मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १. चाकण ते केडगांव चौफुला

मार्गी ·

ट्रम्प 04/12/2018 - 19:45
खूपच छान !!!! निस्वार्थी मनाने समाजात आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या आपणास साक्षात दंडवत .

ट्रम्प 04/12/2018 - 19:45
खूपच छान !!!! निस्वार्थी मनाने समाजात आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या आपणास साक्षात दंडवत .
जे सत्य सुंदर सर्वथा.... : १. चाकण ते केडगांव चौफुला नमस्कार! नुकतीच १४ दिवसांची व ११६५ किलोमीटरची सायकल मोहीम पूर्ण केली. आता त्याचे अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे. ह्या सायकल मोहीमेची योजना कशी बनली, हे थोडक्यात सांगतो. मे २०१८ मध्ये योग प्रसारासाठी ५९५ किलोमीटर सायकल प्रवास केला होता. तेव्हा एक सामाजिक माध्यम म्हणून सायकलची क्षमता काय आहे, हे जाणवलं होतं. तेव्हा अशी आणखी सायकल मोहीम करायची इच्छा मनात होती. आणि सायकल चालवायची आहे तर एखादा सामाजिक संदेश व सामाजिक उद्दिष्ट असावं, असं वाटत होतं. परभणीचे माझे सायकल मित्र डॉ.

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग ७

हेमंतकुमार ·

जमलेला लेख. रुग्णास त्याच्या जुळ्याचेच इंद्रिय बसवल्याने त्याच्या शरीरात कोणतीही immune प्रतिक्रिया उमटायचा प्रश्न नव्हता. त्यामुळे या रोपणानंतर त्याला कुठलीच प्रतिक्रियारोधक औषधे (immunosuppresants) द्यावी लागली नाहीत. हे डोक्यातच आले नाही. मस्तच. मीथोट्रेक्झेटबद्दल आणखी थोडी माहिती मिळाली. कॅन्सरवर देतात हे ठाऊक होते पण काय काम करते ते ठाऊक नव्हते. सोरिऍसिसवर एका व्यक्तीला दिल्याचे पाहिले होते. ते का ते आता थोडेफार समजले. सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.

In reply to by वन

हेमंतकुमार 29/11/2018 - 13:13
Methotrexate हे कर्करोगावरील औषध प्रत्यारोपणानंतर कसे उपयोगी पडते? >>> हे औषध पेशींत २ प्रकारे काम करते: १. ते पेशींतील DNAचे उत्पादन खूप कमी करते. या कार्यावर आधारित ते कर्करोगात दिले जाते. इथे ते रोगट पेशींची वाढ थांबवते. २. प्रत्यारोपणानंतर रुग्णाचे शरीरात immune reaction उफाळून येऊ शकते. या प्रक्रियेत पांढऱ्या रक्तपेशी उद्दीपित होतात. हे औषध या मूलभूत प्रक्रियेवर घाव घालते व असे होऊ देत नाही. म्हणजेच Immunosuppression.

हेमंतकुमार 28/11/2018 - 12:18
सुधीर, तुमचे अभ्यासू प्रतिसाद वाचणे आनंददायी असते. आनंदा, बरेच दिवसांनी तुमची भेट झाल्याने आनंद झाला. टर्मिनेटर, सातत्यपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अनिंद्य 28/11/2018 - 14:09
रक्तवाहिन्या नसतात (हे माहित नव्हते) म्हणून पहिल्यावहिल्या प्रत्यारोपणासाठी cornea ची निवड रोचक वाटली. मालिकाच्या पुढच्या भागाची प्रतीक्षा.

वन 28/11/2018 - 15:05
यातील मूळ पेशी जुळण्यावरून मला रीमा लागूंची भूमिका असलेला ‘जन्म’ चित्रपट आठवला. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरूर बघा. यु ट्यूबवर आहे. पु ले शु

हेमंतकुमार 28/11/2018 - 18:13
अनिंद्य आणि वन. ‘जन्म’ चित्रपट आठवला >>> छान आठवण करून दिलीत. पाहिलाय. छान कथा व रिमांचे काम सुंदर.

हेमंतकुमार 30/03/2019 - 11:04
दि. २५/३/२०१९ रोजी प्रत्यारोपणाच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला गेला आहे. या मूत्रपिंडदानाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील दाता व प्राप्तकर्ता हे दोघेही HIV- positive आहेत. दाता ही एक ३६ वर्षीय स्त्री आहे. सदर शस्त्रक्रिया अमेरिकेतील Johns Hopkins रुग्णालयात पार पडली. HIV- positive परिवाराच्या दृष्टीने ही उत्साहवर्धक घटना आहे.

हेमंतकुमार 02/11/2021 - 19:48
दिवंगत अभिनेते राजकुमार यांच्या नेत्रदानातून चार अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त झाली. दोन डोळ्यांमधून काढलेल्या दोन पटलांचे विशिष्ट छेद करून ते चार रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केले गेले. नारायण नेत्रालय मधील संबंधित डॉक्टरांचे हार्दिक अभिनंदन !!

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 07/11/2021 - 18:25
पुनीत रा. यांच्या नेत्रदानानंतर कर्नाटकात नेत्रदानामध्ये 25 टक्के वाढ झालेली आहे चांगली बातमी https://www-deccanherald-com.cdn.ampproject.org/v/s/www.deccanherald.com/amp/state/top-karnataka-stories/puneeths-gift-of-sight-stirs-a-movement-in-karnataka-1047864.html?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16362806169770&csi=1&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fwww.deccanherald.com%2Fstate%2Ftop-karnataka-stories%2Fpuneeths-gift-of-sight-stirs-a-movement-in-karnataka-1047864.html

जमलेला लेख. रुग्णास त्याच्या जुळ्याचेच इंद्रिय बसवल्याने त्याच्या शरीरात कोणतीही immune प्रतिक्रिया उमटायचा प्रश्न नव्हता. त्यामुळे या रोपणानंतर त्याला कुठलीच प्रतिक्रियारोधक औषधे (immunosuppresants) द्यावी लागली नाहीत. हे डोक्यातच आले नाही. मस्तच. मीथोट्रेक्झेटबद्दल आणखी थोडी माहिती मिळाली. कॅन्सरवर देतात हे ठाऊक होते पण काय काम करते ते ठाऊक नव्हते. सोरिऍसिसवर एका व्यक्तीला दिल्याचे पाहिले होते. ते का ते आता थोडेफार समजले. सुरेख लेखाबद्दल धन्यवाद.

In reply to by वन

हेमंतकुमार 29/11/2018 - 13:13
Methotrexate हे कर्करोगावरील औषध प्रत्यारोपणानंतर कसे उपयोगी पडते? >>> हे औषध पेशींत २ प्रकारे काम करते: १. ते पेशींतील DNAचे उत्पादन खूप कमी करते. या कार्यावर आधारित ते कर्करोगात दिले जाते. इथे ते रोगट पेशींची वाढ थांबवते. २. प्रत्यारोपणानंतर रुग्णाचे शरीरात immune reaction उफाळून येऊ शकते. या प्रक्रियेत पांढऱ्या रक्तपेशी उद्दीपित होतात. हे औषध या मूलभूत प्रक्रियेवर घाव घालते व असे होऊ देत नाही. म्हणजेच Immunosuppression.

हेमंतकुमार 28/11/2018 - 12:18
सुधीर, तुमचे अभ्यासू प्रतिसाद वाचणे आनंददायी असते. आनंदा, बरेच दिवसांनी तुमची भेट झाल्याने आनंद झाला. टर्मिनेटर, सातत्यपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

अनिंद्य 28/11/2018 - 14:09
रक्तवाहिन्या नसतात (हे माहित नव्हते) म्हणून पहिल्यावहिल्या प्रत्यारोपणासाठी cornea ची निवड रोचक वाटली. मालिकाच्या पुढच्या भागाची प्रतीक्षा.

वन 28/11/2018 - 15:05
यातील मूळ पेशी जुळण्यावरून मला रीमा लागूंची भूमिका असलेला ‘जन्म’ चित्रपट आठवला. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी जरूर बघा. यु ट्यूबवर आहे. पु ले शु

हेमंतकुमार 28/11/2018 - 18:13
अनिंद्य आणि वन. ‘जन्म’ चित्रपट आठवला >>> छान आठवण करून दिलीत. पाहिलाय. छान कथा व रिमांचे काम सुंदर.

हेमंतकुमार 30/03/2019 - 11:04
दि. २५/३/२०१९ रोजी प्रत्यारोपणाच्या इतिहासात एक नवीन अध्याय लिहिला गेला आहे. या मूत्रपिंडदानाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील दाता व प्राप्तकर्ता हे दोघेही HIV- positive आहेत. दाता ही एक ३६ वर्षीय स्त्री आहे. सदर शस्त्रक्रिया अमेरिकेतील Johns Hopkins रुग्णालयात पार पडली. HIV- positive परिवाराच्या दृष्टीने ही उत्साहवर्धक घटना आहे.

हेमंतकुमार 02/11/2021 - 19:48
दिवंगत अभिनेते राजकुमार यांच्या नेत्रदानातून चार अंध व्यक्तींना दृष्टी प्राप्त झाली. दोन डोळ्यांमधून काढलेल्या दोन पटलांचे विशिष्ट छेद करून ते चार रुग्णांमध्ये प्रत्यारोपित केले गेले. नारायण नेत्रालय मधील संबंधित डॉक्टरांचे हार्दिक अभिनंदन !!

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 07/11/2021 - 18:25
पुनीत रा. यांच्या नेत्रदानानंतर कर्नाटकात नेत्रदानामध्ये 25 टक्के वाढ झालेली आहे चांगली बातमी https://www-deccanherald-com.cdn.ampproject.org/v/s/www.deccanherald.com/amp/state/top-karnataka-stories/puneeths-gift-of-sight-stirs-a-movement-in-karnataka-1047864.html?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16362806169770&csi=1&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fwww.deccanherald.com%2Fstate%2Ftop-karnataka-stories%2Fpuneeths-gift-of-sight-stirs-a-movement-in-karnataka-1047864.html
या लेखमालेत १९०१च्या पुरस्कारापासून सुरवात करून आपण २०व्या शतकाच्या अखेरच्या दशकात आलो आहोत. आता १९९०च्या पुरस्काराची माहिती घेऊ. विजेते संशोधक : जोसेफ मरे आणि डोनाल थॉमस देश : अमेरिका (दोघेही) संशोधकांचा पेशा : मरे (सुघटन शल्यचिकित्सा), थॉमस (औषधवैद्यक) संशोधन विषय : इंद्रिय व पेशींच्या प्रत्यारोपणाचे उपचार आपल्या शरीरात अनेक महत्वाची इंद्रिये आहेत – जसे की हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड इत्यादी. अनेक प्रकारच्या आजारांत त्यांच्यावर विपरीत परिणाम होतो. परिणामी त्यांचे कार्य ढासळते.

जीवनशैली ०१ : जगातील सर्वात जास्त निरोगी व जास्त आयुर्मान असलेले लोक व्यायामशाळेत जात नाहीत !

डॉ सुहास म्हात्रे ·

पहाना.... टीव्हीचा रीमोट वापरण्यासारखा आरोग्यदायी प्रकार नाही. त्याने डोळ्याना आणि हाताच्या बोटांना केवढातरी व्यायाम मिळतो. शिवाय बुध्दीला चालना मिळते ती वेगळीच. प्रत्येक भारतिय दिवसाचे कमितकमी दोन ते तीन तास तरी हा व्यायाम करतोच. तीच गोष्ट वॉशींग मशीनची. मशीन मधे कपडे टाकणे मशीन सुरु करणे कपडे वाळत घालणे वाळलेले कपडे घड्या करुन लॉड्री बॅगेत ठेवणे व नंतर ते इस्त्री वाल्याला देणे हे करताना शरीराच्या कोणकोणत्या भागांची हलचाल होते ते एकदा तपासुन पहाच. याशेवाय घरातुन निघताना एसी बंद करणे, लॅच लावणे, लिफ्टची बटणे दाबणे, कारचा एसी सुरु करुन मग ती पार्कींग मधुन बाहेर काढणे व नंतर कार चालवत हापिसात जाणे, कार चालवताना मधे मधे कर्कश्य हॉर्न वाजवणे, पायी चालणार्‍यांच्या सात पिढ्या नरकात पोचवायची व्यवस्था करणे , दिवसभर ल्यापटॉपचा कळफलक बडवणे, दोन दोन तास चालणार्‍या मिटींगांना उपस्थित रहाणे, मधुन मधुन चहा किंवा शीतपेय किंवा दोन्ही ढोसणे, क्यानटीनला चालत जाणे आणि भरपेट हादडणे हे सगळे करत असतानाच दर दोन तासांनी शिगरेटी फुंकणे दर पाच मिनिटांनी मोबाईलर चेपु, कायप्पा आणि मेल चेक करणे आणि त्यांना लाईक देणे, मिपावर प्रतिक्रीया देणे इत्यादी कामांच्या या प्रचंड यादीत आजकाल झोमॅटो किंवा स्वीगीवर ऑर्डर देणे हे सुध्दा एक अति कष्टदायक काम समाविष्ट झाले आहे. इतकी सारी हलचाल दिवसभर करणारे आपण भारतिय लोक नक्कीच हेल्दी असणार यात मला काही सुध्दा शंका नाही. म्हणुनच येत्या काही वर्षातच म्हात्रेसरांनी दिलेल्या यादीमधे भारताचे नाव समाविष्ट होईल याची मला खात्री आहे. पैजारबुवा,

शाम भागवत 17/11/2018 - 18:35
प्राण्यांना कधी व्यायाम करताना पाहिले आहेत का? असा प्रश्न डॉ. जगन्नाथ दिक्षीत विचारतात. व्यायाम हा अनैसर्गिक आहे अस सांगून रोज ४५ मिनिटे भरभर चालायला सांगतात. अस आठवड्यातील निदान ५ दिवस करा असही सांगतात. या सर्वांची कारणमिमांसा आणखीनच स्पष्ट झाली. डॉ. धन्यवाद. _/\_

In reply to by शाम भागवत

स्वधर्म 19/11/2018 - 15:54
त्यांच्या व्हिडीअोत ऐकलेले अाठवते. ते म्हणतात, व्यायाम हा केलाच पाहिजे. रस्त्यावर खडी फोडण्याचे काम करणार्या मजूरालासुध्दा व्यायामाची गरज असते. असे मजूरही ह्रदयविकाराच्या झटक्याने गेलेले अाहेत. माझी काही चूक होते अाहे का?

विशुमित 17/11/2018 - 20:24
कोणत्याच आखाड्यात न जाता आमचे नाना अजून एवढं तरवाट का आहेत याचं गमक या माहितीमुळे समजू लागले आहे. .....

In reply to by विशुमित

अनुप ढेरे 19/11/2018 - 15:34
माझ्या ८९ वर्ष निरोगी जगलेल्या आजोबांच्या राहणीचा विचार केल्यास (वय ८७-८८ पर्यंत) रोज चालणे, सूर्यनमस्कार आणि नियंत्रित/पारंपारिक आहार हे तीन घटक दिसतात.

In reply to by अस्वस्थामा

विशुमित 20/11/2018 - 01:41
अण्णा अण्णा...!! कसं सांगू तुम्हाला. त्या एच आर वालीने सगळा घोळ केला आहे. ऑफिस मधे जागाच नाही ठेवली मिपावर लिहायला. घरी लिहणं शक्य नाही. त्यात एवढं मोठं प्रकरण मोबाईल वर लिहणं जिकिरीचे आहे. ... नाही. तरी पण प्रयत्न करणार आणि काम तडीस नेणार.

बरं झालं असा निष्कर्ष कोणीतरी काढला ते! मला लहानपणापासून व्यायामाचा प्रचंड तिटकारा आहे. अर्थात शारीरिक हालचालींचा अजिबात नाही. रोज एक किमी अंतरावर बसस्टॉपपर्यंत चालत येणं जाणं होतं. त्याशिवाय कंपनीत कामानिमित्त इकडे तिकडे फिरावं लागतं साधारण दोन किमी. घरात असल्यावर बसून राहत नाही, काहींना काही काम चालू असतं. शारीरिक हालचाल केली नाही की मला लै बोअर होतं.

चामुंडराय 18/11/2018 - 01:17
धन्स डॉ. साहेब, अतिशय उपयुक्त माहिती. माझ्या सारख्या जिमाळश्याला आणखी एक कारण मिळाले :) नीट (NEAT) हालचाली केल्या तर वेगळ्या व्यायामाची गरज नाही असे पूर्वी केव्हातरी वाचल्याचे स्मरते. तेव्हा या नीट वर एकदा नीट लिहाच डॉक्टर.

मंजूताई 18/11/2018 - 02:02
माहिती चांगली आहे पण एक शंका तुम्ही म्हणताय त्या पध्दतीने जगणारेच लोकं होती पण आयुर्मर्यादा मात्र कमी होती आतापेक्षा. माझ्या पहाण्यात अश्या आठ दहा स्वस्थ व्यक्ती आहेत ज्यांनी ८५ पार केली आहे व विना औषधांच जगताहेत जे कधी व्यायाम शाळेत गेले नाहीत, बस, सायकल, पायांचा वापर केलाय व निसर्ग निगडीत जीवनशैली आहे.पुढच्या दहावीस वर्षानंतर अशी पिढी पाहण्यात येईल का?

In reply to by मंजूताई

धन्यवाद ! माहिती चांगली आहे पण एक शंका तुम्ही म्हणताय त्या पध्दतीने जगणारेच लोकं होती पण आयुर्मर्यादा मात्र कमी होती आतापेक्षा. जीवनशैलीतला "हालचाल" हा एकच भाग या लेखात मांडला आहे. पुढच्या लेखात, आयुर्मानावर प्रभाव पाडणारे इतर घटकांची चर्चा होईल, तेव्हा तुमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळतील असा अंदाज आहे. त्यानंतर्ही काही प्रश्न उरले तर नि:शंकपणे विचारावे.

ट्रम्प 18/11/2018 - 07:22
मी आठवड्यातून किमान पाच दिवस रोजचे 15 की मी सायकल चालवतो , आंतरराष्ट्रीय मानांकानुसार सायकल चालवून प्रत्येक आठवड्यात 150 हार्ट पॉईंट्स प्रत्येक माणसाने कमावले पाहिजेत आणि मी किमान 500 पॉईंट्स कमावतो

विजुभाऊ 18/11/2018 - 11:47
आदेव देव आनंद हा सतत कामात मग्न असायचा. त्याने व्यायाम वगैरे कधीच केला नसावा. तरीही त्याच्या समकालीन नटांपेक्षा तो जास्त तजेलदार दिसायचा. तो शेवटपर्यम्त कार्यमग्न राहिला

अनिंद्य 19/11/2018 - 11:53
बेश्ट ! जिममध्ये जाऊ नका असे सुचवणाऱ्या सर्व डॉक्टर-संशोधक लोकांचा मी फॅन आहे :-) लेख आवडला. (वर आलेला 'जिमाळशी' हा शब्दही फार आवडला.) पु भा प्र

In reply to by अनिंद्य

टर्मीनेटर 20/11/2018 - 11:09
जिममध्ये जाऊ नका असे सुचवणाऱ्या सर्व डॉक्टर-संशोधक लोकांचा मी फॅन आहे :-)
१००% सहमत :) डॉक्टर साहेब लेख आवडला, पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे.

