घडवणारे सर्जन डॉ. बर्नार्ड फिशर यांचे नुकतेच अमेरिकेत निधन झाले. ती शस्त्रक्रिया सोपी करणे तसेच औषधांचा सुयोग्य पूरक वापर ही त्यांच्या पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. आदरांजली !

हेमंतकुमार 12/02/2021 - 10:22
स्तनाच्या कर्करोगास संदर्भात सन 2020 च्या अखेरीसचा भारतातील अहवाल वाचला. त्यातील ठळक मुद्दे : १. दर 29 पैकी एक स्त्री या रोगाची शिकार होत आहे. २. महानगरातील कर्करोगांत हा रोग पहिल्या स्थानावर आहे. ३. 30 ते 50 या वयोगटात या रोगाची सातत्याने वाढ होते आहे. ४. या कर्करोगींपैकी निम्म्याहून जास्त स्त्रिया रोगाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात आहेत. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण लक्षणीय. प्रतिबंधात्मक उपाय : 1. प्रत्येक तरुण स्त्रीने स्तनांची स्व-परीक्षा नियमित करणे आवश्यक. ही मासिक पाळीच्या पाच दिवसानंतर करणे योग्य ठरते. 2. गरजेनुसार इतर चाळणी चाचण्यांची माहिती वर लेखात दिलेलीच आहे.

हेमंतकुमार 12/01/2024 - 10:15
नवी दिल्ली : गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस (एचपीव्ही) ही लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे.एचपीव्ही लसीकरण मोहीम तीन वर्षांत तीन टप्प्यांत राबवण्यात येईल. ती येत्या जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)

भाग ४ : (वयोगट १९-४९)

तंदुरुस्त की नादुरुस्त ? : भाग ३

हेमंतकुमार ·

वाचताना हेच मनात येत होते.
पण बिघडलेल्या जीवनशैलीने अनेक आजारांची बीजे या वयातच रोवली गेली आहेत. दिवसेंदिवस अनेक आजार हे प्रत्येक पिढीगणिक अलीकडच्या वयोगटात येत आहेत. तसेच त्यांचे दीर्घकालीन दुष्परिणाम वाढत्या प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे आरोग्यरक्षणासाठी संबंधित चाळणी चाचण्यांचे महत्व निःसंशय वाढलेले आहे.

हेमंतकुमार 13/03/2018 - 08:17
वाचताना हेच मनात येत होते.>>>>>> अहो, मला तर हे लिहिताना सुद्धा वेदना होत होत्या. या गटासाठी चाचण्यांची शिफारस करावी लागणे हे खेदजनक आहे.

Nitin Palkar 13/03/2018 - 11:57
आज पंचविशी, तिशीत असणाऱ्या युवकांच्या पालकांना आपल्या मुलाची जीवनशैली अनेकदा योग्य वाटत नाही. जिथे संवाद आहे तिथे आई वडील त्या वरून मुलांना हटकतही असतात पण दोन पिढ्यांतील मतांतरामुळे अनेकदा त्याचा काही उपयोग होत नाही. अधिकाधिक मोठ्या packageच्या मागे धावत राहणे हे सध्याच्या तरुण पिढीला लागलेले व्यसन आहे असे मला वाटते. शहरात राहणाऱ्या corporate पिढीला सोमवार ते शुक्रवार घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे (डोळे मिटून) धावावे लागते, त्याचा परिणाम म्हणून शनिवार रविवारी सकाळी दहापर्यंत झोपून राहायचे, हॉटेलिंग अथवा आऊटिंग मध्ये आनंद शोधायचा आणि या सर्वांमध्ये स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याची होळी करून घ्यायची. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, आम्लता हे विकार बळावतात असे मला वाटते. तुमच्या लेख पासून थोडा दूर जाणारा हा प्रतिसाद आहे पण बिघडलेल्या जीवनशैली वरून जे सुचले ते मांडले.....