या दीर्घकालीन उत्क्रांतीत, अनैसर्गिक व्यायामांचा आवश्यकता/सहभाग नसल्याने, अर्थातच, मानवी शरीर प्रचंड अनैसर्गिक शारीरिक ताणासाठी बनलेले नाही. शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त ताण देणार्‍या व्यायामाने त्याला धोका उद्भवू शकतो.
या वाक्याच्या पार्श्र्वभुमीवर "योगासने" हा नैसर्गीक व्यायाम का अनैसर्गीक? (शवासनात विषेश प्राविण्य मिळवलेला) पैजारबुवा,

रंगासेठ 19/11/2018 - 13:50
माहितीपूर्ण लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. यापैकी कोणत्याही प्रदेशात एकही व्यायामशाळा नाही, ते लोक मॅरॅथॉनसाठी सराव करत नाहीत किंवा घरातही काही खास व्यायाम करत नाहीत. त्यांच्यामध्ये न चुकता आढळणारी एक वस्तुस्थिती म्हणजे "सतत हालचाल करत राहणे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग" आहे. शंभर वर्षांपूर्वी ९०% लोकांना नेहमीचे काम करताना कोणते ना कोणते शारीरिक कष्ट करावे लागत आणि १०% लोक बैठे काम करत असत.>> सहमत, आपल्याकडे काही काही वर्षापूर्वी पर्यंत लोक ऑफिस, शाळा, कॉलेज , मंडई ला चालत अथवा सायकल रेटतच जायचे. अवांतर : उत्क्रांती आणि हालचाल याबद्द्ल अनुमोदन. सध्या "सेपिअन्स" हे पुस्तक वाचतोय, त्यात लेखकाने पण हाच मुद्दा मांडलाय की १००-२०० वर्षातील जीवनशैली मधे झालेले बदल हे लाखो वर्षांच्या मानवी/पृथ्वी जीवनाच्या प्रवासातील फक्त एक थेंब आहे. त्यामुळे तुम्ही नमूद केलय त्याप्रमाणे ठराविक उद्येशांकरिता (उदा: खेळ आणि/प्रतिस्पर्धा) केलेला व्यायाम वगळता नैसर्गिक हालचालींच प्रमाण जर वाढवल तर व्यायामशाळेत जायची गरज पडणार नाही. :-)

स्वधर्म 19/11/2018 - 15:51
खालील दोन धागे अाठवले: https://www.misalpav.com/node/37914 मी आज केलेला व्यायाम...!! ४९६ प्रतिसाद https://www.misalpav.com/node/38174 मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६ ७२ प्रतिसाद अापण पहालच किती तुडुंब प्रतिसाद मिळाले अाहेत, व्यायाम करणार्या, करायची ईच्छा असणार्या सदस्यांकडून. तेव्हाच मी माझे वेगळे मत लिहीणार होतो, पण तसे करणे अौचित्याला धरून होणार नाही, म्हणून नाही लिहीले. अत्यंत नियमित व्यायाम करणारे जवळचे नातेवाईक, मित्र अाहेत, पण ते कधीच अाजारी पडत नाहीत, असे काही अाढळले नाही. तसेच व्यायामाच्या प्रोफेशनमध्येही काही मित्र अाहेत, त्यांचे पण तसेच. त्याउलट कसेही वागणारे, व्यसन असलेलेही काही परीचित अाहेत, जे सहसा ठणठणीत अाहेत. व्यायाम व त्यातले व्यवसाय (जीम, योग इ.) हे सुखवस्तू असण्यामुळे निर्माण झालेली, बरीचशी भितीवर अाधारीत मार्केटींग केलेली गोष्ट अाहे, हे मनोमन पटलेले अाहे.

स्मिता. 19/11/2018 - 16:28
बाळंतपणानंतर वजन कमी करण्यासाठी व्यायामाचे अनेक प्रकार करून पाहिले पण वजनाचा काटा 'हलेल तर शप्पथ' ;) गेल्या काही महिन्यांपासून नियंत्रित आहार आणि व्यायाम म्हणून वेगाने चालणे सुरू केलेय. वजन हळूहळू कमी होतंय, जिमसारखा थकवा वाटत नाही उलट प्रसन्न वाटतं! हा स्वानुभव असल्याने लेख अगदी पटला.

माफ करा पुरेसे डिसकलेमर न टाकता असा अत्यंत एकांगी लेख मिसळपाव वर यावा ह्यची मला आपल्या कडून अपेक्षा नव्हती !! मुळात दीर्घ आयुष्यमानासाठी केवळ सतत हालचाल हि पुरेशी नाही तर , योग्य आहार , तणाव मुक्त जीवन शैली , हवामान , प्रदूषण , वेगवेगळ्या रोगाशी सामना अश्या अनेकविध गोष्टी वर अवलंबून आहे , केवळ निल प्रदेशातील निष्कर्ष सर्व ठिकाणी कसे काय लागू पडतील ?? तुम्ही जे सुचवलेले "या संबंधी फार त्रास न घेता आपण काय करू शकतो?" च्या खाली सुचवलेल्या गोष्टी एखाद्याने करायचा निर्धार केला तर तुम्ही त्याच्या वाढीव आयुष्मानची जबाबदारी घेणार / छातीठोकपणे खात्री देणार का ?

In reply to by माझीही शॅम्पेन

धन्यवाद ! लेखातला सर्व मजकूर नीट वाचला तर वरचे मत बदलेल असे वाटते. शिवाय, शेवटचे "क्रमश : " नजरेआड झाले असावे असा अंदाज आहे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सर्व मजकूर नीट वाचलेला आहे , बरेच जणांना इथे तुमचा लेख आवडला असला तरी मी माझ्या मतावर ठाम आहे , ह्या मताचा क्रमशः संबंध नाही मुळात ज्या प्रकारची जीवन शैली आजूबाजूला आहे त्यात हालचाल कमी होते म्हणून लोक जिम लावतात , पूर्वी आखाड्यात जायचे !! आणि म्हणून शीर्षक सुद्धा दिशाभूल करणार आहे पुढील लेखासाठी शुभेच्छा

In reply to by माझीही शॅम्पेन

अथांग आकाश 26/11/2018 - 13:25
बरेच जणांना इथे तुमचा लेख आवडला असला तरी मी माझ्या मतावर ठाम आहे >>> लेख आवडलेल्या बऱ्याच जणांमध्ये माझाही समावेश आहे, त्यामुळे हा लेखन प्रपंच! तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात हि गोष्ट देखील चांगली आहे! पूर्वी आखाड्यात जाणाऱ्या लोकांमध्ये सर्वसामान्य लोक होते कि कुस्ती खेळणारे पैलवान टाईप लोक होते या विषयीचे तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल! जाता जाता: सर्व मजकूर नीट वाचलेला आहे अशी सुरुवात केल्यावर, लेखातील मजकुराशी सुसंगत असलेले शिर्षक तुम्हाला दिशाभूल करणारे का वाटले त्यावरही प्रकाश टाकावा हि विनंती!

In reply to by माझीही शॅम्पेन

धन्यवाद ! शीर्षकाला विरोध करण्यापूर्वी, शीर्षकातला सर्व मजकूर एकत्रितपणे व लेखाचा पहिला परिच्छेद नीट पाहणे योग्य होईल, असे परत सुचवतो. शिवाय, शीर्षकाला विरोध म्हणजे, "जिममध्ये गेल्याशिवाय शरिराला पुरेसा व्यायाम होऊ शकत नाही" असे मत होते, ते मत शास्त्रिय नाही, इतकेच इथे नोंदवतो. मी शीर्षक व लेखात काय लिहिले आहे त्यांचे संदर्भ दिलेले आहेत, इकडेही लक्ष वेधत आहे. मुळात ज्या प्रकारची जीवन शैली आजूबाजूला आहे त्यात हालचाल कमी होते म्हणून लोक जिम लावतात , पूर्वी आखाड्यात जायचे !! नक्की ?! १. जीवनशैली : जीवनशैली स्वयंभूपणे होत नाही / आस्तित्वात येत नाही / असत नाही... ती आपोआप होणारी किंवा अनैच्छिक गोष्ट नसते. आपण घेतलेल्या निर्णयांबरहुकूम केलेल्या कृतींमुळे जीवनशैली ऐच्छिकरित्या आस्तित्वात येते... आपली जीवनशैली आपण आस्तित्वात आणतो. त्यामुळे, आपणच बनवलेल्या/स्वीकारलेल्या जीवनशैलीसाठी, आजूबाजूच्या परिस्थितीला, इतरांना किंवा इतर घटकांना दोष देणे बरोबर नाही... तसे करणे आपली जबाबदारी दुसर्‍यावर ढकलण्यासारखे (पक्षी : बेजबाबदारपणाचे) होईल. खुल्या मनाने, स्वतःचे आणि आजूबाजूचे, नीट निरिक्षण केले तर सहजपणे कळते की, "मुद्दाम करावी लागणारीच नव्हे तर नेहमीच्या व्यवहारात सहजशक्य असलेली हालचालही कमी प्रमाणात करण्याकडे (होण्याकडे नव्हे) ज्या लोकांचा कल वाढला आहे त्यांची जीवनशैली चुकीची बनली आहे." आणि हेच जीवनशैली आजारांचे एक प्रमुख कारण आहे. स्वतःच्या मूळ दोषांकडे दुर्लक्ष करून, आपल्या जीवनशैलीबद्दल इतर घटकांना दोष देणे, योग्य नव्हे. लहानपणापासून (किंवा, "देर आये दुरुस्त आये या न्यायाने", जेव्हा खर्‍या वस्तूस्थितीचे ज्ञान होईल तेव्हापासून) अंगिकारलेल्या आणि पूर्ण जीवनभर सतत आचरणात आणाव्या अश्या, आरोग्यदायी सवयींना, "आरोग्याला पूरक जीवनशैली" म्हणता येईल. ती "मानसिक व शारिरीक" सवय बनल्यास, दीर्घकालीन मानसिक व शारिरीक फायदे देते. ज्यांना जिममधले व्यायाम करायचे आहेत त्यांनी ते जरूर करावे. मात्र, ते चुकीच्या जीवनशैलीवरचा उतारा आहेत अश्या भ्रमात नक्कीच राहू नये. २. आखाडा, जीम आणि त्यांचा उपयोग करणारी माणसे : तुमचे विधान तपासण्यासाठी "पूर्वीच्या काळात एकूण लोकसंखेपैकी किती टक्के लोक आखाड्यात जात होते?" आणि "आजच्या काळातही एकूण लोकसंखेपैकी किती टक्के लोक जिममध्ये जात आहेत!"... हे पाहणे आवश्यक आहे. यासंबंधात, आपल्या राहत्या गाव/शहर/उपनगर यांची एकूण किती लोकसंख्या आहे/होती (किमान, आपल्या आजूबाजूस असलेल्यांपैकी रँडमली १०० लोक निवडून) त्यापैकी किती टक्के लोक आखाड्यामध्ये/जिममध्ये नियमितपणे जात होते/जात आहेत, हे पाहिले तरीही, ते खूपच रोचक व माहितीवर्धक ठरेल. :) भारताची आजच्या घडीची लोकसंख्या सुमारे १३३ कोटी आहे. भारतातील सर्व 'आखाडे+जीम' यांची क्षमता (कपॅसिटी) किती असेल बरे ? तुमचे स्वतंत्र ठाम मत असण्याच्या लोकशाही हक्काचा आदर आहेच. मात्र, एखादी गोष्ट ठामपणे सांगताना (किंवा तिला विरोध करताना) वास्तव पुराव्यांचा पाठिंबा असल्यास बरे असते... केवळ वैयक्तिक ठाम समज पुरेसा नसतो... हे मात्र जरूर नमूद करावेसे वाटते. असो, तुमच्या विचारांना वाचून हा विषय अजून थोड्या विस्ताराने लिहिण्याची गरज आहे असे वाटते. जराशी सवड झाली की पुढचा/चे लेख लिहेनच. तेव्हाही तुमचे अमुल्य मत अपेक्षित आहे... कारण, वादे वादे जायते तत्वबोध:।

सुबोध खरे 20/11/2018 - 11:00
एक फार मोठा गैरसमज -- जो व्यायामशाळेत (हे जरा डाऊन मार्केट वाटत असेल तर "जिम" म्हणू या) जाऊन केला "तोच" खरा व्यायाम बाकी सर्व भंपक जिम मध्ये जाणारे बहुतांश( ९०% +) लोक. सकाळी एकदाच ३०-४५ मिनिटे घाम काढेपर्यंत व्यायाम करतात आणि त्या नंतर एकदा आपल्या संगणकावर ठोला मारून बसले कि उठतच नाहीत. शिवाय आपण ३०-४५ मिनिटे व्यायाम करतो आहे त्यामुळे आता अजून काय करायला पाहिजे? अथवा अजून काही करायची गरजच नाही असे समर्थन करताना आढळतात. आपण दिवसात एकदाच सकाळी दाबून खाल्ले तर ते "उपाय"कारक आहे का "अपाय"कारक आहे याचा विचार त्याच माणसाने करायचा आहे. हा सांगोपांग विचार केला तर त्यात आपल्याला उत्तर मिळेलच. डॉक्टर साहेबांच्या लेखातच वाक्ये मी उद्धृत करतो आहे. खडतर व्यायामापेक्षा खूपच सुसह्य असलेल्या कृती, त्यापेक्षा कित्तेक पटींनी जास्त हमी देऊ शकतात. किंबहुना, त्या सोप्या कृती टाळल्यास व्यायामशाळेतल्या खडतर व्यायामाचा फायदा सहज पुसून टाकला जाऊ शकतो. हे नीलप्रदेश जगभर विखुरलेले आहेत. त्या सर्वांमध्ये, भरपूर नैसर्गिक शारीरिक हालचाल हा सामान्य दुवा आहेच. त्यांच्यामध्ये न चुकता आढळणारी एक वस्तुस्थिती म्हणजे "सतत हालचाल करत राहणे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग" आहे. आवश्यक नैसर्गिक हालचालींचा दीर्घकालीन अभाव असल्यास, शरीराच्या अवयव व प्रक्रियांना निरोगी राहण्यासाठी आवश्यक उत्तेजनेचा अभाव निर्माण होऊन, शरीराच्या नैसर्गिक कार्यात अडथळे निर्माण होणे स्वाभाविक आहे सहजपणे शक्य असणारी शारीरिक हालचालही टाळण्याकडे आपला कल असतो. त्यावर नियंत्रण ठेवल्यास, फारसे कष्ट न करता, आरोग्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. अधिक काय लिहिणे __/\__

Ganesh Dwarkanath Mhatre 20/11/2018 - 13:49
डॉकटर साहेब, खूप छान माहिती !! आमचा कामानिमित्त रोज सकाळी ८-१० च्या दरम्यान आणि संध्याकाळी ५-८ च्या दरम्यान ठाणे रेल्वे स्टेशन वरून लोकल चेंज करताना आपोआप "चांगला व्यायाम" होतो. बाकी सायकल रोज १०-१५ किमी आहेच

सस्नेह 20/11/2018 - 15:21
लेखातल्या शब्दाशब्दाशी सहमत ! डोळ्यासमोर घडलेली दोन उदाहरणे एका परिचितांचा १६ वर्षाचा मुलगा जिमला जाऊ लागला . आईवडील डॉक्टर. जिम जॉईन करून सुमारे दीड महिन्यांनी एकदा संध्याकाळी जिमवरून आला आणि ऐअकडे दूध मागितले. आई दूध गरम करून घेऊन आली तर हा टेबलपशी खुर्चीवर बसल्या जागीच लुढकलेला . जागीच हार्ट फेल ! आणखी एक माझ्या ऑफिसमधील हाताखाली काम करणारा २७ वर्षाचा मुलगा. शेतकरी कुटुंबातील, शेतावर राबून दणकट हाडपेर झालेला. दोन महिन्यापासून जिमला जाऊ लागला होता. एक दिवशी लग्नघरात जेवला आणि उलटी झाली. घरी गेला तरी उलटीची भावना थांबेना. काही वेळाने श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि छातीत दुखू लागले. दवाखान्यात नेले. अ‍ॅडमिट केले आणि पाच मिनिटात बेडवरच सीव्हिअर हार्ट अ‍ॅटॅक आला. तिथेच गेला. जिम जॉईन करण्याशी याचा नक्कीच संबंध असावा.

In reply to by सस्नेह

स्मिता. 20/11/2018 - 16:28
बरेच लोक अतिउत्साहाच्या भरात आणि जिममधल्या इतरांना बघून नवीन असतांनाच खूप जास्त व्यायाम करतात. कदाचित त्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येत असावा... हा माझा अंदाज! मी डाॅक्टर नाही, डाॅक्टर्स नक्की सांगतिलच.

In reply to by सस्नेह

mrcoolguynice 20/11/2018 - 17:43
जिम जॉईन करण्याशी याचा नक्कीच संबंध असावा.
नवीनच "जिममध्ये जाऊन केलेला व्यायाम", हा आधीच्याच वजनाने ओव्हरलोडेड असलेल्या उंटाच्या पाठीवरील, "शेवटची काडी" असू शकेल काय ?

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 20/11/2018 - 18:25
स्नेहांकिता, मला हे दोन्ही पावडरचे बळी वाटताहेत. मात्र अपुऱ्या माहितीमुळे मी निष्कर्ष काढणार नाही. पण एकंदरीत पहिल्याचं वय आणि दुसऱ्याची पार्श्वभूमी पहाता कोणीतरी केलेल्या पावडरच्या आग्रहास फशी पडलेले दिसतात. आ.न., -गा.पै.

नाखु 20/11/2018 - 21:20
खुराकाचे धागे,सल्ले (दिवसातून दोन वेळा,दोन तासांनी वारंवार) अगदी न्यूनगंड निर्माण झाला होता,(दोन्ही अशक्य,नामुमकीन वगैरे वगैरे) पण हा वैचारिक व शारीरिक "चाल"ना देणारा उपाय जमणेबल दिसतोय. मध्यममार्गी पादचारी वाचकांची पत्रेवाला नाखु

पहाना.... टीव्हीचा रीमोट वापरण्यासारखा आरोग्यदायी प्रकार नाही. त्याने डोळ्याना आणि हाताच्या बोटांना केवढातरी व्यायाम मिळतो. शिवाय बुध्दीला चालना मिळते ती वेगळीच. प्रत्येक भारतिय दिवसाचे कमितकमी दोन ते तीन तास तरी हा व्यायाम करतोच. तीच गोष्ट वॉशींग मशीनची. मशीन मधे कपडे टाकणे मशीन सुरु करणे कपडे वाळत घालणे वाळलेले कपडे घड्या करुन लॉड्री बॅगेत ठेवणे व नंतर ते इस्त्री वाल्याला देणे हे करताना शरीराच्या कोणकोणत्या भागांची हलचाल होते ते एकदा तपासुन पहाच. याशेवाय घरातुन निघताना एसी बंद करणे, लॅच लावणे, लिफ्टची बटणे दाबणे, कारचा एसी सुरु करुन मग ती पार्कींग मधुन बाहेर काढणे व नंतर कार चालवत हापिसात जाणे, कार चालवताना मधे मधे कर्कश्य हॉर्न वाजवणे, पायी चालणार्‍यांच्या सात पिढ्या नरकात पोचवायची व्यवस्था करणे , दिवसभर ल्यापटॉपचा कळफलक बडवणे, दोन दोन तास चालणार्‍या मिटींगांना उपस्थित रहाणे, मधुन मधुन चहा किंवा शीतपेय किंवा दोन्ही ढोसणे, क्यानटीनला चालत जाणे आणि भरपेट हादडणे हे सगळे करत असतानाच दर दोन तासांनी शिगरेटी फुंकणे दर पाच मिनिटांनी मोबाईलर चेपु, कायप्पा आणि मेल चेक करणे आणि त्यांना लाईक देणे, मिपावर प्रतिक्रीया देणे इत्यादी कामांच्या या प्रचंड यादीत आजकाल झोमॅटो किंवा स्वीगीवर ऑर्डर देणे हे सुध्दा एक अति कष्टदायक काम समाविष्ट झाले आहे. इतकी सारी हलचाल दिवसभर करणारे आपण भारतिय लोक नक्कीच हेल्दी असणार यात मला काही सुध्दा शंका नाही. म्हणुनच येत्या काही वर्षातच म्हात्रेसरांनी दिलेल्या यादीमधे भारताचे नाव समाविष्ट होईल याची मला खात्री आहे. पैजारबुवा,

शाम भागवत 17/11/2018 - 18:35
प्राण्यांना कधी व्यायाम करताना पाहिले आहेत का? असा प्रश्न डॉ. जगन्नाथ दिक्षीत विचारतात. व्यायाम हा अनैसर्गिक आहे अस सांगून रोज ४५ मिनिटे भरभर चालायला सांगतात. अस आठवड्यातील निदान ५ दिवस करा असही सांगतात. या सर्वांची कारणमिमांसा आणखीनच स्पष्ट झाली. डॉ. धन्यवाद. _/\_

In reply to by शाम भागवत

स्वधर्म 19/11/2018 - 15:54
त्यांच्या व्हिडीअोत ऐकलेले अाठवते. ते म्हणतात, व्यायाम हा केलाच पाहिजे. रस्त्यावर खडी फोडण्याचे काम करणार्या मजूरालासुध्दा व्यायामाची गरज असते. असे मजूरही ह्रदयविकाराच्या झटक्याने गेलेले अाहेत. माझी काही चूक होते अाहे का?

विशुमित 17/11/2018 - 20:24
कोणत्याच आखाड्यात न जाता आमचे नाना अजून एवढं तरवाट का आहेत याचं गमक या माहितीमुळे समजू लागले आहे. .....

In reply to by विशुमित

अनुप ढेरे 19/11/2018 - 15:34
माझ्या ८९ वर्ष निरोगी जगलेल्या आजोबांच्या राहणीचा विचार केल्यास (वय ८७-८८ पर्यंत) रोज चालणे, सूर्यनमस्कार आणि नियंत्रित/पारंपारिक आहार हे तीन घटक दिसतात.

In reply to by अस्वस्थामा

विशुमित 20/11/2018 - 01:41
अण्णा अण्णा...!! कसं सांगू तुम्हाला. त्या एच आर वालीने सगळा घोळ केला आहे. ऑफिस मधे जागाच नाही ठेवली मिपावर लिहायला. घरी लिहणं शक्य नाही. त्यात एवढं मोठं प्रकरण मोबाईल वर लिहणं जिकिरीचे आहे. ... नाही. तरी पण प्रयत्न करणार आणि काम तडीस नेणार.

बरं झालं असा निष्कर्ष कोणीतरी काढला ते! मला लहानपणापासून व्यायामाचा प्रचंड तिटकारा आहे. अर्थात शारीरिक हालचालींचा अजिबात नाही. रोज एक किमी अंतरावर बसस्टॉपपर्यंत चालत येणं जाणं होतं. त्याशिवाय कंपनीत कामानिमित्त इकडे तिकडे फिरावं लागतं साधारण दोन किमी. घरात असल्यावर बसून राहत नाही, काहींना काही काम चालू असतं. शारीरिक हालचाल केली नाही की मला लै बोअर होतं.

चामुंडराय 18/11/2018 - 01:17
धन्स डॉ. साहेब, अतिशय उपयुक्त माहिती. माझ्या सारख्या जिमाळश्याला आणखी एक कारण मिळाले :) नीट (NEAT) हालचाली केल्या तर वेगळ्या व्यायामाची गरज नाही असे पूर्वी केव्हातरी वाचल्याचे स्मरते. तेव्हा या नीट वर एकदा नीट लिहाच डॉक्टर.

मंजूताई 18/11/2018 - 02:02
माहिती चांगली आहे पण एक शंका तुम्ही म्हणताय त्या पध्दतीने जगणारेच लोकं होती पण आयुर्मर्यादा मात्र कमी होती आतापेक्षा. माझ्या पहाण्यात अश्या आठ दहा स्वस्थ व्यक्ती आहेत ज्यांनी ८५ पार केली आहे व विना औषधांच जगताहेत जे कधी व्यायाम शाळेत गेले नाहीत, बस, सायकल, पायांचा वापर केलाय व निसर्ग निगडीत जीवनशैली आहे.पुढच्या दहावीस वर्षानंतर अशी पिढी पाहण्यात येईल का?

In reply to by मंजूताई

धन्यवाद ! माहिती चांगली आहे पण एक शंका तुम्ही म्हणताय त्या पध्दतीने जगणारेच लोकं होती पण आयुर्मर्यादा मात्र कमी होती आतापेक्षा. जीवनशैलीतला "हालचाल" हा एकच भाग या लेखात मांडला आहे. पुढच्या लेखात, आयुर्मानावर प्रभाव पाडणारे इतर घटकांची चर्चा होईल, तेव्हा तुमच्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे मिळतील असा अंदाज आहे. त्यानंतर्ही काही प्रश्न उरले तर नि:शंकपणे विचारावे.

ट्रम्प 18/11/2018 - 07:22
मी आठवड्यातून किमान पाच दिवस रोजचे 15 की मी सायकल चालवतो , आंतरराष्ट्रीय मानांकानुसार सायकल चालवून प्रत्येक आठवड्यात 150 हार्ट पॉईंट्स प्रत्येक माणसाने कमावले पाहिजेत आणि मी किमान 500 पॉईंट्स कमावतो

विजुभाऊ 18/11/2018 - 11:47
आदेव देव आनंद हा सतत कामात मग्न असायचा. त्याने व्यायाम वगैरे कधीच केला नसावा. तरीही त्याच्या समकालीन नटांपेक्षा तो जास्त तजेलदार दिसायचा. तो शेवटपर्यम्त कार्यमग्न राहिला

अनिंद्य 19/11/2018 - 11:53
बेश्ट ! जिममध्ये जाऊ नका असे सुचवणाऱ्या सर्व डॉक्टर-संशोधक लोकांचा मी फॅन आहे :-) लेख आवडला. (वर आलेला 'जिमाळशी' हा शब्दही फार आवडला.) पु भा प्र

In reply to by अनिंद्य

टर्मीनेटर 20/11/2018 - 11:09
जिममध्ये जाऊ नका असे सुचवणाऱ्या सर्व डॉक्टर-संशोधक लोकांचा मी फॅन आहे :-)
१००% सहमत :) डॉक्टर साहेब लेख आवडला, पुढील भागाच्या प्रतीक्षेत आहे.

या दीर्घकालीन उत्क्रांतीत, अनैसर्गिक व्यायामांचा आवश्यकता/सहभाग नसल्याने, अर्थातच, मानवी शरीर प्रचंड अनैसर्गिक शारीरिक ताणासाठी बनलेले नाही. शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त ताण देणार्‍या व्यायामाने त्याला धोका उद्भवू शकतो.
या वाक्याच्या पार्श्र्वभुमीवर "योगासने" हा नैसर्गीक व्यायाम का अनैसर्गीक? (शवासनात विषेश प्राविण्य मिळवलेला) पैजारबुवा,

रंगासेठ 19/11/2018 - 13:50
माहितीपूर्ण लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. यापैकी कोणत्याही प्रदेशात एकही व्यायामशाळा नाही, ते लोक मॅरॅथॉनसाठी सराव करत नाहीत किंवा घरातही काही खास व्यायाम करत नाहीत. त्यांच्यामध्ये न चुकता आढळणारी एक वस्तुस्थिती म्हणजे "सतत हालचाल करत राहणे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग" आहे. शंभर वर्षांपूर्वी ९०% लोकांना नेहमीचे काम करताना कोणते ना कोणते शारीरिक कष्ट करावे लागत आणि १०% लोक बैठे काम करत असत.>> सहमत, आपल्याकडे काही काही वर्षापूर्वी पर्यंत लोक ऑफिस, शाळा, कॉलेज , मंडई ला चालत अथवा सायकल रेटतच जायचे. अवांतर : उत्क्रांती आणि हालचाल याबद्द्ल अनुमोदन. सध्या "सेपिअन्स" हे पुस्तक वाचतोय, त्यात लेखकाने पण हाच मुद्दा मांडलाय की १००-२०० वर्षातील जीवनशैली मधे झालेले बदल हे लाखो वर्षांच्या मानवी/पृथ्वी जीवनाच्या प्रवासातील फक्त एक थेंब आहे. त्यामुळे तुम्ही नमूद केलय त्याप्रमाणे ठराविक उद्येशांकरिता (उदा: खेळ आणि/प्रतिस्पर्धा) केलेला व्यायाम वगळता नैसर्गिक हालचालींच प्रमाण जर वाढवल तर व्यायामशाळेत जायची गरज पडणार नाही. :-)

स्वधर्म 19/11/2018 - 15:51
खालील दोन धागे अाठवले: https://www.misalpav.com/node/37914 मी आज केलेला व्यायाम...!! ४९६ प्रतिसाद https://www.misalpav.com/node/38174 मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६ ७२ प्रतिसाद अापण पहालच किती तुडुंब प्रतिसाद मिळाले अाहेत, व्यायाम करणार्या, करायची ईच्छा असणार्या सदस्यांकडून. तेव्हाच मी माझे वेगळे मत लिहीणार होतो, पण तसे करणे अौचित्याला धरून होणार नाही, म्हणून नाही लिहीले. अत्यंत नियमित व्यायाम करणारे जवळचे नातेवाईक, मित्र अाहेत, पण ते कधीच अाजारी पडत नाहीत, असे काही अाढळले नाही. तसेच व्यायामाच्या प्रोफेशनमध्येही काही मित्र अाहेत, त्यांचे पण तसेच. त्याउलट कसेही वागणारे, व्यसन असलेलेही काही परीचित अाहेत, जे सहसा ठणठणीत अाहेत. व्यायाम व त्यातले व्यवसाय (जीम, योग इ.) हे सुखवस्तू असण्यामुळे निर्माण झालेली, बरीचशी भितीवर अाधारीत मार्केटींग केलेली गोष्ट अाहे, हे मनोमन पटलेले अाहे.

स्मिता. 19/11/2018 - 16:28
बाळंतपणानंतर वजन कमी करण्यासाठी व्यायामाचे अनेक प्रकार करून पाहिले पण वजनाचा काटा 'हलेल तर शप्पथ' ;) गेल्या काही महिन्यांपासून नियंत्रित आहार आणि व्यायाम म्हणून वेगाने चालणे सुरू केलेय. वजन हळूहळू कमी होतंय, जिमसारखा थकवा वाटत नाही उलट प्रसन्न वाटतं! हा स्वानुभव असल्याने लेख अगदी पटला.

माफ करा पुरेसे डिसकलेमर न टाकता असा अत्यंत एकांगी लेख मिसळपाव वर यावा ह्यची मला आपल्या कडून अपेक्षा नव्हती !! मुळात दीर्घ आयुष्यमानासाठी केवळ सतत हालचाल हि पुरेशी नाही तर , योग्य आहार , तणाव मुक्त जीवन शैली , हवामान , प्रदूषण , वेगवेगळ्या रोगाशी सामना अश्या अनेकविध गोष्टी वर अवलंबून आहे , केवळ निल प्रदेशातील निष्कर्ष सर्व ठिकाणी कसे काय लागू पडतील ?? तुम्ही जे सुचवलेले "या संबंधी फार त्रास न घेता आपण काय करू शकतो?" च्या खाली सुचवलेल्या गोष्टी एखाद्याने करायचा निर्धार केला तर तुम्ही त्याच्या वाढीव आयुष्मानची जबाबदारी घेणार / छातीठोकपणे खात्री देणार का ?

In reply to by माझीही शॅम्पेन

धन्यवाद ! लेखातला सर्व मजकूर नीट वाचला तर वरचे मत बदलेल असे वाटते. शिवाय, शेवटचे "क्रमश : " नजरेआड झाले असावे असा अंदाज आहे. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सर्व मजकूर नीट वाचलेला आहे , बरेच जणांना इथे तुमचा लेख आवडला असला तरी मी माझ्या मतावर ठाम आहे , ह्या मताचा क्रमशः संबंध नाही मुळात ज्या प्रकारची जीवन शैली आजूबाजूला आहे त्यात हालचाल कमी होते म्हणून लोक जिम लावतात , पूर्वी आखाड्यात जायचे !! आणि म्हणून शीर्षक सुद्धा दिशाभूल करणार आहे पुढील लेखासाठी शुभेच्छा

In reply to by माझीही शॅम्पेन

अथांग आकाश 26/11/2018 - 13:25
बरेच जणांना इथे तुमचा लेख आवडला असला तरी मी माझ्या मतावर ठाम आहे >>> लेख आवडलेल्या बऱ्याच जणांमध्ये माझाही समावेश आहे, त्यामुळे हा लेखन प्रपंच! तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात हि गोष्ट देखील चांगली आहे! पूर्वी आखाड्यात जाणाऱ्या लोकांमध्ये सर्वसामान्य लोक होते कि कुस्ती खेळणारे पैलवान टाईप लोक होते या विषयीचे तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल! जाता जाता: सर्व मजकूर नीट वाचलेला आहे अशी सुरुवात केल्यावर, लेखातील मजकुराशी सुसंगत असलेले शिर्षक तुम्हाला दिशाभूल करणारे का वाटले त्यावरही प्रकाश टाकावा हि विनंती!

In reply to by माझीही शॅम्पेन

धन्यवाद ! शीर्षकाला विरोध करण्यापूर्वी, शीर्षकातला सर्व मजकूर एकत्रितपणे व लेखाचा पहिला परिच्छेद नीट पाहणे योग्य होईल, असे परत सुचवतो. शिवाय, शीर्षकाला विरोध म्हणजे, "जिममध्ये गेल्याशिवाय शरिराला पुरेसा व्यायाम होऊ शकत नाही" असे मत होते, ते मत शास्त्रिय नाही, इतकेच इथे नोंदवतो. मी शीर्षक व लेखात काय लिहिले आहे त्यांचे संदर्भ दिलेले आहेत, इकडेही लक्ष वेधत आहे. मुळात ज्या प्रकारची जीवन शैली आजूबाजूला आहे त्यात हालचाल कमी होते म्हणून लोक जिम लावतात , पूर्वी आखाड्यात जायचे !! नक्की ?! १. जीवनशैली : जीवनशैली स्वयंभूपणे होत नाही / आस्तित्वात येत नाही / असत नाही... ती आपोआप होणारी किंवा अनैच्छिक गोष्ट नसते. आपण घेतलेल्या निर्णयांबरहुकूम केलेल्या कृतींमुळे जीवनशैली ऐच्छिकरित्या आस्तित्वात येते... आपली जीवनशैली आपण आस्तित्वात आणतो. त्यामुळे, आपणच बनवलेल्या/स्वीकारलेल्या जीवनशैलीसाठी, आजूबाजूच्या परिस्थितीला, इतरांना किंवा इतर घटकांना दोष देणे बरोबर नाही... तसे करणे आपली जबाबदारी दुसर्‍यावर ढकलण्यासारखे (पक्षी : बेजबाबदारपणाचे) होईल. खुल्या मनाने, स्वतःचे आणि आजूबाजूचे, नीट निरिक्षण केले तर सहजपणे कळते की, "मुद्दाम करावी लागणारीच नव्हे तर नेहमीच्या व्यवहारात सहजशक्य असलेली हालचालही कमी प्रमाणात करण्याकडे (होण्याकडे नव्हे) ज्या लोकांचा कल वाढला आहे त्यांची जीवनशैली चुकीची बनली आहे." आणि हेच जीवनशैली आजारांचे एक प्रमुख कारण आहे. स्वतःच्या मूळ दोषांकडे दुर्लक्ष करून, आपल्या जीवनशैलीबद्दल इतर घटकांना दोष देणे, योग्य नव्हे. लहानपणापासून (किंवा, "देर आये दुरुस्त आये या न्यायाने", जेव्हा खर्‍या वस्तूस्थितीचे ज्ञान होईल तेव्हापासून) अंगिकारलेल्या आणि पूर्ण जीवनभर सतत आचरणात आणाव्या अश्या, आरोग्यदायी सवयींना, "आरोग्याला पूरक जीवनशैली" म्हणता येईल. ती "मानसिक व शारिरीक" सवय बनल्यास, दीर्घकालीन मानसिक व शारिरीक फायदे देते. ज्यांना जिममधले व्यायाम करायचे आहेत त्यांनी ते जरूर करावे. मात्र, ते चुकीच्या जीवनशैलीवरचा उतारा आहेत अश्या भ्रमात नक्कीच राहू नये. २. आखाडा, जीम आणि त्यांचा उपयोग करणारी माणसे : तुमचे विधान तपासण्यासाठी "पूर्वीच्या काळात एकूण लोकसंखेपैकी किती टक्के लोक आखाड्यात जात होते?" आणि "आजच्या काळातही एकूण लोकसंखेपैकी किती टक्के लोक जिममध्ये जात आहेत!"... हे पाहणे आवश्यक आहे. यासंबंधात, आपल्या राहत्या गाव/शहर/उपनगर यांची एकूण किती लोकसंख्या आहे/होती (किमान, आपल्या आजूबाजूस असलेल्यांपैकी रँडमली १०० लोक निवडून) त्यापैकी किती टक्के लोक आखाड्यामध्ये/जिममध्ये नियमितपणे जात होते/जात आहेत, हे पाहिले तरीही, ते खूपच रोचक व माहितीवर्धक ठरेल. :) भारताची आजच्या घडीची लोकसंख्या सुमारे १३३ कोटी आहे. भारतातील सर्व 'आखाडे+जीम' यांची क्षमता (कपॅसिटी) किती असेल बरे ? तुमचे स्वतंत्र ठाम मत असण्याच्या लोकशाही हक्काचा आदर आहेच. मात्र, एखादी गोष्ट ठामपणे सांगताना (किंवा तिला विरोध करताना) वास्तव पुराव्यांचा पाठिंबा असल्यास बरे असते... केवळ वैयक्तिक ठाम समज पुरेसा नसतो... हे मात्र जरूर नमूद करावेसे वाटते. असो, तुमच्या विचारांना वाचून हा विषय अजून थोड्या विस्ताराने लिहिण्याची गरज आहे असे वाटते. जराशी सवड झाली की पुढचा/चे लेख लिहेनच. तेव्हाही तुमचे अमुल्य मत अपेक्षित आहे... कारण, वादे वादे जायते तत्वबोध:।

सुबोध खरे 20/11/2018 - 11:00
एक फार मोठा गैरसमज -- जो व्यायामशाळेत (हे जरा डाऊन मार्केट वाटत असेल तर "जिम" म्हणू या) जाऊन केला "तोच" खरा व्यायाम बाकी सर्व भंपक जिम मध्ये जाणारे बहुतांश( ९०% +) लोक. सकाळी एकदाच ३०-४५ मिनिटे घाम काढेपर्यंत व्यायाम करतात आणि त्या नंतर एकदा आपल्या संगणकावर ठोला मारून बसले कि उठतच नाहीत. शिवाय आपण ३०-४५ मिनिटे व्यायाम करतो आहे त्यामुळे आता अजून काय करायला पाहिजे? अथवा अजून काही करायची गरजच नाही असे समर्थन करताना आढळतात. आपण दिवसात एकदाच सकाळी दाबून खाल्ले तर ते "उपाय"कारक आहे का "अपाय"कारक आहे याचा विचार त्याच माणसाने करायचा आहे. हा सांगोपांग विचार केला तर त्यात आपल्याला उत्तर मिळेलच. डॉक्टर साहेबांच्या लेखातच वाक्ये मी उद्धृत करतो आहे. खडतर व्यायामापेक्षा खूपच सुसह्य असलेल्या कृती, त्यापेक्षा कित्तेक पटींनी जास्त हमी देऊ शकतात. किंबहुना, त्या सोप्या कृती टाळल्यास व्यायामशाळेतल्या खडतर व्यायामाचा फायदा सहज पुसून टाकला जाऊ शकतो. हे नीलप्रदेश जगभर विखुरलेले आहेत. त्या सर्वांमध्ये, भरपूर नैसर्गिक शारीरिक हालचाल हा सामान्य दुवा आहेच. त्यांच्यामध्ये न चुकता आढळणारी एक वस्तुस्थिती म्हणजे "सतत हालचाल करत राहणे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग" आहे. आवश्यक नैसर्गिक हालचालींचा दीर्घकालीन अभाव असल्यास, शरीराच्या अवयव व प्रक्रियांना निरोगी राहण्यासाठी आवश्यक उत्तेजनेचा अभाव निर्माण होऊन, शरीराच्या नैसर्गिक कार्यात अडथळे निर्माण होणे स्वाभाविक आहे सहजपणे शक्य असणारी शारीरिक हालचालही टाळण्याकडे आपला कल असतो. त्यावर नियंत्रण ठेवल्यास, फारसे कष्ट न करता, आरोग्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. अधिक काय लिहिणे __/\__

Ganesh Dwarkanath Mhatre 20/11/2018 - 13:49
डॉकटर साहेब, खूप छान माहिती !! आमचा कामानिमित्त रोज सकाळी ८-१० च्या दरम्यान आणि संध्याकाळी ५-८ च्या दरम्यान ठाणे रेल्वे स्टेशन वरून लोकल चेंज करताना आपोआप "चांगला व्यायाम" होतो. बाकी सायकल रोज १०-१५ किमी आहेच

सस्नेह 20/11/2018 - 15:21
लेखातल्या शब्दाशब्दाशी सहमत ! डोळ्यासमोर घडलेली दोन उदाहरणे एका परिचितांचा १६ वर्षाचा मुलगा जिमला जाऊ लागला . आईवडील डॉक्टर. जिम जॉईन करून सुमारे दीड महिन्यांनी एकदा संध्याकाळी जिमवरून आला आणि ऐअकडे दूध मागितले. आई दूध गरम करून घेऊन आली तर हा टेबलपशी खुर्चीवर बसल्या जागीच लुढकलेला . जागीच हार्ट फेल ! आणखी एक माझ्या ऑफिसमधील हाताखाली काम करणारा २७ वर्षाचा मुलगा. शेतकरी कुटुंबातील, शेतावर राबून दणकट हाडपेर झालेला. दोन महिन्यापासून जिमला जाऊ लागला होता. एक दिवशी लग्नघरात जेवला आणि उलटी झाली. घरी गेला तरी उलटीची भावना थांबेना. काही वेळाने श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि छातीत दुखू लागले. दवाखान्यात नेले. अ‍ॅडमिट केले आणि पाच मिनिटात बेडवरच सीव्हिअर हार्ट अ‍ॅटॅक आला. तिथेच गेला. जिम जॉईन करण्याशी याचा नक्कीच संबंध असावा.