अनिंद्य 13/03/2018 - 12:52
नेहेमीप्रमाणे सुटसुटीत - माहितीपूर्ण लेखन. महानगरातील जीवनशैली, आपण खात असलेले अन्न आणि त्यात होत असलेली बेसुमार विषपेरणी, ताण-तणाव...विषय चिंता वाढवणारे आहेत. त्यावर मंथन होऊन काही निश्चित करतायेण्याजोगे उपाय सापडावेत ही सदिच्छा. अनिंद्य

चौकटराजा 13/03/2018 - 14:13
वरील नावाचे एक पुस्तक वाचले त्याचा माझ्यावर फार प्रभाव आहे. त्याच्या पहिल्याच पानावर पुढील संवाद आहे . He stood up and asked the almighty " oh Lord , what shall I do to lead very healthy life ?" " My son , choose your parents carefully ! " said the God. पुस्तक सुरू करताना लेखक म्हणतो " आपण सुमारे ३५० प्रकारची वैशिट्ये आपल्या मातापित्याकडून घेतो न मागता ! माझे निरिक्षण असे की त्यात आपले आईवडील अनेक बाबतीत अनेक कारंणानी आपल्याला वाईट संवयी लावतात त्यात आपण स्वतः ला लावलेल्या वाईट संवयी ची भर ! सबब निसर्ग मग हिसका दाखवतोच !

In reply to by हेमंतकुमार

चौकटराजा 16/03/2018 - 20:47
हे पुस्तक माझ्या संग्रही नाही. अमेझोन वर त्याची किमत फार म्हणजे ६५०० इतकी आहे . ३५२ पानाचे पुस्तक .लेखक DR. JOHN M. DWYER.हे इम्युनोलोजीस्ट. पुस्तक १९८९ मध्ये प्रथम प्रसिदध् झाले. त्याला ४.१ हे ५ पैकी रेटिंग आहे. त्यात आपले शरीर इतके ७० ते ८० वर्ष जगते तरी कसे ? याचे उत्तर म्हण्जे निसर्गदत्त प्रतिकार शक्ती ची देणगी. मग शरीराचे शत्रू व्हायरस, बेक्टीरिआ ,फंगी ,,प्यारासाईट ई ची माहिती . तसेच शरीरातील विविध पेशिंची फौज. या कौरव पांडव दोघांची तपशील वार माहिती . कॉनस्टीट्युशनल व एक्वायरड अशी रोगांची विभागणी , एडस ,हेपेटायाटीस, डेंगी,कर्करोग , ट्रान्स प्लानट,एलरजी,आटो इम्युनिट,, आय जी जी , आय जी एम यांचे विवेचन यात आहे. काही अत्यंत दुर्मिळ अशा जीवाना प्रतिकार यंत्रणेची देणगीच नसते असे जीव आईचे चे दूध तुटताच मरण पावतात अशी एक केस ही दिली आहे. व्हायराल लोड म्हणजे काय याचेही विवेचन आहे.

In reply to by अनिंद्य

lakhu risbud 04/08/2018 - 11:44
'प्रत्येक जण इथे मरणासन्न अवस्थेतच आहे आणि तो आता थोड्याच काळाचा सोबती आहे'अशा छापाचा प्रतिसाद वाटतोय हा ! उत्तम आरोग्य ही मनुष्याची सामान्यतः किमान असणारी मानसिक आणि शारिरीक स्थिती ही त्याच्या आयुष्याचे सर्वोच्च निधान आहे अशा प्रकारची मांडणी हे खास पाश्चात्त्य तंत्राधिष्ठीत जीवनशैलीची मांडणी. दुर्दैवाने ते ज्या चुका करत आहेत त्याच चुका आपणही आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली आहारपद्धत स्वीकारुन करत आहोत. मनुष्य म्हणून जगण्यासाठी जी किमान अवस्था पाहिजे तिलाच अस्तिवाचे अंतिम ध्येय समजले तर भरकटणे होणारच !

In reply to by चौकटराजा

चामुंडराय 17/03/2018 - 08:46
आपल्या तुकोबांनी म्हटलेच आहे " रात्रं दिन आम्हा युद्धाचा प्रसंग." आणि आपल्या सर्वांच्या बाबतीत शारीरिक पातळीवर हे अगदी खरे आहे.

हेमंतकुमार 13/03/2018 - 14:27
अनिंद्य व चौरा, आभार. काही निश्चित करतायेण्याजोगे उपाय सापडावेत ही सदिच्छा. >>>>> बरोबर. आणि ते प्रतिबंधात्मकच असतील. " My son , choose your parents carefully ! " >>> एकदम सही !!

वाचताना हेच मनात येत होते.
पण बिघडलेल्या जीवनशैलीने अनेक आजारांची बीजे या वयातच रोवली गेली आहेत. दिवसेंदिवस अनेक आजार हे प्रत्येक पिढीगणिक अलीकडच्या वयोगटात येत आहेत. तसेच त्यांचे दीर्घकालीन दुष्परिणाम वाढत्या प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे आरोग्यरक्षणासाठी संबंधित चाळणी चाचण्यांचे महत्व निःसंशय वाढलेले आहे.