In reply to by सस्नेह

स्मिता. 20/11/2018 - 16:28
बरेच लोक अतिउत्साहाच्या भरात आणि जिममधल्या इतरांना बघून नवीन असतांनाच खूप जास्त व्यायाम करतात. कदाचित त्यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येत असावा... हा माझा अंदाज! मी डाॅक्टर नाही, डाॅक्टर्स नक्की सांगतिलच.

In reply to by सस्नेह

mrcoolguynice 20/11/2018 - 17:43
जिम जॉईन करण्याशी याचा नक्कीच संबंध असावा.
नवीनच "जिममध्ये जाऊन केलेला व्यायाम", हा आधीच्याच वजनाने ओव्हरलोडेड असलेल्या उंटाच्या पाठीवरील, "शेवटची काडी" असू शकेल काय ?

In reply to by सस्नेह

गामा पैलवान 20/11/2018 - 18:25
स्नेहांकिता, मला हे दोन्ही पावडरचे बळी वाटताहेत. मात्र अपुऱ्या माहितीमुळे मी निष्कर्ष काढणार नाही. पण एकंदरीत पहिल्याचं वय आणि दुसऱ्याची पार्श्वभूमी पहाता कोणीतरी केलेल्या पावडरच्या आग्रहास फशी पडलेले दिसतात. आ.न., -गा.पै.

नाखु 20/11/2018 - 21:20
खुराकाचे धागे,सल्ले (दिवसातून दोन वेळा,दोन तासांनी वारंवार) अगदी न्यूनगंड निर्माण झाला होता,(दोन्ही अशक्य,नामुमकीन वगैरे वगैरे) पण हा वैचारिक व शारीरिक "चाल"ना देणारा उपाय जमणेबल दिसतोय. मध्यममार्गी पादचारी वाचकांची पत्रेवाला नाखु
चकीत झालात ना ?! पण, हे केवळ सनसनाटी शीर्षक नाही, तर शास्त्रीय सत्य आहे. याचा अर्थ असा नाही की व्यायामशाळेत जाऊन शारीरिक क्षमतेला ताणणारा व्यायाम सरसकट वाईट आहे... व्यायामशाळेत शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला योग्य प्रमाणातला व्यायाम फायदेशीर ठरू शकतो, व तो ठराविक उद्येशांकरिता (उदा: खेळ, प्रतिस्पर्धा,इ) आवश्यकही असतो. मात्र, असा व्यायाम सरसकट आरोग्यपूर्ण दीर्घ जीवनाची हमी देऊ शकत नाही. खडतर व्यायामापेक्षा खूपच सुसह्य असलेल्या कृती, त्यापेक्षा कित्तेक पटींनी जास्त हमी देऊ शकतात.

एचआयव्ही एडस ह्या विषयावर जागरूकतेसाठी सायकल मोहीम

मार्गी ·

मार्गी 12/11/2018 - 14:26
पहिल्या दिवसाचं अपडेट- आज ८४ किलोमीटर सायकल चालवून केडगांव चौफुल्याला आलो. इथे संस्था/ ग्रूप नसल्यामुळे काही जणांशी व्यक्तिगत संवाद करेन.

मार्गी 13/11/2018 - 15:22
दुसऱ्या दिवसाचं अपडेट- आज केडगांव चौफुल्यावरून इंदापूरला आलो. ८५ किमी झाले. संध्याकाळी इंदापूर शासकीय महाविद्यालयात एनएसएस विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम आहे.

मार्गी 14/11/2018 - 17:12
आजचं अपडेट-आज ७९ किमी सायकल चालवून पंढरपूरला पालवी संस्थेत आलो. संस्थेचं काम बघत आहे व रात्री मुलांसोबत संवाद आहे. आजचा दिवस खूप शिकवणारा आहे. एचआयवीवर काम करणारे इतर लोकांचीही भेट झाली.

मार्गी 15/11/2018 - 16:44
काल पालवी संस्थेत मुलांशी छान भेट झाली. एक वेगळं जग जवळून बघता आलं...... आज पंढरपूरातून ८८ किमी सायकल चालवून बार्शीला आलो. एडसवर काम करणाऱ्या रेड लाईट एरियातल्या संस्थेला भेट दिली.

मार्गी 16/11/2018 - 17:33
आज पाचव्या दिवशी बार्शीवरून बीडला आलो. आज ९५ किमी झाले व ५ दिवसांमध्ये ४२९ किमी. फार जबरदस्त अनुभव मिळत आहेत...

भ्रमंती संपली की या मोहीमेतल्या अनुभवांबद्दल विस्ताराने लिहाच. उर्वरीत मोहीमेसाठी हार्दिक शुभेच्छा. पैजारबुवा,

मार्गी 17/11/2018 - 19:06
आज पाली, बीडवरून केजमार्गे अंबेजोगाईला आलो. अतिशय भीषण उखडलेला रस्ता होता. रॅदर ऑफ रोड होता अर्धा भाग. काल पालीच्या संस्थेत मुलांसोबत गप्पा व चर्चा झाली व आज अंबेजोगाईत एचआयव्हीवर काम करणाऱ्या टीमसोबत संवाद झाला. आज ८६ किमी सायकल चालवली.

मार्गी 17/11/2018 - 19:07
आज पाली, बीडवरून केजमार्गे अंबेजोगाईला आलो. अतिशय भीषण उखडलेला रस्ता होता. रॅदर ऑफ रोड होता अर्धा भाग. काल पालीच्या संस्थेत मुलांसोबत गप्पा व चर्चा झाली व आज अंबेजोगाईत एचआयव्हीवर काम करणाऱ्या टीमसोबत संवाद झाला. आज ८६ किमी सायकल चालवली.

मार्गी 18/11/2018 - 16:10
अपडेट- आज अंबेजोगाईवरून लातूरजवळ सेवालय बालगृहात आलो. ७५ किमी सायकल चालवली. इथल्या संस्थेचं काम जाणून घेत आहे.

मार्गी 19/11/2018 - 17:47
अपडेट- लातूरजवळ सेवालय संस्थेला भेट देऊन आज अहमदपूरला आलो. ७६ किमी सायकल चालवली. अहमदपूरला महाविद्यालयात एक छोटा कार्यक्रम झाला.

मार्गी 21/11/2018 - 17:06
अपडेट- काल अहमदपूर- नांदेड ७४ किमी आलो. अनेक संस्था व टीम्ससोबत चर्चा झाली. आज नांदेड- कळमनुरी ६८ किमी आलो. इथेही खूप छान संवाद झाला. १० दिवसांत एकूण ८०७ किमी झाले. चार दिवस बाकी.

मार्गी 23/11/2018 - 17:40
अपडेट- काल कळमनुरी- वाशिम ६५ किमी आलो. वाशिमचा कार्यक्रम छान झाला. सायकलिस्टही भेटले. आज वाशिम अकोला ८५ किमी आलो. आज सूर्योदय बालगृहात भेट देत आहे. एकूण १२ दिवसांमध्ये ९५७ किमी झाले. आता दोन दिवस बाकी.

मार्गी 25/11/2018 - 18:57
ही मोहीम आज पूर्ण झाली. काल अकोला रिसोड १०५ किमी व आज रिसोड परभणी १०३ असे मिळून १४ दिवसांमध्ये ११६५ किमी पूर्ण झाले. खूप खूप गोष्टी बघता आल्या, खूप शिकायला मिळालं. लवकरच लिहायला सुरुवात करेन. धन्यवाद.

मार्गी 12/11/2018 - 14:26
पहिल्या दिवसाचं अपडेट- आज ८४ किलोमीटर सायकल चालवून केडगांव चौफुल्याला आलो. इथे संस्था/ ग्रूप नसल्यामुळे काही जणांशी व्यक्तिगत संवाद करेन.

मार्गी 13/11/2018 - 15:22
दुसऱ्या दिवसाचं अपडेट- आज केडगांव चौफुल्यावरून इंदापूरला आलो. ८५ किमी झाले. संध्याकाळी इंदापूर शासकीय महाविद्यालयात एनएसएस विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम आहे.

मार्गी 14/11/2018 - 17:12
आजचं अपडेट-आज ७९ किमी सायकल चालवून पंढरपूरला पालवी संस्थेत आलो. संस्थेचं काम बघत आहे व रात्री मुलांसोबत संवाद आहे. आजचा दिवस खूप शिकवणारा आहे. एचआयवीवर काम करणारे इतर लोकांचीही भेट झाली.

मार्गी 15/11/2018 - 16:44
काल पालवी संस्थेत मुलांशी छान भेट झाली. एक वेगळं जग जवळून बघता आलं...... आज पंढरपूरातून ८८ किमी सायकल चालवून बार्शीला आलो. एडसवर काम करणाऱ्या रेड लाईट एरियातल्या संस्थेला भेट दिली.

मार्गी 16/11/2018 - 17:33
आज पाचव्या दिवशी बार्शीवरून बीडला आलो. आज ९५ किमी झाले व ५ दिवसांमध्ये ४२९ किमी. फार जबरदस्त अनुभव मिळत आहेत...

भ्रमंती संपली की या मोहीमेतल्या अनुभवांबद्दल विस्ताराने लिहाच. उर्वरीत मोहीमेसाठी हार्दिक शुभेच्छा. पैजारबुवा,

मार्गी 17/11/2018 - 19:06
आज पाली, बीडवरून केजमार्गे अंबेजोगाईला आलो. अतिशय भीषण उखडलेला रस्ता होता. रॅदर ऑफ रोड होता अर्धा भाग. काल पालीच्या संस्थेत मुलांसोबत गप्पा व चर्चा झाली व आज अंबेजोगाईत एचआयव्हीवर काम करणाऱ्या टीमसोबत संवाद झाला. आज ८६ किमी सायकल चालवली.

मार्गी 17/11/2018 - 19:07
आज पाली, बीडवरून केजमार्गे अंबेजोगाईला आलो. अतिशय भीषण उखडलेला रस्ता होता. रॅदर ऑफ रोड होता अर्धा भाग. काल पालीच्या संस्थेत मुलांसोबत गप्पा व चर्चा झाली व आज अंबेजोगाईत एचआयव्हीवर काम करणाऱ्या टीमसोबत संवाद झाला. आज ८६ किमी सायकल चालवली.

मार्गी 18/11/2018 - 16:10
अपडेट- आज अंबेजोगाईवरून लातूरजवळ सेवालय बालगृहात आलो. ७५ किमी सायकल चालवली. इथल्या संस्थेचं काम जाणून घेत आहे.

मार्गी 19/11/2018 - 17:47
अपडेट- लातूरजवळ सेवालय संस्थेला भेट देऊन आज अहमदपूरला आलो. ७६ किमी सायकल चालवली. अहमदपूरला महाविद्यालयात एक छोटा कार्यक्रम झाला.

मार्गी 21/11/2018 - 17:06
अपडेट- काल अहमदपूर- नांदेड ७४ किमी आलो. अनेक संस्था व टीम्ससोबत चर्चा झाली. आज नांदेड- कळमनुरी ६८ किमी आलो. इथेही खूप छान संवाद झाला. १० दिवसांत एकूण ८०७ किमी झाले. चार दिवस बाकी.

मार्गी 23/11/2018 - 17:40
अपडेट- काल कळमनुरी- वाशिम ६५ किमी आलो. वाशिमचा कार्यक्रम छान झाला. सायकलिस्टही भेटले. आज वाशिम अकोला ८५ किमी आलो. आज सूर्योदय बालगृहात भेट देत आहे. एकूण १२ दिवसांमध्ये ९५७ किमी झाले. आता दोन दिवस बाकी.

मार्गी 25/11/2018 - 18:57
ही मोहीम आज पूर्ण झाली. काल अकोला रिसोड १०५ किमी व आज रिसोड परभणी १०३ असे मिळून १४ दिवसांमध्ये ११६५ किमी पूर्ण झाले. खूप खूप गोष्टी बघता आल्या, खूप शिकायला मिळालं. लवकरच लिहायला सुरुवात करेन. धन्यवाद.
नमस्कार! गेल्या वेळी जेव्हा योग प्रसारासाठी सायकल प्रवास केला होता, तेव्हा एक माध्यम म्हणून सायकलीची क्षमता दिसली होती. सायकलिंग तर नेहमीच करतो, पण जर एक माध्यम म्हणून सायकल इतकी उपयुक्त आहे, तर एखाद्या सामाजिक विषयासाठी सायकलिंग करावं असा विचार मनात आला. हा विचार करत होतो तेव्हा माझ्यापुढे दोन गोष्टी होत्या. माझी बायको आशा एचआयव्ही- एडस ह्या विषयावर रिलीफ फाउंडेशन संस्थेसोबत अनेक वर्षांपासून काम करते. महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्थेचे सहाय्य असलेली रिलीफ फाउंडेशन एचआयव्हीविषयी जागरुकता आणि मायग्रंट वर्कर्स अशा विषयांवर काम करते. त्याबरोबर परभणीचे माझे सायकल मित्र डॉ.

मला भेटलेले रुग्ण - १८

डॉ श्रीहास ·

तुमच्या लेखातून दर वेळी नवीन माहिती मिळत असते. दम्याबद्दल प्रचंड गैसमज अजूनही आहेत लोकांमध्ये. तुमचे अनुभव लेखन वाचुन दमा हा सुद्धा इतर आजारांसारखाच साधा आजार आहे ही माहिती रुजण्यास मदत होईल देश

स्मिता. 06/11/2018 - 17:08
नेहमीप्रमाणे हा भाग सुद्धा छानच झालाय! तुमच्या या लेखमालेचा नवीन भाग आला की आधी वाचून घेते. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात बरेचवेळा कम्युनिकेशन गॅप होतो आणि अश्या गमती होतात (काही वेळा मात्र ती गंमत न राहता गंभीर होवू शकते.)

तुमच्या लेखातून दर वेळी नवीन माहिती मिळत असते. दम्याबद्दल प्रचंड गैसमज अजूनही आहेत लोकांमध्ये. तुमचे अनुभव लेखन वाचुन दमा हा सुद्धा इतर आजारांसारखाच साधा आजार आहे ही माहिती रुजण्यास मदत होईल देश

स्मिता. 06/11/2018 - 17:08
नेहमीप्रमाणे हा भाग सुद्धा छानच झालाय! तुमच्या या लेखमालेचा नवीन भाग आला की आधी वाचून घेते. डॉक्टर आणि रूग्ण यांच्यात बरेचवेळा कम्युनिकेशन गॅप होतो आणि अश्या गमती होतात (काही वेळा मात्र ती गंमत न राहता गंभीर होवू शकते.)
https://www.misalpav.com/node/42929 “डॉक्टर ईस दवा के क्या साईड इफेक्ट्स है”..... टिबीचं निदान झालं , औषधं लिहून दिली आणि एकही दिवस सोडायचं नाही असं अगदी बजावून सांगितलं मग विचारलं काही प्रश्न आहेत का अजून तर त्या पेशंटनी हा प्रश्न विचारला .... ह्यावर नेहेमीचं उत्तर देण्याआधी पेशंटचा नेमका रोख समजून घेऊन बोललो “ ईसके साईड इफेक्ट तो बहोत है लेकीन ईसका सबसे बडा जो ईफेक्ट है ना वो आपकी जान बचायेगा !!” टिबीच्या औषधांचे काही कॉमन साईड इफेक्टस म्हणजे लाल रंगाची लघवी होणे, ॲसिडीटी (उलट्या + मळमळ) वाढणे, गळून गेल्यासारखं वाटणे .

टॅटू ...

दिनेश५७ ·

वैयक्तिक अनुभव - पूर्ण भूल दिल्यावर ४-६ तास आपण पूर्ण भुलीखाली असतो. मग आपण हळू हळू य जगात परतू लागतो. मग हळू हळू शब्द कळू लागतात, पण उत्तर देता येत नाही. शस्त्रक्रियेच्या आधी काही तास अन्नाचा कण व पाण्याचा थेंबही ना घेतल्याने घोटभर पाण्यासाठी जीव आसुसलेला असतो. डॉक्टर व पेशंट संवाद दुसऱ्या दिवशी सकाळी झाल्याचं कथेत असतं तर वास्तविक झालं असतं. बाकी आयुष्यात, जगण्यात किती बदल होतात ते मोराच्या टॅटू च्या अबस्ट्रॅक्ट बनण्यातून दाखवण्याची संकल्पना स्तुत्य आहे.

दिनेश५७ 20/10/2018 - 19:18
बरोबर आहे. ही तांत्रिक त्रुटी असू शकते. माझ्या काही अनुभवांनुसार काही आॅपरेशन्समध्ये ॲनस्थेशियाचा अंमल तीनचार तासांत उतरून पेशंट बऱ्यापैकी बोलण्याच्या स्थितीत आल्याचे पाहिले आहे. कदाचित त्याचा प्रभाव तपशिलावर पडला असावा.

दिनेश५७ 20/10/2018 - 19:18
बरोबर आहे. ही तांत्रिक त्रुटी असू शकते. माझ्या काही अनुभवांनुसार काही आॅपरेशन्समध्ये ॲनस्थेशियाचा अंमल तीनचार तासांत उतरून पेशंट बऱ्यापैकी बोलण्याच्या स्थितीत आल्याचे पाहिले आहे. कदाचित त्याचा प्रभाव तपशिलावर पडला असावा.

वैयक्तिक अनुभव - पूर्ण भूल दिल्यावर ४-६ तास आपण पूर्ण भुलीखाली असतो. मग आपण हळू हळू य जगात परतू लागतो. मग हळू हळू शब्द कळू लागतात, पण उत्तर देता येत नाही. शस्त्रक्रियेच्या आधी काही तास अन्नाचा कण व पाण्याचा थेंबही ना घेतल्याने घोटभर पाण्यासाठी जीव आसुसलेला असतो. डॉक्टर व पेशंट संवाद दुसऱ्या दिवशी सकाळी झाल्याचं कथेत असतं तर वास्तविक झालं असतं. बाकी आयुष्यात, जगण्यात किती बदल होतात ते मोराच्या टॅटू च्या अबस्ट्रॅक्ट बनण्यातून दाखवण्याची संकल्पना स्तुत्य आहे.

दिनेश५७ 20/10/2018 - 19:18
बरोबर आहे. ही तांत्रिक त्रुटी असू शकते. माझ्या काही अनुभवांनुसार काही आॅपरेशन्समध्ये ॲनस्थेशियाचा अंमल तीनचार तासांत उतरून पेशंट बऱ्यापैकी बोलण्याच्या स्थितीत आल्याचे पाहिले आहे. कदाचित त्याचा प्रभाव तपशिलावर पडला असावा.

दिनेश५७ 20/10/2018 - 19:18
बरोबर आहे. ही तांत्रिक त्रुटी असू शकते. माझ्या काही अनुभवांनुसार काही आॅपरेशन्समध्ये ॲनस्थेशियाचा अंमल तीनचार तासांत उतरून पेशंट बऱ्यापैकी बोलण्याच्या स्थितीत आल्याचे पाहिले आहे. कदाचित त्याचा प्रभाव तपशिलावर पडला असावा.
टॅटू ! आॅपरेशन झालं. अगदी व्यवस्थित पार पडलं. शांत पहुडलेल्या त्या पेशंटकडे समाधानानं पाहात डाॅक्टरांनी मास्क काढला. ग्लव्हज काढून बिनमध्ये टाकले आणि बेसिनवर हात धुवून तोंडावर पाण्याचा सपकारा मारून ते तसेच ओटीमधल्या त्यांच्या आरामखुर्चीत बसले. ती त्यांची सवयच होती. नेहमीच आॅपरेशन पार पडलं की ते इथे बसायचे. तोवर बाकीचा स्टाफ आवराआवर करायचा आणि आरामखुर्चीतून डाॅक्टरांची नजर पेशंटवर खिळलेली असायची. आजची पेशंट वृद्ध असल्याने डाॅक्टरना थोडी काळजी वाटत होती.

'योग जिज्ञासा: एटलस सायकलीवर योग यात्रा विशेषांक'

मार्गी ·
नमस्कार. नुकतंच जालना येथे 'योग संमेलन' झालं. चैतन्य योग केंद्र जालना व निरामय योग प्रसार व संशोधन केंद्रातर्फे आयोजित ह्या योग संमेलनामध्ये 'योग जिज्ञासा: एटलस सायकलीवर योग यात्रा विशेषांक' प्रकाशित करण्यात आला. गेल्या मे महिन्यामध्ये परभणी- जालना- औरंगाबाद व बुलढाणा जिल्ह्यात ५९५ किमी सायकल प्रवासातून विविध योग साधकांसोबत झालेल्या भेटी, त्यांचे अनुभव, ठिकठिकाणची योग केंद्रे/ योग साधक ह्यांचे पत्ते व संपर्क क्रमांक ह्यांचे तपशील असलेला हा विशेषांक आहे. योगामुळे आयुष्यात काय फरक पडला, हे २७ साधक- साधिकांच्या अनुभवातून आपल्याला कळतं.

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग २

हेमंतकुमार ·

सुंदर सुरुवात ! संशोधकांच्या कार्याचे आणि/अथवा खाजगी जीवनाचे जरा जास्त तपशील लिहिल्यास वाचायला अजून मजा येईल. पॉव्हलॉव्हच्या "कंडिशनिंग"चे व्यवहारात हमखास यशस्वी ठरणारे उदाहरण म्हणजे... चिंचेच्या केवळ आठवणीनेच तोंडात खरोखर लाळ निर्माण होणे. याचे वैद्यकशास्त्रात आणि मानसशात्रात अनेक उपयोग होतात.

हेमंतकुमार 08/10/2018 - 12:28
डॉ सुहास, उद्घाटनाच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! संशोधकांच्या खाजगी जीवनाचे जरा जास्त तपशील लिहिल्यास वाचायला अजून मजा येईल. >>>> याबाबत मी जरा संभ्रमात आहे. कार्याचे तपशील जरूर वाढवेन. पण, खासगी जीवन खरेच लिहावे का? बऱ्याचदा ही थोर मंडळी “चक्रम” असतात, त्यांचे घटस्फोट असतात, अन्य संशोधकांबरोबर भांडणेही असतात ! काहींनी तर नोबेल मिळवताना दुसऱ्यांना चक्क फसवलेलेही असते. .... आणि हे सर्व आपण जालावर वाचतो. त्याची सत्यता ठरवणेही अवघड. त्यामुळे ही ‘कुजबूज’ टाळावी असे मला वाटते. असो, सूचनेचा विचार जरूर करतो.

In reply to by हेमंतकुमार

खूपच खाजगी/वैयक्तिक जीवनाचे तपशील नको, पण, त्यांच्या संशोधनाशी निगडित असलेले भलेबुरे प्रसंग आणि त्यांच्या जीवनातले संघर्ष व चिकाटीचे प्रसंग लेखासाठी उचित (व प्रेरणदायकही) ठरू शकतील. मात्र, केवळ आरोप किंवा अफवांच्या स्वरूपात असलेले तपशील अश्या लेखांत टाळणेच जास्त योग्य होईल, यात संशय नाही.

अनिंद्य 08/10/2018 - 17:40
@ कुमार१, 'विश्वसनीय संदर्भांवर आधारलेले लेखन' ही तुमची ओळख आहे. नोबेल विजेत्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची कुजबुज तुम्ही टाळावी असे माझेही मत. एका विजेत्याला / संशोधनाला एक लेख असे केले तर उत्तम ठरेल. पु भा प्र अनिंद्य

हेमंतकुमार 08/10/2018 - 17:58
@ शलभ : तुमच्यासारख्या वाचकांचे प्रेम व प्रोत्साहन यामुळे हे जमते. विशेष काही नाही. @ अ आ : अधिक जोमाने पुढचे लेखन करेन. बाकी, प्रतिसादात चलतचित्र डकवण्यात तुमचा हातखंडा आहे. त्याबद्दल तुम्हाला एखादे ‘मिपा-पारितोषिक’ दिले पाहिजे ! @ अनिंद्य : एका विजेत्याला / संशोधनाला एक लेख असे केले तर उत्तम ठरेल.>>> त्याने लेख छोटा होईल असे वाटते. एकात दोनमुळे लेखमालेची लांबी नियंत्रित होईल. तरी विषयानुसार बघू . @ श्वेता : आभार.

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण. आवडले. टॉक्साईड केव्हा देतात आणि सीरम्/अ‍ॅन्टीसीरम केव्हा देतात हे अजिबात ठाऊक नव्हते. पावलोव हा घंटेचा आवाज आणि आणि कुत्र्याची लाळ यापुरता ठाऊक होता. नवी माहिती मिळाली. धन्यवाद, पुभाप्र

हेमंतकुमार 09/10/2018 - 11:48
पुंबा, तुमच्या उत्सुकतेबद्दल कौतुक व आभार. सुधीर, आभार पावलोव हा घंटेचा आवाज आणि आणि कुत्र्याची लाळ यापुरता ठाऊक होता.>>>> बरोबर. ते conditioning चे प्रयोग प्रसिद्ध आहेत. सा संपादक, अनेक आभार.

लई भारी 09/10/2018 - 14:08
आमची पोच आणि पुलेशु! नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.

स्मिता. 10/10/2018 - 15:35
एक सुंदर लेखमाला वाचायला मिळणार हे नक्की! या भाग छानच आहे पण थोडी जास्त माहिती चालली असती. पुढच्या लेखांच्या प्रतिक्षेत.

हेमंतकुमार 10/10/2018 - 15:47
स्मिता, धन्यवाद तुमच्या सूचनेचा जरूर विचार करतो. फक्त होईल काय की संशोधनावर जास्त लिहिले तर वाचक कंटाळेल का असे वाटते.

हेमंतकुमार 10/10/2018 - 17:25
बऱ्याच दिवसांनी आपली इथे भेट होतेय. त्याचा आनंद तुमच्या तिहेरी प्रतिसादाने व्यक्त जाहला आहे ! ☺️ धन्यवाद

चौकटराजा 10/10/2018 - 18:09
अन्नाचे पचन करणारी द्रव्य अन्नातूनच तयार करायची. सर्व रासायनिक प्रक्रिया या रूम टेम्परेचर ला घडवून आणायच्या व त्याही मिट्ट अंधारात. मोठी विस्मयकारक योजना आहे खरी ! माझी एक जिज्ञासा आहे ते अशी की पाचक द्रव्ये म्हणजे एन्झाइम्स म्हणजेच कॅटॅलिस्ट असे विधान बरोबर आहे का ?

हेमंतकुमार 10/10/2018 - 18:27
धन्यवाद! पाचक द्रव्ये म्हणजे एन्झाइम्स म्हणजेच कॅटॅलिस्ट असे विधान बरोबर आहे का ?>>> होय, मुख्य पाचक ही एंझाइम्स च असतात. अर्थात त्यांच्या क्रियेपूर्वी जठरातील HCl व यकृतातील bile यांची क्रिया होणे आवश्यक असते.

टर्मीनेटर 11/10/2018 - 11:53
घटसर्प-प्रतिविष तयार करण्यासाठी मूळ विष घोड्यांना टोचतात आणि मग त्यांच्या रक्तातून प्रतिविष मिळवले जाते.
सापाच्या विषावर प्रतिविष तयार करण्यासाठी पण हीच पद्धत वापरतात असं वाचलेलं आठवतंय.

वन 04/11/2018 - 14:43
छान लेख आज संसर्गजन्य रोगांवरच्या प्रतिबंध-लशी सहज उपलब्ध आहेत. त्यांचा शोध लागण्यापूर्वी किती भीषण परिस्थिती असेल याची कल्पना येते. असे शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना त्रिवार वंदन.

सुंदर सुरुवात ! संशोधकांच्या कार्याचे आणि/अथवा खाजगी जीवनाचे जरा जास्त तपशील लिहिल्यास वाचायला अजून मजा येईल. पॉव्हलॉव्हच्या "कंडिशनिंग"चे व्यवहारात हमखास यशस्वी ठरणारे उदाहरण म्हणजे... चिंचेच्या केवळ आठवणीनेच तोंडात खरोखर लाळ निर्माण होणे. याचे वैद्यकशास्त्रात आणि मानसशात्रात अनेक उपयोग होतात.

हेमंतकुमार 08/10/2018 - 12:28
डॉ सुहास, उद्घाटनाच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! संशोधकांच्या खाजगी जीवनाचे जरा जास्त तपशील लिहिल्यास वाचायला अजून मजा येईल. >>>> याबाबत मी जरा संभ्रमात आहे. कार्याचे तपशील जरूर वाढवेन. पण, खासगी जीवन खरेच लिहावे का? बऱ्याचदा ही थोर मंडळी “चक्रम” असतात, त्यांचे घटस्फोट असतात, अन्य संशोधकांबरोबर भांडणेही असतात ! काहींनी तर नोबेल मिळवताना दुसऱ्यांना चक्क फसवलेलेही असते. .... आणि हे सर्व आपण जालावर वाचतो. त्याची सत्यता ठरवणेही अवघड. त्यामुळे ही ‘कुजबूज’ टाळावी असे मला वाटते. असो, सूचनेचा विचार जरूर करतो.

In reply to by हेमंतकुमार

खूपच खाजगी/वैयक्तिक जीवनाचे तपशील नको, पण, त्यांच्या संशोधनाशी निगडित असलेले भलेबुरे प्रसंग आणि त्यांच्या जीवनातले संघर्ष व चिकाटीचे प्रसंग लेखासाठी उचित (व प्रेरणदायकही) ठरू शकतील. मात्र, केवळ आरोप किंवा अफवांच्या स्वरूपात असलेले तपशील अश्या लेखांत टाळणेच जास्त योग्य होईल, यात संशय नाही.

अनिंद्य 08/10/2018 - 17:40
@ कुमार१, 'विश्वसनीय संदर्भांवर आधारलेले लेखन' ही तुमची ओळख आहे. नोबेल विजेत्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची कुजबुज तुम्ही टाळावी असे माझेही मत. एका विजेत्याला / संशोधनाला एक लेख असे केले तर उत्तम ठरेल. पु भा प्र अनिंद्य

हेमंतकुमार 08/10/2018 - 17:58
@ शलभ : तुमच्यासारख्या वाचकांचे प्रेम व प्रोत्साहन यामुळे हे जमते. विशेष काही नाही. @ अ आ : अधिक जोमाने पुढचे लेखन करेन. बाकी, प्रतिसादात चलतचित्र डकवण्यात तुमचा हातखंडा आहे. त्याबद्दल तुम्हाला एखादे ‘मिपा-पारितोषिक’ दिले पाहिजे ! @ अनिंद्य : एका विजेत्याला / संशोधनाला एक लेख असे केले तर उत्तम ठरेल.>>> त्याने लेख छोटा होईल असे वाटते. एकात दोनमुळे लेखमालेची लांबी नियंत्रित होईल. तरी विषयानुसार बघू . @ श्वेता : आभार.

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण. आवडले. टॉक्साईड केव्हा देतात आणि सीरम्/अ‍ॅन्टीसीरम केव्हा देतात हे अजिबात ठाऊक नव्हते. पावलोव हा घंटेचा आवाज आणि आणि कुत्र्याची लाळ यापुरता ठाऊक होता. नवी माहिती मिळाली. धन्यवाद, पुभाप्र

हेमंतकुमार 09/10/2018 - 11:48
पुंबा, तुमच्या उत्सुकतेबद्दल कौतुक व आभार. सुधीर, आभार पावलोव हा घंटेचा आवाज आणि आणि कुत्र्याची लाळ यापुरता ठाऊक होता.>>>> बरोबर. ते conditioning चे प्रयोग प्रसिद्ध आहेत. सा संपादक, अनेक आभार.

लई भारी 09/10/2018 - 14:08
आमची पोच आणि पुलेशु! नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण.

स्मिता. 10/10/2018 - 15:35
एक सुंदर लेखमाला वाचायला मिळणार हे नक्की! या भाग छानच आहे पण थोडी जास्त माहिती चालली असती. पुढच्या लेखांच्या प्रतिक्षेत.

हेमंतकुमार 10/10/2018 - 15:47
स्मिता, धन्यवाद तुमच्या सूचनेचा जरूर विचार करतो. फक्त होईल काय की संशोधनावर जास्त लिहिले तर वाचक कंटाळेल का असे वाटते.

हेमंतकुमार 10/10/2018 - 17:25
बऱ्याच दिवसांनी आपली इथे भेट होतेय. त्याचा आनंद तुमच्या तिहेरी प्रतिसादाने व्यक्त जाहला आहे ! ☺️ धन्यवाद

चौकटराजा 10/10/2018 - 18:09
अन्नाचे पचन करणारी द्रव्य अन्नातूनच तयार करायची. सर्व रासायनिक प्रक्रिया या रूम टेम्परेचर ला घडवून आणायच्या व त्याही मिट्ट अंधारात. मोठी विस्मयकारक योजना आहे खरी ! माझी एक जिज्ञासा आहे ते अशी की पाचक द्रव्ये म्हणजे एन्झाइम्स म्हणजेच कॅटॅलिस्ट असे विधान बरोबर आहे का ?

हेमंतकुमार 10/10/2018 - 18:27
धन्यवाद! पाचक द्रव्ये म्हणजे एन्झाइम्स म्हणजेच कॅटॅलिस्ट असे विधान बरोबर आहे का ?>>> होय, मुख्य पाचक ही एंझाइम्स च असतात. अर्थात त्यांच्या क्रियेपूर्वी जठरातील HCl व यकृतातील bile यांची क्रिया होणे आवश्यक असते.

टर्मीनेटर 11/10/2018 - 11:53
घटसर्प-प्रतिविष तयार करण्यासाठी मूळ विष घोड्यांना टोचतात आणि मग त्यांच्या रक्तातून प्रतिविष मिळवले जाते.
सापाच्या विषावर प्रतिविष तयार करण्यासाठी पण हीच पद्धत वापरतात असं वाचलेलं आठवतंय.

वन 04/11/2018 - 14:43
छान लेख आज संसर्गजन्य रोगांवरच्या प्रतिबंध-लशी सहज उपलब्ध आहेत. त्यांचा शोध लागण्यापूर्वी किती भीषण परिस्थिती असेल याची कल्पना येते. असे शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना त्रिवार वंदन.
(१९०१ व १९०४ चे पुरस्कार) १. या लेखनाची सुरवात आपल्याला अर्थातच १९०१च्या सलामीच्या पुरस्काराने करायची आहे. विजेता संशोधक : Emil A v Behring देश : जर्मनी संशोधकाचा पेशा : सूक्ष्मजीवशास्त्र संशोधन विषय : घटसर्प (Diphtheria) या रोगावर प्रतिविषाचे उपचार (serum therapy). आता आपण घटसर्प हा आजार समजावून घेऊ. हा एका जिवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. वैद्यकात त्याची नोंद इ.स. पूर्व ५ व्या शतकापासून आढळते.

उर्वरित खनिजे व लेखमालेचा समारोप

हेमंतकुमार ·

अत्यंत किचकट विषयावरची सर्वसामान्य माणसाला समजेल अश्या साध्या सोप्या भाषेतल्या या लेखमालेने सगळ्यांच्या ज्ञानात नक्कीच भर घातली आहे आणि बर्‍याचश्या शंकांचे निरसन केले आहे, यात संशय नाही. आरोग्यासारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर अजून एक उपयुक्त लेखमालिका लिहिल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद !

टर्मीनेटर 18/09/2018 - 16:06
अ‍ॅल्युमिनियम, कॅडमियम, शिसे, पारा, अर्सेनिक ह्यांप्रमाणेच 'क्रोमियम' देखील शरीरासाठी घातक असते असा माझा गैरसमज होता, तर ब्रोमिन आणि स्ट्रॉन्शियम बद्दल काहीच माहिती नव्हती. चांदी पण शरीरासाठी घातक आहे हे आश्चर्यजनक आहे.

अनिंद्य 18/09/2018 - 16:19
@ कुमार१, आधी कर्करोग, इन्सुलिन, कोलोस्ट्रॉल, हिमोग्लोबिन, थायरॉईड, रसायने, चाळणी चाचण्या, जीवनसत्वे आणि आता खनिजे.... तुमच्या आरोग्यविषयक लेखनाने मिपामंच समृद्ध केला आहे. तुमच्या लेखनाच्या उत्साहाला नमन. _/\_ अनिंद्य

हेमंतकुमार 18/09/2018 - 16:44
अनेक आभार . चांदी : त्याच्या भांड्यातून पाणी पिणे इतपत अतिसूक्ष्म प्रमाणात च ठीक. अन्नातून जाणे अयोग्य. काजूकतलीला जो वर्ख लावतात ते बिलकुल अयोग्य. अनिंद्य : लेखनाचे निम्मे श्रेय येथील सर्व जाणकार वाचक व प्रतिसादकांना आहे !

लई भारी 18/09/2018 - 17:05
आपल्या लेखन सातत्याला आणि विषय समजावून सांगण्याच्या हातोटीला सलाम! थोडा वाचन बॅकलॉग राहिलाय खनिजांचा, तो संपवतो लवकरच :)

ट्रम्प 18/09/2018 - 21:59
कुमार साहेब , आपल्या शरीरात असलेल्या इतक्या प्रकारच्या अपाय व उपायकारक खनिजांची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद !!! आता मला प्रश्न पडलाय की युरोनियम आपल्या शरीरात असते का ? गंमत नाही पण खनिजांची इतकी माहिती वाचल्या नंतर युरोनियम बद्दल उत्सुकता वाढली आहे .

हेमंतकुमार 19/09/2018 - 10:02
@ टर्मिनेटर: ही संबंधित व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांना होऊ शकते. त्यामुळे शरीरातील विविध पेशींत चांदीचे थर साठतात. याला Argyria म्हणतात. चित्र पाहा (सौजन्य :विकिपीडिया) pict

अतिशय उत्कृष्ट लेखमाला. पार्‍यासंदर्भात काही किस्से सांगतो. स्पेनमधे सिन्नाबारपासून पार्‍याचे निष्कर्शण करणारे कारखाने आहेत. पार्‍याचे दुष्परिणाम ईतके गंभीर असतात कि ते मजुर मेल्यानंतर त्यांच्या हाडावर तांबडे ठिपके दिसतात. आतड्याला पीळ पडला कि पुर्वी पारा गिळायला लाउन त्याचा अपयोग करुन तो पीळ काढण्याचा प्रयत्न केला जाई. अर्थात अशा उपचाराचा परीणाम रोग्याच्या मृत्युने होई. पारा शरीरात गेला कि तो पुन्हा बाहेर काढता येत नाही. अर्थात मकरध्वजमधे हाच पारा वापरला कि तो औषधी होतो हे विषेश.

हेमंतकुमार 19/09/2018 - 12:38
नियमित प्रतिसादाबद्दल आभार . पार्‍याचा किस्सा वाचून वाईट वाटले. अलीकडे वैद्यकात पार्‍याची रक्तदाब उपकरणे बंद करण्याकडे कल आहे. चांगल्या उद्योगांनी तसे निर्णय घेतले आहेत.