हेमंतकुमार 13/03/2018 - 08:17
वाचताना हेच मनात येत होते.>>>>>> अहो, मला तर हे लिहिताना सुद्धा वेदना होत होत्या. या गटासाठी चाचण्यांची शिफारस करावी लागणे हे खेदजनक आहे.

Nitin Palkar 13/03/2018 - 11:57
आज पंचविशी, तिशीत असणाऱ्या युवकांच्या पालकांना आपल्या मुलाची जीवनशैली अनेकदा योग्य वाटत नाही. जिथे संवाद आहे तिथे आई वडील त्या वरून मुलांना हटकतही असतात पण दोन पिढ्यांतील मतांतरामुळे अनेकदा त्याचा काही उपयोग होत नाही. अधिकाधिक मोठ्या packageच्या मागे धावत राहणे हे सध्याच्या तरुण पिढीला लागलेले व्यसन आहे असे मला वाटते. शहरात राहणाऱ्या corporate पिढीला सोमवार ते शुक्रवार घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे (डोळे मिटून) धावावे लागते, त्याचा परिणाम म्हणून शनिवार रविवारी सकाळी दहापर्यंत झोपून राहायचे, हॉटेलिंग अथवा आऊटिंग मध्ये आनंद शोधायचा आणि या सर्वांमध्ये स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याची होळी करून घ्यायची. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, आम्लता हे विकार बळावतात असे मला वाटते. तुमच्या लेख पासून थोडा दूर जाणारा हा प्रतिसाद आहे पण बिघडलेल्या जीवनशैली वरून जे सुचले ते मांडले.....

अनिंद्य 13/03/2018 - 12:52
नेहेमीप्रमाणे सुटसुटीत - माहितीपूर्ण लेखन. महानगरातील जीवनशैली, आपण खात असलेले अन्न आणि त्यात होत असलेली बेसुमार विषपेरणी, ताण-तणाव...विषय चिंता वाढवणारे आहेत. त्यावर मंथन होऊन काही निश्चित करतायेण्याजोगे उपाय सापडावेत ही सदिच्छा. अनिंद्य

चौकटराजा 13/03/2018 - 14:13
वरील नावाचे एक पुस्तक वाचले त्याचा माझ्यावर फार प्रभाव आहे. त्याच्या पहिल्याच पानावर पुढील संवाद आहे . He stood up and asked the almighty " oh Lord , what shall I do to lead very healthy life ?" " My son , choose your parents carefully ! " said the God. पुस्तक सुरू करताना लेखक म्हणतो " आपण सुमारे ३५० प्रकारची वैशिट्ये आपल्या मातापित्याकडून घेतो न मागता ! माझे निरिक्षण असे की त्यात आपले आईवडील अनेक बाबतीत अनेक कारंणानी आपल्याला वाईट संवयी लावतात त्यात आपण स्वतः ला लावलेल्या वाईट संवयी ची भर ! सबब निसर्ग मग हिसका दाखवतोच !

In reply to by हेमंतकुमार

चौकटराजा 16/03/2018 - 20:47
हे पुस्तक माझ्या संग्रही नाही. अमेझोन वर त्याची किमत फार म्हणजे ६५०० इतकी आहे . ३५२ पानाचे पुस्तक .लेखक DR. JOHN M. DWYER.हे इम्युनोलोजीस्ट. पुस्तक १९८९ मध्ये प्रथम प्रसिदध् झाले. त्याला ४.१ हे ५ पैकी रेटिंग आहे. त्यात आपले शरीर इतके ७० ते ८० वर्ष जगते तरी कसे ? याचे उत्तर म्हण्जे निसर्गदत्त प्रतिकार शक्ती ची देणगी. मग शरीराचे शत्रू व्हायरस, बेक्टीरिआ ,फंगी ,,प्यारासाईट ई ची माहिती . तसेच शरीरातील विविध पेशिंची फौज. या कौरव पांडव दोघांची तपशील वार माहिती . कॉनस्टीट्युशनल व एक्वायरड अशी रोगांची विभागणी , एडस ,हेपेटायाटीस, डेंगी,कर्करोग , ट्रान्स प्लानट,एलरजी,आटो इम्युनिट,, आय जी जी , आय जी एम यांचे विवेचन यात आहे. काही अत्यंत दुर्मिळ अशा जीवाना प्रतिकार यंत्रणेची देणगीच नसते असे जीव आईचे चे दूध तुटताच मरण पावतात अशी एक केस ही दिली आहे. व्हायराल लोड म्हणजे काय याचेही विवेचन आहे.