हेमंतकुमार 20/09/2018 - 10:15
प्रमोद व निशाचर, सातत्यपूर्ण प्रतिसादाबद्दल आभार. • मला व्यनितून ‘गंधका’ संबंधी काही लिहिण्याची सूचना आलेली आहे. त्याबद्दल काही माहिती: गंधक(S) : १. हे शरीराच्या विविध पेशींत असते. मुख्यत्वे ते काही अमिनो आम्लांचा घटक आहे. यांच्यापासूनच आपली प्रथिने बनतात. २. रोज अन्नातून शर्रीरात अनेक घातक पदार्थ जात असतात. आपल्या यकृतात त्यांचा निचरा करणारी यंत्रणा असते. त्यासाठी जी रसायने लागतात त्यापैकी active sulphate हे एक महत्वाचे आहे. ३. इन्सुलिन, ब-१ जीवनसत्व यांसारख्या महत्वाच्या पदार्थांत गंधक असते. आहारातून पुरेसे गंधक मिळण्यासाठी उच्च प्रथिनयुक्त आहार महत्वाचा. लसूण, कांदा व ब्रोकोलीतही ते चांगल्या प्रमाणात असते.

हेमंतकुमार 21/09/2018 - 09:43
या लेखमालेच्या चर्चेचा समारोप करताना इथल्या चर्चेतली काही निरीक्षणे नोंदवतो. सोडियम हा मिठाचा घटक आणि मीठ हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे त्यावरील चर्चा रंगतदार झाली. कॅल्शियम व फॉस्फरस हेही माध्यमांतील बहुचर्चित विषय. त्यातील शंकानिरसन हेही छान झाले. रंगीत धातूंत तांबे आणि जलशुद्धीकरण ही चर्चा विशेष रंगली. तांबे व चांदीची तुलनाही रंजक ठरली. फ्लुओराइड मात्र काहीसे उपेक्षित राहिले. एकंदर समाजात नजर टाकता एक गोष्ट नेहमी जाणवते. आपण आपल्या ‘शरीरा’च्या समस्यांविषयी जेवढे जागरूक असतो तेवढे त्याचाच घटक असलेल्या दातांविषयी नसतो. वयाच्या ४५ नंतर काही त्रास नसेल तरीही एक वार्षिक चक्कर दंतवैद्याकडे टाकून एक निरीक्षण करून घ्यायचे असते. आपल्यातील कितीजण हे करतात? रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे अत्यावश्यक असते याची जाणीव सर्वांना असते का? दातांकडे विशेष लक्ष वेधण्यासाठीच फ्लुओराइडवर स्वतंत्र लेख लिहीला होता. एका वाचकाच्या सूचनेनुसार लेखमालेत गंधकाची भर घालता आली. घातक खानिजांत पारा व चांदी याबद्दल वाचकांचे कुतूहल दिसून आले. एकंदरीत तुम्हा सर्वांशी समाधानकारक चर्चा झाली त्याचा आनंद वाटतो. तुमच्या पूरक माहितीने माझ्या ज्ञानात भर पडली. धन्यवाद !

In reply to by हेमंतकुमार

pspotdar 22/09/2018 - 01:33
Hi Sir, As per discussion we know Silver (Ag) not needed for our body chemistry, still we have product "Sona-Chandi" Chavanyaprash. Just want to know these elements (in periodic tables) are not needed for us as a medicine Thanks and Regards

हेमंतकुमार 23/12/2021 - 14:51
पुण्यात बटाटवडा, भजी यासारखे गरम खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून दिल्याचे आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे वर्तमानपत्र छपाईत वापरण्यात येणाऱ्या शाईत शिसे व अन्य रसायने असल्याने गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर ती विरघळतात आणि ते आरोग्यास घातक असते. अंमलबजावणी कडक व्हावी ही इच्छा !

अत्यंत किचकट विषयावरची सर्वसामान्य माणसाला समजेल अश्या साध्या सोप्या भाषेतल्या या लेखमालेने सगळ्यांच्या ज्ञानात नक्कीच भर घातली आहे आणि बर्‍याचश्या शंकांचे निरसन केले आहे, यात संशय नाही. आरोग्यासारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर अजून एक उपयुक्त लेखमालिका लिहिल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद !

टर्मीनेटर 18/09/2018 - 16:06
अ‍ॅल्युमिनियम, कॅडमियम, शिसे, पारा, अर्सेनिक ह्यांप्रमाणेच 'क्रोमियम' देखील शरीरासाठी घातक असते असा माझा गैरसमज होता, तर ब्रोमिन आणि स्ट्रॉन्शियम बद्दल काहीच माहिती नव्हती. चांदी पण शरीरासाठी घातक आहे हे आश्चर्यजनक आहे.

अनिंद्य 18/09/2018 - 16:19
@ कुमार१, आधी कर्करोग, इन्सुलिन, कोलोस्ट्रॉल, हिमोग्लोबिन, थायरॉईड, रसायने, चाळणी चाचण्या, जीवनसत्वे आणि आता खनिजे.... तुमच्या आरोग्यविषयक लेखनाने मिपामंच समृद्ध केला आहे. तुमच्या लेखनाच्या उत्साहाला नमन. _/\_ अनिंद्य

हेमंतकुमार 18/09/2018 - 16:44
अनेक आभार . चांदी : त्याच्या भांड्यातून पाणी पिणे इतपत अतिसूक्ष्म प्रमाणात च ठीक. अन्नातून जाणे अयोग्य. काजूकतलीला जो वर्ख लावतात ते बिलकुल अयोग्य. अनिंद्य : लेखनाचे निम्मे श्रेय येथील सर्व जाणकार वाचक व प्रतिसादकांना आहे !

लई भारी 18/09/2018 - 17:05
आपल्या लेखन सातत्याला आणि विषय समजावून सांगण्याच्या हातोटीला सलाम! थोडा वाचन बॅकलॉग राहिलाय खनिजांचा, तो संपवतो लवकरच :)

ट्रम्प 18/09/2018 - 21:59
कुमार साहेब , आपल्या शरीरात असलेल्या इतक्या प्रकारच्या अपाय व उपायकारक खनिजांची ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद !!! आता मला प्रश्न पडलाय की युरोनियम आपल्या शरीरात असते का ? गंमत नाही पण खनिजांची इतकी माहिती वाचल्या नंतर युरोनियम बद्दल उत्सुकता वाढली आहे .

हेमंतकुमार 19/09/2018 - 10:02
@ टर्मिनेटर: ही संबंधित व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांना होऊ शकते. त्यामुळे शरीरातील विविध पेशींत चांदीचे थर साठतात. याला Argyria म्हणतात. चित्र पाहा (सौजन्य :विकिपीडिया) pict

अतिशय उत्कृष्ट लेखमाला. पार्‍यासंदर्भात काही किस्से सांगतो. स्पेनमधे सिन्नाबारपासून पार्‍याचे निष्कर्शण करणारे कारखाने आहेत. पार्‍याचे दुष्परिणाम ईतके गंभीर असतात कि ते मजुर मेल्यानंतर त्यांच्या हाडावर तांबडे ठिपके दिसतात. आतड्याला पीळ पडला कि पुर्वी पारा गिळायला लाउन त्याचा अपयोग करुन तो पीळ काढण्याचा प्रयत्न केला जाई. अर्थात अशा उपचाराचा परीणाम रोग्याच्या मृत्युने होई. पारा शरीरात गेला कि तो पुन्हा बाहेर काढता येत नाही. अर्थात मकरध्वजमधे हाच पारा वापरला कि तो औषधी होतो हे विषेश.

हेमंतकुमार 19/09/2018 - 12:38
नियमित प्रतिसादाबद्दल आभार . पार्‍याचा किस्सा वाचून वाईट वाटले. अलीकडे वैद्यकात पार्‍याची रक्तदाब उपकरणे बंद करण्याकडे कल आहे. चांगल्या उद्योगांनी तसे निर्णय घेतले आहेत.

हेमंतकुमार 20/09/2018 - 10:15
प्रमोद व निशाचर, सातत्यपूर्ण प्रतिसादाबद्दल आभार. • मला व्यनितून ‘गंधका’ संबंधी काही लिहिण्याची सूचना आलेली आहे. त्याबद्दल काही माहिती: गंधक(S) : १. हे शरीराच्या विविध पेशींत असते. मुख्यत्वे ते काही अमिनो आम्लांचा घटक आहे. यांच्यापासूनच आपली प्रथिने बनतात. २. रोज अन्नातून शर्रीरात अनेक घातक पदार्थ जात असतात. आपल्या यकृतात त्यांचा निचरा करणारी यंत्रणा असते. त्यासाठी जी रसायने लागतात त्यापैकी active sulphate हे एक महत्वाचे आहे. ३. इन्सुलिन, ब-१ जीवनसत्व यांसारख्या महत्वाच्या पदार्थांत गंधक असते. आहारातून पुरेसे गंधक मिळण्यासाठी उच्च प्रथिनयुक्त आहार महत्वाचा. लसूण, कांदा व ब्रोकोलीतही ते चांगल्या प्रमाणात असते.

हेमंतकुमार 21/09/2018 - 09:43
या लेखमालेच्या चर्चेचा समारोप करताना इथल्या चर्चेतली काही निरीक्षणे नोंदवतो. सोडियम हा मिठाचा घटक आणि मीठ हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे त्यावरील चर्चा रंगतदार झाली. कॅल्शियम व फॉस्फरस हेही माध्यमांतील बहुचर्चित विषय. त्यातील शंकानिरसन हेही छान झाले. रंगीत धातूंत तांबे आणि जलशुद्धीकरण ही चर्चा विशेष रंगली. तांबे व चांदीची तुलनाही रंजक ठरली. फ्लुओराइड मात्र काहीसे उपेक्षित राहिले. एकंदर समाजात नजर टाकता एक गोष्ट नेहमी जाणवते. आपण आपल्या ‘शरीरा’च्या समस्यांविषयी जेवढे जागरूक असतो तेवढे त्याचाच घटक असलेल्या दातांविषयी नसतो. वयाच्या ४५ नंतर काही त्रास नसेल तरीही एक वार्षिक चक्कर दंतवैद्याकडे टाकून एक निरीक्षण करून घ्यायचे असते. आपल्यातील कितीजण हे करतात? रोज रात्री झोपण्यापूर्वी दात घासणे अत्यावश्यक असते याची जाणीव सर्वांना असते का? दातांकडे विशेष लक्ष वेधण्यासाठीच फ्लुओराइडवर स्वतंत्र लेख लिहीला होता. एका वाचकाच्या सूचनेनुसार लेखमालेत गंधकाची भर घालता आली. घातक खानिजांत पारा व चांदी याबद्दल वाचकांचे कुतूहल दिसून आले. एकंदरीत तुम्हा सर्वांशी समाधानकारक चर्चा झाली त्याचा आनंद वाटतो. तुमच्या पूरक माहितीने माझ्या ज्ञानात भर पडली. धन्यवाद !

In reply to by हेमंतकुमार

pspotdar 22/09/2018 - 01:33
Hi Sir, As per discussion we know Silver (Ag) not needed for our body chemistry, still we have product "Sona-Chandi" Chavanyaprash. Just want to know these elements (in periodic tables) are not needed for us as a medicine Thanks and Regards

हेमंतकुमार 23/12/2021 - 14:51
पुण्यात बटाटवडा, भजी यासारखे गरम खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून दिल्याचे आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे वर्तमानपत्र छपाईत वापरण्यात येणाऱ्या शाईत शिसे व अन्य रसायने असल्याने गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर ती विरघळतात आणि ते आरोग्यास घातक असते. अंमलबजावणी कडक व्हावी ही इच्छा !
(खनिजांचा खजिना : लेखांक ७) या अंतिम लेखात आपण ५ खनिजांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. मॅग्नेशियम : हा कॅल्शियम व फॉस्फरसचा हाडांमधला अजून एक साथी आहे. आहारातील स्त्रोत: हिरव्या पालेभाज्या, अख्खी धान्ये, वाटाणा, चवळी, बदाम इ. ते भरपूर प्रमाणात असते. शरीरातील कार्य मॅग्नेशियम मुख्यतः पेशींच्या आत आढळते. हाडांत त्याचा बऱ्यापैकी साठा असतो आणि तो त्यांच्या बळकटीस उपयुक्त असतो. पेशींत ते जवळपास ३०० एन्झाइम्सचे गतिवर्धक म्हणून काम करते.

खनिज-खजिन्यातील रंगीत धातू

हेमंतकुमार ·

टर्मीनेटर 10/09/2018 - 11:12
जस्ताचे शरीरातील प्रमाण वाढले तर काय काय परिणाम होतात ? ओळखीतल्या एक महिला शरीरातील जस्ताचे (झिंक) प्रमाण वाढल्याने कित्येक महिने आजारी होत्या. आयात केलेली अत्यंत महागडी औषधे घ्यावी लागली त्यांना उपचारा दरम्यान.

अनिंद्य 10/09/2018 - 11:33
खजिन्याचा हा वाटाही मौल्यवान ! एक प्रश्न :- सुंदर त्वचेसाठी 'झिंक रिच' सौंदर्य प्रसाधनांचा सुळसुळाट झालेला बघितला आहे. खरंच काही संबंध असतो का ? पु ले शु, अनिंद्य

In reply to by अनिंद्य

हेमंतकुमार 10/09/2018 - 12:02
सुंदर त्वचेसाठी 'झिंक रिच' सौंदर्य प्रसाधनांचा सुळसुळाट >>>> जस्त हे त्वचेचे अखंडत्व राखते तसेच जखम लवकर भरायला मदत करते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे ते “सौंदर्यास” मदत करते इतपत म्हणता येईल.

In reply to by हेमंतकुमार

अभ्या.. 10/09/2018 - 12:11
स्कीन डिसीझ, खाज वगैरेवर झिंक ऑक्साईड असलेली बरीचशी ऑइन्टमेंटस, लोशन्स असतात पण त्यांची खूप लोकांना (मला पण आहे) अ‍ॅलर्जी असते ना?

In reply to by अभ्या..

हेमंतकुमार 10/09/2018 - 12:31
होय, काही लोकांना अशा मलमांची allergy असते. तिची तीव्रता व्यक्तीसापेक्ष आहे. काही वेळेस आशा मलमांतील इतर काही रसायनांमुळेही त्रास होऊ शकतो.

हेमंतकुमार 10/09/2018 - 11:39
वरील सर्व नियमित प्रतिसादकांचे आभार . जस्ताचे शरीरातील प्रमाण वाढले तर काय काय परिणाम होतात? >>> जस्ताची घातकता ही निव्वळ आहारातून होत नाही. जस्ताच्या वाफा श्वसनातून जाणे किंवा जस्तयुक्त क्षारांचे सेवन केल्यास विषबाधा होते. त्यामुळे रुग्णास ताप, उलट्या, पोटात मुरडा येणे व जुलाब हे त्रास होतात.

सुबोध खरे 10/09/2018 - 11:41
जर पिण्याचे पाणी तांब्याच्या पात्रात १६ तास ठेवले तर त्यामुळे त्यातील पचनसंस्था बिघडवणाऱ्या काही जंतूंचा नाश होतो असे दिसले आहे. पिण्याचे पाणी जर १२ तास तांब्याच्या पात्रात ठेवले तर त्यातील सर्व जंतू मरतात असे माझ्या सासर्यांनी दाखवुन दिलॆ आहे. यासाठी त्यांनी विविध ठिकाणी विहिरीतील पाणी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवून सकाळी ते पाणी मेट्रोपोलीस या प्रयोगशालेत पृथक्करणासाठी दिले असता १००% पाण्यातील जाणूनच नाश होतो असे आढळले. हे निष्कर्ष त्यांनी दाखवून रोटरी क्लब इंटरनॅशनल कडून निधी मिळवून रायगड जिल्ह्यातील अनेक आदिवासी गावात साध्या पाण्याचे फिल्टर बसवून दिले. या फिल्टर मध्ये खालच्या भांड्यात तांब्याचा पातळ पत्रा बसविला आहे जो एक वर्ष पर्यंत चालतो. सुरुवातीला काही तांब्याचे फिल्टर दान केले असता आदिवासी लोकांनी ते भंगारात विकून ते पैसे दारूत उडवले म्हणून असा पातळ पत्रा बसवावा लागला. आमचे सासरे हे CSMCRI (Central Salt & Marine Chemicals Research Institute)या भावनगर येथील COUNCIL OF SCIENTIFIC & INDUSTRIAL RESEARCH च्या अंतर्भूत शास्त्रीय प्रयोशाळेत शास्त्रज्ञ होते नि त्यांनी निरिंद्रिय रसायनशास्त्र(inorganic chemistry) मध्ये समुद्री रसायनशास्त्रात पी एच डी केली होती. तांब्यापेक्षा चांदीची जंतुनाशक शक्ती बरीच जास्त आहे. त्यामुळे तांब्यापेक्षा चांदीच्या भांड्यात पाणी लवकर निर्जंतुक होते. हाच आधार घेऊन टाटा यांनी टाटा स्वच्छ हा वॉटर फिल्टर काढला आहे ज्यात सिल्व्हर नॅनो तंत्रज्ञान वापरलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 10/09/2018 - 11:56
अरे वाह! छान कार्य केलंय तुमच्या सासऱ्यांनी. चांदी बद्दलची माहितीही आवडली.

In reply to by सुबोध खरे

सुचिता१ 14/09/2018 - 00:38
आमच्या घरी आजी च्या प्रथे नुसार , मातीच्या माठात , एक तांब्याचा गडु टाकुन ठेवतात. त्याचा कितपत उपयोग होत असेल. चांदी चा गडु पण टाकला तर उपयोग होइल का ?

In reply to by सुचिता१

हेमंतकुमार 14/09/2018 - 08:41
त्या दोन्हींचा उपयोग नक्की होईल. अर्थात चांदीबद्दल माझा अभ्यास नाही. तांबे व चांदी यांचा तुलनात्मक अभ्यास कोणी केला असल्यास जाणून घेण्यास उत्सुक.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 14/09/2018 - 20:46
तांब्यापेक्षा चांदीची जंतुनाशक शक्ती बरीच जास्त आहे. त्यामुळे तांब्यापेक्षा चांदीच्या भांड्यात पाणी लवकर निर्जंतुक होते. असे मी पूर्वी वाचल्याचे आठवते परंतु परत जालावर खोदकाम केल्यावर हे चूक आहे असे आढळले.स्थिती उलट आहे. तांबे चांदीपेक्षा जास्त चांगले जंतुनाशक आहे. चुकीची माहिती दिल्याबद्दल क्षमस्व. http://blog.eoscu.com/blog/silver-vs-copper-which-is-the-better-biocide-0 http://blog.eoscu.com/blog/silver-vs-copper-which-is-the-better-biocide-1 तांबे हे चांदीपेक्षा जास्त चांगले जंतुनाशक आहे म्हणून रुग्णालयात किंवा इतर ठिकाणी जेथे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता आहे उदा. दरवाज्याच्या मुठी, रुग्णांनी वापरलेली भांडी, संडासमधील बार, हॅन्डलस इ.-- तेथे तांब्याचे किंवा पितळेच्या वस्तू वापरल्यास जंतुसंसर्ग कमी होतो हे आढळले आहे. पितळेच्या भांड्यात ठेवलेले पाणी काही तासात निर्जंतुक होते असे आढळले आहे.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 09/08/2021 - 09:37
जलशुद्धीकरणचे नवे स्वदेशी तंत्रज्ञान पुण्यातील एनसीएलने विकसित केले आहे. स्वस्तिक असे त्याचे नाव असून या प्रक्रियेत सर्व नैसर्गिक वनस्पती आणि तेलांचा वापर केलेला आहे.

माहिती थोडी अपुरी वाटली. लोहासारख्या महत्वपुर्ण खनिजाची अधिक माहिती अपेक्षित होती. विशेषतः ते मोठ्या प्रमाणात कशातून मिळेल ? तसेच शरिरातील जस्त कमी झाले तर हाडे विशेषतः पायाची दुखतात, त्यासाठी बदाम खाणे हा उत्तम मार्ग. बदामामधून बर्‍यापैकी जस्त मिळते. लोह या खनिजाबाबत चर्चा सुरु आहे तर एक वाचलेला किस्सा लिहीतो ( संदर्भ- धातुंच्या नवलकथा- ले. से. विनेत्स्की ) एका प्रेमिकाने आपल्या प्रेयसीला जगावेगळी भेट देण्यासाठी स्वताच्या शरीरातील रक्तापासून लोह वेगळे काढुन त्याची अंगठी बनविण्याचा प्रयत्न केला, पण अंगठी बनविण्याईतके मानवी शरीरात लोह नसल्याने त्याचा प्रयत्न अर्थातच फसला आणि अ‍ॅनिमियाशिवाय हाती काही आले नाही.

हेमंतकुमार 10/09/2018 - 12:07
लोहासारख्या महत्वपुर्ण खनिजाची अधिक माहिती अपेक्षित होती. >>>>>> ती माझ्या यापूर्वी च्या हिमोग्लोबिन च्या लेखात आलेली आहे म्हणून इथे पुनरुक्ती केली नाही . त्या लेखाचा दुवा या लेखात दिलेला आहे. बाकी, किस्सा मस्तच. सुबोध, उपयुक्त माहिती.

अनिंद्य 10/09/2018 - 12:44
..... चांदीच्या भांड्यात पाणी लवकर निर्जंतुक होते. .... चांदीच्या भांड्यातले पाणी / भोजन ह्याचा काहीतरी फायदा नक्कीच असावा. माझी आत्या स्वतःसाठी आयुष्यभर फक्त चांदीचा एक ग्लास आणि एक ताटली एवढीच भांडी वापरत असे. ९४ वर्षाचे स्वास्थ्यपूर्ण आयुष्य मिळाले तिला. अर्थात '‘Anecdotal evidence is poor evidence’ हे मान्य आहे.

In reply to by मराठी कथालेखक

अनिंद्य 10/09/2018 - 15:51
इथे तज्ञ सांगतीलच, पण फॉलीक ऍसिड + झिंकचे योग्य प्रमाणातले सप्लिमेंट पुरुषांचा 'स्पर्म काउंट' वाढवण्यासाठी देतात. (वंध्यत्वतज्ञ मित्राकडून मिळालेली माहिती)

हेमंतकुमार 10/09/2018 - 14:16
जननेंद्रियांच्या वाढ व विकासात जस्त मदत करते. तसेच संबंधित हॉर्मोन्सच्या कार्यातही मदत करते. अर्थात यासाठी आहारातून योग्य प्रमाणात मिळालेले जस्त पुरेसे आहे. लैंगिक आसक्तिशी थेट संबंध नाही. वर स्पष्ट केल्याप्रमाणे अप्रत्यक्षपणे म्हणता येईल.

In reply to by हेमंतकुमार

वीर्यात अनेक घटकांवरोबर झींकही असते. पुरुषाला आहारातून स्त्रीपेक्षा जास्त झींक मिळणे गरजेचे असते का?

खिलजि 10/09/2018 - 14:50
माहितीपूर्ण लेख कुमार साहेब .. अभिप्राय नोंदवतो यासाठी कि आपल्याला अजून भविष्यात प्रेरणा मिळत राहावी . इथे या लेखात जे अभिप्राय आलेले आहेत तेही उपयुक्त आहेत . धन्यवाद त्यांनुषंगाने ज्ञानात भरच पडली म्हणायची .. सिद्धेश्वर विलास पाटणकर

वकील साहेब 10/09/2018 - 16:00
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख, खरे सरांनी तांब्याच्या भांड्यातील पाण्याबद्दल दिलेली माहिती सुद्धा उपयोगी आहे. धन्यवाद. पु. ले. शु.

हेमंतकुमार 10/09/2018 - 20:20
मिपा परिवारात व इथल्या चर्चेत तुमचे स्वागत आहे ! सर्वांच्या सहभागाने चर्चा उपयुक्त होत आहे

ट्रम्प 10/09/2018 - 20:32
कुमार साहेब , लोहप्राप्ती साठी लोखंडी कढईत बनवलेल्या भाज्या खाणे चांगले असते असं म्हणतात कढई मूळे लोहप्राप्ती होते का ? आणि ते माहीत असून सुद्धा हल्ली सगळे (नेटकरी , नेटगुरु ) स्टेटस दाखवण्या साठी नॉनस्टिक भांडी वापरतात असं मला वाटतयं .

In reply to by ट्रम्प

सुबोध खरे 10/09/2018 - 21:22
नॉनस्टिक भांडी हि "केवळ" स्टाईल किंवा स्टेटस दाखवण्यासाठीच वापरली जातात असे वाटत नाही. लोखंडी भांडी रोजच्या वापरात नसतील तर त्यावर बारीक गंजाचा थर येतो. शिवाय काही भाज्या लोहामुळे काळ्या पडतात. या शिवाय धिरडे डोसा इ पदार्थ तव्याला चिकटले तर ते खरवडून काढण्याची कट कट काय आहे ते स्वयंपाक घरातील काम करणाऱ्या स्त्रीला माहिती असते. लोखंडी तव्याला एखादी गोष्ट चिकटू नये म्हणून तवा किती तापलेला असावा हे त्याच्या जाडीवर अवलंबून असते आणि त्याचा अंदाज यायला बराच अनुभव लागतो तेंव्हा नवशिक्या माणसाला नॉन स्टिक भांडी फार सोयीची पडतात. जालावर नॉनस्टिक भांड्यांमुळे कर्करोग होतो असे लेख मधून मधून वाचण्यात येतात. त्याला अजून तरी कोणताही पुरावा मिळालेला नाही. खालील दुवे मुळातून वाचून पहा. https://www.cancercouncil.com.au/86095/cancer-information/general-information-cancer-information/cancer-questions-myths/environmental-and-occupational-carcinogens/teflon-cookware-does-not-cause-cancer/ https://www.cancer.org/cancer/cancer-causes/teflon-and-perfluorooctanoic-acid-pfoa.html बाकी लोह मिळण्यासाठी बीडाच्या( लोखंडाच्या) भांड्यात भाज्या किंवा द्रव पदार्थ शिजवणे( ज्यात आम्ल पदार्थ आहे) आवश्यक आहे. भाकरी पोळी सारखे कोरडे पदार्थ शिजवले तर फारसे लोह मिळणार नाही. जिज्ञासूंनी खालील दुवा वाचून पाहावा. https://runnersconnect.net/cast-iron-pan-iron/ लोह मिळवण्याचा तो एक स्रोत असू शकतो परंतु आहारातून लोह मिळ्वण्याला पर्याय होऊ शकत नाही. Some groups of people need more iron than the other. ICMR recommends 9 mg of iron per day for children from 1 to 3 years of age, 13 mg for children from 4 to 6 years of age, 16 mg for 7-9 years of age. The increase in iron requirements with age in children is because of increased iron requirements for skeletal growth, lean body mass and blood expansion in the body. For adolescent boys from 10 to 17 years of age, 21-28 mg of iron per day and for adolescent girls for the same age group, 26-27 mg of iron is recommended. In adolescent age, additional iron is required for the growth spurt (blood volume expansion, increase in haemoglobin concentration and muscle mass) and in females, extra iron is also needed to account for menstrual losses. For adult males, 21 mg of iron and for adult females, 17 mg of iron is recommended. https://www.nestle.in/nhw/nutrition-basics/nutrients/minerals/iron-iodine-zinc

हेमंतकुमार 10/09/2018 - 20:49
होय, लोखंडी कढईमुळे ती काही प्रमाणात नक्की होते. तसेच लोखंडी खलबत्त्यात कुटून चटणी खाणेही उपयुक्त. बाकी, आधुनिक जीवनशैलीतील अनेक गोष्टी आरोग्याशी फारकत घेणाऱ्या आहेत खरे.

गामा पैलवान 10/09/2018 - 21:51
कुमार१, लोह शरीरात शोषलं जाण्याचा वेग किती असतो? मला हृद्विकारामुळे रक्तदाब व नाडीवेग कमी करणारी औषधं घ्यावी लागतात. त्यामुळे उभं राहिलं की चक्कर येते. यावर उपाय म्हणून रक्तचाचणी केली. त्यात लोह कमी आढळून आलं. म्हणून लोहाच्या गोळ्या घ्याव्या लागल्या. तेव्हा चक्कर कमी झाल्यागत वाटली. पुढे रक्तचाचणीत लोह ठीक आल्यावर गोळ्या बंद केल्या. नंतर कधी गोळ्या खायला लागू नयेत म्हणून बीट खाणं सुरू केलं. आजही चक्कर आल्यासारखी वाटली की बीट खातो. एखाद दोन दिवसांत आटोक्यात येते. हा खरोखरीचा परिणाम म्हणावा की छद्मशमन (प्लासिबो) ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हेमंतकुमार 11/09/2018 - 08:22
शोषणवेग च्या ऐवजी शोषण प्रमाण हा शब्द योग्य राहील. अहरातले लोह हे दोन प्रकारचे असते: १. शाकाहारातून मिळणारे लोह हे ‘फेरिक क्षारां ’ च्या रुपात असते. त्याचे शोषण होण्यासाठी मात्र ते ‘फेरस’ स्वरूपात करणे आवश्यक असते. याकामी ‘क’ जीवनसत्व हे मोलाची भूमिका बजावते. म्हणून जेवणामध्ये लिंबाचा समावेश नेहमी आवश्यक आहे. २. याउलट मांसाहारातून मिळणारे लोह हे हीम (फेरस) स्वरूपात असते. त्याचे शोषण हे सहजगत्या व अधिक प्रमाणात होते. समजा आपण १० मिलिग्रॅम इतके लोह आहारात घेतले आहे. तर शाकाहाराच्या बाबतीत त्यातले १ मिलिग्रॅम तर मांसाहाराच्या बाबतीत मात्र २ मिलिग्रॅम एवढे शोषले जाईल.

तांबे, जस्त यावर जनसामान्यांसाठी फारसे लिहिले जात नाही. प्रथमच वाचले. मी जेवणाबरोबर तांबे खातो ही जाहिरात आठवली. एकदा औषधाच्या दुकानात जीवनसत्त्वांच्या नेहमीच्या गोळ्या जस्तासह होत्या म्हणून अडाणीपणाचे उपचार टाळण्यासाठी मी त्या घेतल्या नव्हत्या. तेव्हा ब्रॅन्ड बदलला. असो. अमूल्य माहितीबद्दल धन्यवाद. तांब्याच्या भाड्याबद्दलच्या विश्वासार्ह माहितीबद्दल डॉ खरेंचे आभार. आमच्या घरात गेली अनेक वर्षे सौ तांब्याच्या भांड्यातले पाणी पिते आणि जेवणासाठी वापरते. मला मात्र माठातलेच आवडते. प्लॅस्टीकच्या बाटलीत प्लॅस्टीकचे रेणू घर्षणामुळे बाटली झिजून सुटे होऊन बाटलीतल्या पाण्यात शिरतात असे कुठेसे वाचले होते. त्यामुळे शक्यतो काचेच्याच बाटल्या फ्रीजमध्ये ठेवतो. आता तांब्याच्या भांड्यातले रात्रभर साठवलेले पाणी माठात आणि फ्रीजमधल्या बाटल्यांमध्ये भरीन.

In reply to by हेमंतकुमार

सुबोध खरे 11/09/2018 - 09:56
हा एक सर्वात सोपा उपाय आहे. कारण आजकाल चांदी किंवा तांबं महाग झालं असल्यामुळे उघड्यावर ठेवता येत नाही. यामुळे तांब्याचे किंवा चांदीचे भांडे पिंपात किंवा माठात बुडवून ठेवा. पिंप किंवा माठ रात्री भरून ठेवायचा आणि दिवसभर त्यातील पाणी नि:शंक पणे प्यायचे.

In reply to by दीपक११७७

सुबोध खरे 12/09/2018 - 12:10
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ( SURFACE AREA) हे महत्वाचे ठरते. कारण जितके क्षेत्रफळ जास्त तितके धातूचे आयन जास्त पाण्यात उतरतात आणि त्याप्रमाणे जंतूंचा नाश लवकर होतो. म्हणूनच वर दिलेल्या उदाहरणात( रायगड जिल्ह्यातील) तांब्याचा पातळ पत्रा वापरला आहे.आणि हा पातळ पत्रा साधारण एक वर्षे टिकेल एवढ्याच जाडीचा वापरला आहे जो भानगरात विकला तर फारसे पैसे मिळणार नाहीत. साधारण ८ तास पाण्यात ठेवल्यावर पाणी निर्जंतुक होईल इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ( SURFACE AREA) असेल असा पत्रा वापरला आहे. जितके जास्त जंतू असतील तितके जास्त आयन वापरले जातात आणि अधिक आयन पाण्यात उतरतात. एका विशिष्ट पातळी नंतर पाण्यात उतरणारे आयन आणि धातुकडे परत जाणारे आयन हे एका स्थिर स्थितीत(STEADY STATE) येतात. त्यामुळे पाण्यात अतिरिक्त आयन उतरून आपल्याला विषबाधा होण्याची शक्यता फारच कमी असते. बाकी सोन्या चांदी चे नाणे बुडवून ठेवले तर पृष्ठभागाचे क्षेत्रफळ( SURFACE AREA) कमी असल्याने पाणी निर्जंतुक होण्यासाठी लागणारा वेळ जास्त असू शकेल.

हेमंतकुमार 12/09/2018 - 08:19
काही मुद्दे: १. भांड्याच्या तुलनेत नाण्याचा परिणाम कमी असावा २. तांब्याचे भांडे हा सर्वांना परवडणारा उपाय. ३. सोन्याबद्दल कल्पना नाही. जाणकारांनी खुलासा करावा.

निओ 14/09/2018 - 23:22
कुमारजी माहितीपूर्ण लेखमालेबद्दल आभार. एक शंका. पाण्यासाठीची तांब्याची भांडी धुतली नाही तर त्यावर हिरवट थर चढतो, तो अपायकारक असतो का? किती कालावधी नंतर पाण्याची भांडी धुणे क्रमप्राप्त आहे.

In reply to by निओ

सुबोध खरे 15/09/2018 - 10:32
तांब्याच्या भांड्यावर चढलेला हिरवट थर हा कॉपर हायड्रॉक्साइड आणि कॉपर कार्बोनेटचे मिश्रण असते.( हवेतील आर्द्रता, कार्बन डाय ऑक्साईड आणि ऑक्सिजन बरोबर झालेली क्रिया). कमी प्रमाणात याचा मानवी शरीरावर फारसा परिणाम होत नाही. परंतु काही लोकांमध्ये तांब्याची उत्सर्जन क्रिया अनुवांशिक आजारामुळे व्यवस्थित होत नाही अशा लोकं याचा परिणाम जाणवू शकतो. सर्व सामान्य माणसांना याचा फारसा त्रास होत नाही.

palambar 26/09/2018 - 21:42
३. वास व चव या संवेदनावर परिणाम" ********************** मला कॅल्शिअम व b12, D व्हिटॅमिनची कमतरता डिसेंबर मधे कळली, पण मला पूर्वी इतका वास पटकन येत नाही हे मला जाणवले. यात जस्ताच्या कमतरते मुळे असे होत असेल का? त्याची काही वेगळी टेस्ट करता येते का?

हेमंतकुमार 26/09/2018 - 21:58
तुमच्या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणी करूनच द्यावे लागेल. हे मुद्दे बघा: १. पचनसंस्थेचा दीर्घकाळ आजार आहे का ? २. वय ६० चे पुढे ? ३. शुद्ध शाकाहारी ? जस्ता ची रक्तपातळी ही चाचणी फारशी निर्णायक व विश्वासार्ह नसते

हेमंतकुमार 11/04/2020 - 10:40
सध्या जस्त हा धातू एकदम प्रकाशझोतात आलेला आहे. अर्थातच त्याच्या विषाणूविरोधी गुणधर्मामुळे. गेली अनेक वर्षे त्याच्यावर संशोधन चालू आहे. त्याचे २ विशेष गुणधर्म असे: १. पेशींतील विषाणूची वाढ रोखणे २. आपली विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती वाढवणे. कोविद१९ च्या रुग्णांवर त्याचे प्रयोग जगभरात सुरु आहेत. त्यांना लवकर यश येवो ही सदिच्छा !

हेमंतकुमार 16/04/2020 - 09:53
करोना २ हा विषाणू कोणत्या पृष्ठभागावर किती काळ टिकतो याबद्दलचे संशोधन सध्या जोरात आहे. एका अभ्यासात स्टील, प्लास्टिक आणि तांबे यांची तुलना केली गेली. त्याचा निष्कर्ष असा , की तांब्यावरून तो ४ तासात नाहीसा होतो. बाकीच्यांवर मात्र तो बराच अधिक काळ राहतो. https://www.nejm.org/doi/full/10.1056/NEJMc2004973 यानिमित्ताने तांब्याचे भांड्यात पाणी ठेवायचे महत्व अधोरेखित झाले !

टर्मीनेटर 10/09/2018 - 11:12
जस्ताचे शरीरातील प्रमाण वाढले तर काय काय परिणाम होतात ? ओळखीतल्या एक महिला शरीरातील जस्ताचे (झिंक) प्रमाण वाढल्याने कित्येक महिने आजारी होत्या. आयात केलेली अत्यंत महागडी औषधे घ्यावी लागली त्यांना उपचारा दरम्यान.

अनिंद्य 10/09/2018 - 11:33
खजिन्याचा हा वाटाही मौल्यवान ! एक प्रश्न :- सुंदर त्वचेसाठी 'झिंक रिच' सौंदर्य प्रसाधनांचा सुळसुळाट झालेला बघितला आहे. खरंच काही संबंध असतो का ? पु ले शु, अनिंद्य

In reply to by अनिंद्य

हेमंतकुमार 10/09/2018 - 12:02
सुंदर त्वचेसाठी 'झिंक रिच' सौंदर्य प्रसाधनांचा सुळसुळाट >>>> जस्त हे त्वचेचे अखंडत्व राखते तसेच जखम लवकर भरायला मदत करते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे ते “सौंदर्यास” मदत करते इतपत म्हणता येईल.

In reply to by हेमंतकुमार

अभ्या.. 10/09/2018 - 12:11
स्कीन डिसीझ, खाज वगैरेवर झिंक ऑक्साईड असलेली बरीचशी ऑइन्टमेंटस, लोशन्स असतात पण त्यांची खूप लोकांना (मला पण आहे) अ‍ॅलर्जी असते ना?

In reply to by अभ्या..

हेमंतकुमार 10/09/2018 - 12:31
होय, काही लोकांना अशा मलमांची allergy असते. तिची तीव्रता व्यक्तीसापेक्ष आहे. काही वेळेस आशा मलमांतील इतर काही रसायनांमुळेही त्रास होऊ शकतो.

हेमंतकुमार 10/09/2018 - 11:39
वरील सर्व नियमित प्रतिसादकांचे आभार . जस्ताचे शरीरातील प्रमाण वाढले तर काय काय परिणाम होतात? >>> जस्ताची घातकता ही निव्वळ आहारातून होत नाही. जस्ताच्या वाफा श्वसनातून जाणे किंवा जस्तयुक्त क्षारांचे सेवन केल्यास विषबाधा होते. त्यामुळे रुग्णास ताप, उलट्या, पोटात मुरडा येणे व जुलाब हे त्रास होतात.

सुबोध खरे 10/09/2018 - 11:41
जर पिण्याचे पाणी तांब्याच्या पात्रात १६ तास ठेवले तर त्यामुळे त्यातील पचनसंस्था बिघडवणाऱ्या काही जंतूंचा नाश होतो असे दिसले आहे. पिण्याचे पाणी जर १२ तास तांब्याच्या पात्रात ठेवले तर त्यातील सर्व जंतू मरतात असे माझ्या सासर्यांनी दाखवुन दिलॆ आहे. यासाठी त्यांनी विविध ठिकाणी विहिरीतील पाणी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवून सकाळी ते पाणी मेट्रोपोलीस या प्रयोगशालेत पृथक्करणासाठी दिले असता १००% पाण्यातील जाणूनच नाश होतो असे आढळले. हे निष्कर्ष त्यांनी दाखवून रोटरी क्लब इंटरनॅशनल कडून निधी मिळवून रायगड जिल्ह्यातील अनेक आदिवासी गावात साध्या पाण्याचे फिल्टर बसवून दिले. या फिल्टर मध्ये खालच्या भांड्यात तांब्याचा पातळ पत्रा बसविला आहे जो एक वर्ष पर्यंत चालतो. सुरुवातीला काही तांब्याचे फिल्टर दान केले असता आदिवासी लोकांनी ते भंगारात विकून ते पैसे दारूत उडवले म्हणून असा पातळ पत्रा बसवावा लागला. आमचे सासरे हे CSMCRI (Central Salt & Marine Chemicals Research Institute)या भावनगर येथील COUNCIL OF SCIENTIFIC & INDUSTRIAL RESEARCH च्या अंतर्भूत शास्त्रीय प्रयोशाळेत शास्त्रज्ञ होते नि त्यांनी निरिंद्रिय रसायनशास्त्र(inorganic chemistry) मध्ये समुद्री रसायनशास्त्रात पी एच डी केली होती. तांब्यापेक्षा चांदीची जंतुनाशक शक्ती बरीच जास्त आहे. त्यामुळे तांब्यापेक्षा चांदीच्या भांड्यात पाणी लवकर निर्जंतुक होते. हाच आधार घेऊन टाटा यांनी टाटा स्वच्छ हा वॉटर फिल्टर काढला आहे ज्यात सिल्व्हर नॅनो तंत्रज्ञान वापरलेले आहे.