In reply to by अनिंद्य

lakhu risbud 04/08/2018 - 11:44
'प्रत्येक जण इथे मरणासन्न अवस्थेतच आहे आणि तो आता थोड्याच काळाचा सोबती आहे'अशा छापाचा प्रतिसाद वाटतोय हा ! उत्तम आरोग्य ही मनुष्याची सामान्यतः किमान असणारी मानसिक आणि शारिरीक स्थिती ही त्याच्या आयुष्याचे सर्वोच्च निधान आहे अशा प्रकारची मांडणी हे खास पाश्चात्त्य तंत्राधिष्ठीत जीवनशैलीची मांडणी. दुर्दैवाने ते ज्या चुका करत आहेत त्याच चुका आपणही आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली आहारपद्धत स्वीकारुन करत आहोत. मनुष्य म्हणून जगण्यासाठी जी किमान अवस्था पाहिजे तिलाच अस्तिवाचे अंतिम ध्येय समजले तर भरकटणे होणारच !

In reply to by चौकटराजा

चामुंडराय 17/03/2018 - 08:46
आपल्या तुकोबांनी म्हटलेच आहे " रात्रं दिन आम्हा युद्धाचा प्रसंग." आणि आपल्या सर्वांच्या बाबतीत शारीरिक पातळीवर हे अगदी खरे आहे.

हेमंतकुमार 13/03/2018 - 14:27
अनिंद्य व चौरा, आभार. काही निश्चित करतायेण्याजोगे उपाय सापडावेत ही सदिच्छा. >>>>> बरोबर. आणि ते प्रतिबंधात्मकच असतील. " My son , choose your parents carefully ! " >>> एकदम सही !!
(आरोग्यरक्षण आणि चाळणी चाचण्या)

वयोगट २-१८ वर्षे : स्वप्नातल्या कळ्यांनो .....

मला भेटलेले रुग्ण - १४

डॉ श्रीहास ·

In reply to by गवि

गाविंशी सहमत. कितीही टोकाची परिस्थिती असली तरी रुग्णासोबत बोलताना आहे तसे सांगणे आणि पुढील उपचाररांबाबत चर्चा करत राहणे ही अत्यंत कठीण कसरत आहे. माझ्या वडिलांच्या उपचाराच्या वेळी आम्हाला डॉक्टर फारच रुक्ष आणि व्यवसायिक वाटायचे. पण आत्ता हे वाचल्यावर जाणवतंय की त्यांचा स्टॅन्ड बरोबरच होता. असेच लिहीत राहा देश

एस 07/03/2018 - 20:55
प्रत्येक लेख काहीतरी देऊन जातो. एक डॉक्टर म्हणून जमेल तितक्या आस्थेवाईकपणे आणि तरीही ठाम तटस्थपणेदेखील रुग्णांवर उपचार करायला लागतात. सलाम!

अनुप कोहळे 08/03/2018 - 02:30
डॉक्टरी पेश्यात असे अनुभव येणे साहजिक आहे. तटस्थ राहुन, भावनिक न होता रुग्णाला आजाराचं निदान आणि उपचाराची कल्पना देणे हे कौशल्य तुम्हा डॉक्टर लोकांना बरे जमते. मला डॉक्टर लोकांचा नेहमीच आदर वाटतो ते ह्याच कारणामुळे. नेहमी पेक्षा वेगळे अनुभव आहेत हे. लिहत रहा...

प्रीत-मोहर 08/03/2018 - 08:03
समुपदेशन अन वैद्यकी हे जेव्हा जमेल तेव्हाच तो वैद्य यशस्वी. आजकाल समुपदेशन करण्याइतका वेळच नसतो बहुतांश doc कडे. आमचे म्हातारे doc काका अर्धा आजार नुसतं बोलण्यानीच बरा करतात. उरलेलं काम अौषधं अन डायट करतात. असे doc सगळ्यांना मिळो.

आपण संवेदनशील असणं हा आपल्याला मिळालेला शाप तर नाहीये ना असं क्षणभर वाटून गेलं __/\__. सलाम आणि वर गवि म्हणतात तसे ,असा व्यवसाय आमच्या काळजाला नसता झेपला -१००% सहमत आहे .

काल एक लेख दिसला मग सगळे भाग उतरवून निवांतपणे वाचले. प्रामाणिक, संवेदनाशील मनाला आलेले अनुभव सहजसुंदर, ओघवत्या शैलीत मांडले आहेत. आपला आणखी एक गुण प्रकर्षाने जाणवला तो म्हणजे संभाषणचातुर्य. परखड, कठोर भाषा न वापरता आपण रुग्णाला हळुवारपणे सत्य सांगता. औषधविक्रेत्याकडून रोग समजण्याऐवजी डॉक्टरकडूनच समजावा ... हे तर फारच छान. डॉ खरे आणि डो. सुहास म्हात्रे यांच्या प्रतिसादांमुळे वाचनाचा बोनस आनंद मिळतोय. प्रतिसादांपैकी सर्वात आवडला तो ७व्या भागातला डॉ. सुहास म्हात्रे यांचा किती वर्षांचा अनुभव ... तो प्रतिसाद. हा अर्थ वा अन्वयार्थ मला कळलाच नव्हता. आपल्याला तसेच प्रतिसादकांना अनेक धन्यवाद. ज्याच्या घरी ७-८ महिने राहून मी माझे घर बांधले त्या माझ्या बहुश्रुत चुलत बंधूचे सहाच महिन्यापूर्वी आयएलडी ने निधन झाले. एप्रिलमध्ये त्याला श्वासविकार जाणवू लागला. मालवणात क्षयरोगाचे निदान झाले. बघता बघता रोग बळावला चार महिन्यानी गणेशोत्सव चालू असतांना रुग्णालयात दाखल केले. त्यांनी मुंबईला न्यायला सांगितले. जेजे मध्ये खरे निदान कळले. परंतु फार उशीर झाला होता आणि तिथेच आठवडाभरातच त्याचे निधन झाले. महाजालावर म्हटले आहे घातक रसायने हे देखील एक कारण असू शकते. हा बंधू शेतकरी - आंबा बागायतदार होता आणि कृषी विभागाच्या सल्ल्याने विषारी कीटकनाशके नेमाने वापरीत असे. असो. छान लेखमालेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

डॉ श्रीहास 22/03/2018 - 16:58
सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद _/\_ खरे सर आणि म्हात्रे सरांकडून कौतुक होणं हे मी माझं भाग्यच समजतो, ही पाठीवरची छोटीशी थाप देखील खूपच मोलाची आहे. ILD बद्दल अनेक मतप्रवाह आहेत आणि बहूतांशी उपचार प्रणाली / treatment modality एकसारखी असते , ह्या आजाराची पसरण्याचा वेग वेगवेगळा असू शकतो कधी ५ वर्षे किंवा अधीक तर कधी ६ महिने एवढचं आयुष्य जगायला मिळतं काही पेशंट्स ना.... फारच वाईट आजार आहे हा.

In reply to by गवि

गाविंशी सहमत. कितीही टोकाची परिस्थिती असली तरी रुग्णासोबत बोलताना आहे तसे सांगणे आणि पुढील उपचाररांबाबत चर्चा करत राहणे ही अत्यंत कठीण कसरत आहे. माझ्या वडिलांच्या उपचाराच्या वेळी आम्हाला डॉक्टर फारच रुक्ष आणि व्यवसायिक वाटायचे. पण आत्ता हे वाचल्यावर जाणवतंय की त्यांचा स्टॅन्ड बरोबरच होता. असेच लिहीत राहा देश

एस 07/03/2018 - 20:55
प्रत्येक लेख काहीतरी देऊन जातो. एक डॉक्टर म्हणून जमेल तितक्या आस्थेवाईकपणे आणि तरीही ठाम तटस्थपणेदेखील रुग्णांवर उपचार करायला लागतात. सलाम!

अनुप कोहळे 08/03/2018 - 02:30
डॉक्टरी पेश्यात असे अनुभव येणे साहजिक आहे. तटस्थ राहुन, भावनिक न होता रुग्णाला आजाराचं निदान आणि उपचाराची कल्पना देणे हे कौशल्य तुम्हा डॉक्टर लोकांना बरे जमते. मला डॉक्टर लोकांचा नेहमीच आदर वाटतो ते ह्याच कारणामुळे. नेहमी पेक्षा वेगळे अनुभव आहेत हे. लिहत रहा...

प्रीत-मोहर 08/03/2018 - 08:03
समुपदेशन अन वैद्यकी हे जेव्हा जमेल तेव्हाच तो वैद्य यशस्वी. आजकाल समुपदेशन करण्याइतका वेळच नसतो बहुतांश doc कडे. आमचे म्हातारे doc काका अर्धा आजार नुसतं बोलण्यानीच बरा करतात. उरलेलं काम अौषधं अन डायट करतात. असे doc सगळ्यांना मिळो.

आपण संवेदनशील असणं हा आपल्याला मिळालेला शाप तर नाहीये ना असं क्षणभर वाटून गेलं __/\__. सलाम आणि वर गवि म्हणतात तसे ,असा व्यवसाय आमच्या काळजाला नसता झेपला -१००% सहमत आहे .

काल एक लेख दिसला मग सगळे भाग उतरवून निवांतपणे वाचले. प्रामाणिक, संवेदनाशील मनाला आलेले अनुभव सहजसुंदर, ओघवत्या शैलीत मांडले आहेत. आपला आणखी एक गुण प्रकर्षाने जाणवला तो म्हणजे संभाषणचातुर्य. परखड, कठोर भाषा न वापरता आपण रुग्णाला हळुवारपणे सत्य सांगता. औषधविक्रेत्याकडून रोग समजण्याऐवजी डॉक्टरकडूनच समजावा ... हे तर फारच छान. डॉ खरे आणि डो. सुहास म्हात्रे यांच्या प्रतिसादांमुळे वाचनाचा बोनस आनंद मिळतोय. प्रतिसादांपैकी सर्वात आवडला तो ७व्या भागातला डॉ. सुहास म्हात्रे यांचा किती वर्षांचा अनुभव ... तो प्रतिसाद. हा अर्थ वा अन्वयार्थ मला कळलाच नव्हता. आपल्याला तसेच प्रतिसादकांना अनेक धन्यवाद. ज्याच्या घरी ७-८ महिने राहून मी माझे घर बांधले त्या माझ्या बहुश्रुत चुलत बंधूचे सहाच महिन्यापूर्वी आयएलडी ने निधन झाले. एप्रिलमध्ये त्याला श्वासविकार जाणवू लागला. मालवणात क्षयरोगाचे निदान झाले. बघता बघता रोग बळावला चार महिन्यानी गणेशोत्सव चालू असतांना रुग्णालयात दाखल केले. त्यांनी मुंबईला न्यायला सांगितले. जेजे मध्ये खरे निदान कळले. परंतु फार उशीर झाला होता आणि तिथेच आठवडाभरातच त्याचे निधन झाले. महाजालावर म्हटले आहे घातक रसायने हे देखील एक कारण असू शकते. हा बंधू शेतकरी - आंबा बागायतदार होता आणि कृषी विभागाच्या सल्ल्याने विषारी कीटकनाशके नेमाने वापरीत असे. असो. छान लेखमालेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

डॉ श्रीहास 22/03/2018 - 16:58
सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद _/\_ खरे सर आणि म्हात्रे सरांकडून कौतुक होणं हे मी माझं भाग्यच समजतो, ही पाठीवरची छोटीशी थाप देखील खूपच मोलाची आहे. ILD बद्दल अनेक मतप्रवाह आहेत आणि बहूतांशी उपचार प्रणाली / treatment modality एकसारखी असते , ह्या आजाराची पसरण्याचा वेग वेगवेगळा असू शकतो कधी ५ वर्षे किंवा अधीक तर कधी ६ महिने एवढचं आयुष्य जगायला मिळतं काही पेशंट्स ना.... फारच वाईट आजार आहे हा.
http://www.misalpav.com/node/42101 “आपके बेटे को अस्थमा है।” बस् एवढं म्हणायचा अवकाश आणि त्या आईच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या.... खरं तर त्या ३ वर्षाच्या मुलाला गेल्या दिड वर्षांपासून हा त्रास आहे पण ॲलर्जीचा खोकला आहे , असं सांगीतल्या गेल्यामुळे फार काही वाटलं नव्हतं पण दमा आहे म्हटल्या म्हटल्या लगेच पालकांच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलतात .... फार सिरीयस किंवा अतिगंभीर निदान केलं गेलंय आता पुढचं संपूर्ण आयुष्य अवघड जाणार असं काहीसं चित्र डोळ्यासमोर तरळतं ......हे काही योग्य नाही कारण दमा/अस्थमा हे फक्त नामकरण केलं गेलेलं असतं , आजार तर तोच आहे , लक्षणं देखिल तिच मग फरक काय पडतो ...