In reply to by सुबोध खरे

टर्मीनेटर 10/09/2018 - 11:56
अरे वाह! छान कार्य केलंय तुमच्या सासऱ्यांनी. चांदी बद्दलची माहितीही आवडली.

In reply to by सुबोध खरे

सुचिता१ 14/09/2018 - 00:38
आमच्या घरी आजी च्या प्रथे नुसार , मातीच्या माठात , एक तांब्याचा गडु टाकुन ठेवतात. त्याचा कितपत उपयोग होत असेल. चांदी चा गडु पण टाकला तर उपयोग होइल का ?

In reply to by सुचिता१

हेमंतकुमार 14/09/2018 - 08:41
त्या दोन्हींचा उपयोग नक्की होईल. अर्थात चांदीबद्दल माझा अभ्यास नाही. तांबे व चांदी यांचा तुलनात्मक अभ्यास कोणी केला असल्यास जाणून घेण्यास उत्सुक.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 14/09/2018 - 20:46
तांब्यापेक्षा चांदीची जंतुनाशक शक्ती बरीच जास्त आहे. त्यामुळे तांब्यापेक्षा चांदीच्या भांड्यात पाणी लवकर निर्जंतुक होते. असे मी पूर्वी वाचल्याचे आठवते परंतु परत जालावर खोदकाम केल्यावर हे चूक आहे असे आढळले.स्थिती उलट आहे. तांबे चांदीपेक्षा जास्त चांगले जंतुनाशक आहे. चुकीची माहिती दिल्याबद्दल क्षमस्व. http://blog.eoscu.com/blog/silver-vs-copper-which-is-the-better-biocide-0 http://blog.eoscu.com/blog/silver-vs-copper-which-is-the-better-biocide-1 तांबे हे चांदीपेक्षा जास्त चांगले जंतुनाशक आहे म्हणून रुग्णालयात किंवा इतर ठिकाणी जेथे जंतुसंसर्ग होण्याची शक्यता आहे उदा. दरवाज्याच्या मुठी, रुग्णांनी वापरलेली भांडी, संडासमधील बार, हॅन्डलस इ.-- तेथे तांब्याचे किंवा पितळेच्या वस्तू वापरल्यास जंतुसंसर्ग कमी होतो हे आढळले आहे. पितळेच्या भांड्यात ठेवलेले पाणी काही तासात निर्जंतुक होते असे आढळले आहे.

In reply to by हेमंतकुमार

हेमंतकुमार 09/08/2021 - 09:37
जलशुद्धीकरणचे नवे स्वदेशी तंत्रज्ञान पुण्यातील एनसीएलने विकसित केले आहे. स्वस्तिक असे त्याचे नाव असून या प्रक्रियेत सर्व नैसर्गिक वनस्पती आणि तेलांचा वापर केलेला आहे.

माहिती थोडी अपुरी वाटली. लोहासारख्या महत्वपुर्ण खनिजाची अधिक माहिती अपेक्षित होती. विशेषतः ते मोठ्या प्रमाणात कशातून मिळेल ? तसेच शरिरातील जस्त कमी झाले तर हाडे विशेषतः पायाची दुखतात, त्यासाठी बदाम खाणे हा उत्तम मार्ग. बदामामधून बर्‍यापैकी जस्त मिळते. लोह या खनिजाबाबत चर्चा सुरु आहे तर एक वाचलेला किस्सा लिहीतो ( संदर्भ- धातुंच्या नवलकथा- ले. से. विनेत्स्की ) एका प्रेमिकाने आपल्या प्रेयसीला जगावेगळी भेट देण्यासाठी स्वताच्या शरीरातील रक्तापासून लोह वेगळे काढुन त्याची अंगठी बनविण्याचा प्रयत्न केला, पण अंगठी बनविण्याईतके मानवी शरीरात लोह नसल्याने त्याचा प्रयत्न अर्थातच फसला आणि अ‍ॅनिमियाशिवाय हाती काही आले नाही.

हेमंतकुमार 10/09/2018 - 12:07
लोहासारख्या महत्वपुर्ण खनिजाची अधिक माहिती अपेक्षित होती. >>>>>> ती माझ्या यापूर्वी च्या हिमोग्लोबिन च्या लेखात आलेली आहे म्हणून इथे पुनरुक्ती केली नाही . त्या लेखाचा दुवा या लेखात दिलेला आहे. बाकी, किस्सा मस्तच. सुबोध, उपयुक्त माहिती.

अनिंद्य 10/09/2018 - 12:44
..... चांदीच्या भांड्यात पाणी लवकर निर्जंतुक होते. .... चांदीच्या भांड्यातले पाणी / भोजन ह्याचा काहीतरी फायदा नक्कीच असावा. माझी आत्या स्वतःसाठी आयुष्यभर फक्त चांदीचा एक ग्लास आणि एक ताटली एवढीच भांडी वापरत असे. ९४ वर्षाचे स्वास्थ्यपूर्ण आयुष्य मिळाले तिला. अर्थात '‘Anecdotal evidence is poor evidence’ हे मान्य आहे.

In reply to by मराठी कथालेखक

अनिंद्य 10/09/2018 - 15:51
इथे तज्ञ सांगतीलच, पण फॉलीक ऍसिड + झिंकचे योग्य प्रमाणातले सप्लिमेंट पुरुषांचा 'स्पर्म काउंट' वाढवण्यासाठी देतात. (वंध्यत्वतज्ञ मित्राकडून मिळालेली माहिती)

हेमंतकुमार 10/09/2018 - 14:16
जननेंद्रियांच्या वाढ व विकासात जस्त मदत करते. तसेच संबंधित हॉर्मोन्सच्या कार्यातही मदत करते. अर्थात यासाठी आहारातून योग्य प्रमाणात मिळालेले जस्त पुरेसे आहे. लैंगिक आसक्तिशी थेट संबंध नाही. वर स्पष्ट केल्याप्रमाणे अप्रत्यक्षपणे म्हणता येईल.

In reply to by हेमंतकुमार

वीर्यात अनेक घटकांवरोबर झींकही असते. पुरुषाला आहारातून स्त्रीपेक्षा जास्त झींक मिळणे गरजेचे असते का?

खिलजि 10/09/2018 - 14:50
माहितीपूर्ण लेख कुमार साहेब .. अभिप्राय नोंदवतो यासाठी कि आपल्याला अजून भविष्यात प्रेरणा मिळत राहावी . इथे या लेखात जे अभिप्राय आलेले आहेत तेही उपयुक्त आहेत . धन्यवाद त्यांनुषंगाने ज्ञानात भरच पडली म्हणायची .. सिद्धेश्वर विलास पाटणकर

वकील साहेब 10/09/2018 - 16:00
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख, खरे सरांनी तांब्याच्या भांड्यातील पाण्याबद्दल दिलेली माहिती सुद्धा उपयोगी आहे. धन्यवाद. पु. ले. शु.

हेमंतकुमार 10/09/2018 - 20:20
मिपा परिवारात व इथल्या चर्चेत तुमचे स्वागत आहे ! सर्वांच्या सहभागाने चर्चा उपयुक्त होत आहे

ट्रम्प 10/09/2018 - 20:32
कुमार साहेब , लोहप्राप्ती साठी लोखंडी कढईत बनवलेल्या भाज्या खाणे चांगले असते असं म्हणतात कढई मूळे लोहप्राप्ती होते का ? आणि ते माहीत असून सुद्धा हल्ली सगळे (नेटकरी , नेटगुरु ) स्टेटस दाखवण्या साठी नॉनस्टिक भांडी वापरतात असं मला वाटतयं .

In reply to by ट्रम्प

सुबोध खरे 10/09/2018 - 21:22
नॉनस्टिक भांडी हि "केवळ" स्टाईल किंवा स्टेटस दाखवण्यासाठीच वापरली जातात असे वाटत नाही. लोखंडी भांडी रोजच्या वापरात नसतील तर त्यावर बारीक गंजाचा थर येतो. शिवाय काही भाज्या लोहामुळे काळ्या पडतात. या शिवाय धिरडे डोसा इ पदार्थ तव्याला चिकटले तर ते खरवडून काढण्याची कट कट काय आहे ते स्वयंपाक घरातील काम करणाऱ्या स्त्रीला माहिती असते. लोखंडी तव्याला एखादी गोष्ट चिकटू नये म्हणून तवा किती तापलेला असावा हे त्याच्या जाडीवर अवलंबून असते आणि त्याचा अंदाज यायला बराच अनुभव लागतो तेंव्हा नवशिक्या माणसाला नॉन स्टिक भांडी फार सोयीची पडतात. जालावर नॉनस्टिक भांड्यांमुळे कर्करोग होतो असे लेख मधून मधून वाचण्यात येतात. त्याला अजून तरी कोणताही पुरावा मिळालेला नाही. खालील दुवे मुळातून वाचून पहा. https://www.cancercouncil.com.au/86095/cancer-information/general-information-cancer-information/cancer-questions-myths/environmental-and-occupational-carcinogens/teflon-cookware-does-not-cause-cancer/ https://www.cancer.org/cancer/cancer-causes/teflon-and-perfluorooctanoic-acid-pfoa.html बाकी लोह मिळण्यासाठी बीडाच्या( लोखंडाच्या) भांड्यात भाज्या किंवा द्रव पदार्थ शिजवणे( ज्यात आम्ल पदार्थ आहे) आवश्यक आहे. भाकरी पोळी सारखे कोरडे पदार्थ शिजवले तर फारसे लोह मिळणार नाही. जिज्ञासूंनी खालील दुवा वाचून पाहावा. https://runnersconnect.net/cast-iron-pan-iron/ लोह मिळवण्याचा तो एक स्रोत असू शकतो परंतु आहारातून लोह मिळ्वण्याला पर्याय होऊ शकत नाही. Some groups of people need more iron than the other. ICMR recommends 9 mg of iron per day for children from 1 to 3 years of age, 13 mg for children from 4 to 6 years of age, 16 mg for 7-9 years of age. The increase in iron requirements with age in children is because of increased iron requirements for skeletal growth, lean body mass and blood expansion in the body. For adolescent boys from 10 to 17 years of age, 21-28 mg of iron per day and for adolescent girls for the same age group, 26-27 mg of iron is recommended. In adolescent age, additional iron is required for the growth spurt (blood volume expansion, increase in haemoglobin concentration and muscle mass) and in females, extra iron is also needed to account for menstrual losses. For adult males, 21 mg of iron and for adult females, 17 mg of iron is recommended. https://www.nestle.in/nhw/nutrition-basics/nutrients/minerals/iron-iodine-zinc

हेमंतकुमार 10/09/2018 - 20:49
होय, लोखंडी कढईमुळे ती काही प्रमाणात नक्की होते. तसेच लोखंडी खलबत्त्यात कुटून चटणी खाणेही उपयुक्त. बाकी, आधुनिक जीवनशैलीतील अनेक गोष्टी आरोग्याशी फारकत घेणाऱ्या आहेत खरे.

गामा पैलवान 10/09/2018 - 21:51
कुमार१, लोह शरीरात शोषलं जाण्याचा वेग किती असतो? मला हृद्विकारामुळे रक्तदाब व नाडीवेग कमी करणारी औषधं घ्यावी लागतात. त्यामुळे उभं राहिलं की चक्कर येते. यावर उपाय म्हणून रक्तचाचणी केली. त्यात लोह कमी आढळून आलं. म्हणून लोहाच्या गोळ्या घ्याव्या लागल्या. तेव्हा चक्कर कमी झाल्यागत वाटली. पुढे रक्तचाचणीत लोह ठीक आल्यावर गोळ्या बंद केल्या. नंतर कधी गोळ्या खायला लागू नयेत म्हणून बीट खाणं सुरू केलं. आजही चक्कर आल्यासारखी वाटली की बीट खातो. एखाद दोन दिवसांत आटोक्यात येते. हा खरोखरीचा परिणाम म्हणावा की छद्मशमन (प्लासिबो) ? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हेमंतकुमार 11/09/2018 - 08:22
शोषणवेग च्या ऐवजी शोषण प्रमाण हा शब्द योग्य राहील. अहरातले लोह हे दोन प्रकारचे असते: १. शाकाहारातून मिळणारे लोह हे ‘फेरिक क्षारां ’ च्या रुपात असते. त्याचे शोषण होण्यासाठी मात्र ते ‘फेरस’ स्वरूपात करणे आवश्यक असते. याकामी ‘क’ जीवनसत्व हे मोलाची भूमिका बजावते. म्हणून जेवणामध्ये लिंबाचा समावेश नेहमी आवश्यक आहे. २. याउलट मांसाहारातून मिळणारे लोह हे हीम (फेरस) स्वरूपात असते. त्याचे शोषण हे सहजगत्या व अधिक प्रमाणात होते. समजा आपण १० मिलिग्रॅम इतके लोह आहारात घेतले आहे. तर शाकाहाराच्या बाबतीत त्यातले १ मिलिग्रॅम तर मांसाहाराच्या बाबतीत मात्र २ मिलिग्रॅम एवढे शोषले जाईल.

तांबे, जस्त यावर जनसामान्यांसाठी फारसे लिहिले जात नाही. प्रथमच वाचले. मी जेवणाबरोबर तांबे खातो ही जाहिरात आठवली. एकदा औषधाच्या दुकानात जीवनसत्त्वांच्या नेहमीच्या गोळ्या जस्तासह होत्या म्हणून अडाणीपणाचे उपचार टाळण्यासाठी मी त्या घेतल्या नव्हत्या. तेव्हा ब्रॅन्ड बदलला. असो. अमूल्य माहितीबद्दल धन्यवाद. तांब्याच्या भाड्याबद्दलच्या विश्वासार्ह माहितीबद्दल डॉ खरेंचे आभार. आमच्या घरात गेली अनेक वर्षे सौ तांब्याच्या भांड्यातले पाणी पिते आणि जेवणासाठी वापरते. मला मात्र माठातलेच आवडते. प्लॅस्टीकच्या बाटलीत प्लॅस्टीकचे रेणू घर्षणामुळे बाटली झिजून सुटे होऊन बाटलीतल्या पाण्यात शिरतात असे कुठेसे वाचले होते. त्यामुळे शक्यतो काचेच्याच बाटल्या फ्रीजमध्ये ठेवतो. आता तांब्याच्या भांड्यातले रात्रभर साठवलेले पाणी माठात आणि फ्रीजमधल्या बाटल्यांमध्ये भरीन.

In reply to by हेमंतकुमार

सुबोध खरे 11/09/2018 - 09:56
हा एक सर्वात सोपा उपाय आहे. कारण आजकाल चांदी किंवा तांबं महाग झालं असल्यामुळे उघड्यावर ठेवता येत नाही. यामुळे तांब्याचे किंवा चांदीचे भांडे पिंपात किंवा माठात बुडवून ठेवा. पिंप किंवा माठ रात्री भरून ठेवायचा आणि दिवसभर त्यातील पाणी नि:शंक पणे प्यायचे.

In reply to by दीपक११७७

सुबोध खरे 12/09/2018 - 12:10
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ( SURFACE AREA) हे महत्वाचे ठरते. कारण जितके क्षेत्रफळ जास्त तितके धातूचे आयन जास्त पाण्यात उतरतात आणि त्याप्रमाणे जंतूंचा नाश लवकर होतो. म्हणूनच वर दिलेल्या उदाहरणात( रायगड जिल्ह्यातील) तांब्याचा पातळ पत्रा वापरला आहे.आणि हा पातळ पत्रा साधारण एक वर्षे टिकेल एवढ्याच जाडीचा वापरला आहे जो भानगरात विकला तर फारसे पैसे मिळणार नाहीत. साधारण ८ तास पाण्यात ठेवल्यावर पाणी निर्जंतुक होईल इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ( SURFACE AREA) असेल असा पत्रा वापरला आहे. जितके जास्त जंतू असतील तितके जास्त आयन वापरले जातात आणि अधिक आयन पाण्यात उतरतात. एका विशिष्ट पातळी नंतर पाण्यात उतरणारे आयन आणि धातुकडे परत जाणारे आयन हे एका स्थिर स्थितीत(STEADY STATE) येतात. त्यामुळे पाण्यात अतिरिक्त आयन उतरून आपल्याला विषबाधा होण्याची शक्यता फारच कमी असते. बाकी सोन्या चांदी चे नाणे बुडवून ठेवले तर पृष्ठभागाचे क्षेत्रफळ( SURFACE AREA) कमी असल्याने पाणी निर्जंतुक होण्यासाठी लागणारा वेळ जास्त असू शकेल.

हेमंतकुमार 12/09/2018 - 08:19
काही मुद्दे: १. भांड्याच्या तुलनेत नाण्याचा परिणाम कमी असावा २. तांब्याचे भांडे हा सर्वांना परवडणारा उपाय. ३. सोन्याबद्दल कल्पना नाही. जाणकारांनी खुलासा करावा.

निओ 14/09/2018 - 23:22
कुमारजी माहितीपूर्ण लेखमालेबद्दल आभार. एक शंका. पाण्यासाठीची तांब्याची भांडी धुतली नाही तर त्यावर हिरवट थर चढतो, तो अपायकारक असतो का? किती कालावधी नंतर पाण्याची भांडी धुणे क्रमप्राप्त आहे.

In reply to by निओ

सुबोध खरे 15/09/2018 - 10:32
तांब्याच्या भांड्यावर चढलेला हिरवट थर हा कॉपर हायड्रॉक्साइड आणि कॉपर कार्बोनेटचे मिश्रण असते.( हवेतील आर्द्रता, कार्बन डाय ऑक्साईड आणि ऑक्सिजन बरोबर झालेली क्रिया). कमी प्रमाणात याचा मानवी शरीरावर फारसा परिणाम होत नाही. परंतु काही लोकांमध्ये तांब्याची उत्सर्जन क्रिया अनुवांशिक आजारामुळे व्यवस्थित होत नाही अशा लोकं याचा परिणाम जाणवू शकतो. सर्व सामान्य माणसांना याचा फारसा त्रास होत नाही.

palambar 26/09/2018 - 21:42
३. वास व चव या संवेदनावर परिणाम" ********************** मला कॅल्शिअम व b12, D व्हिटॅमिनची कमतरता डिसेंबर मधे कळली, पण मला पूर्वी इतका वास पटकन येत नाही हे मला जाणवले. यात जस्ताच्या कमतरते मुळे असे होत असेल का? त्याची काही वेगळी टेस्ट करता येते का?

हेमंतकुमार 26/09/2018 - 21:58
तुमच्या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष वैद्यकीय तपासणी करूनच द्यावे लागेल. हे मुद्दे बघा: १. पचनसंस्थेचा दीर्घकाळ आजार आहे का ? २. वय ६० चे पुढे ? ३. शुद्ध शाकाहारी ? जस्ता ची रक्तपातळी ही चाचणी फारशी निर्णायक व विश्वासार्ह नसते

हेमंतकुमार 11/04/2020 - 10:40
सध्या जस्त हा धातू एकदम प्रकाशझोतात आलेला आहे. अर्थातच त्याच्या विषाणूविरोधी गुणधर्मामुळे. गेली अनेक वर्षे त्याच्यावर संशोधन चालू आहे. त्याचे २ विशेष गुणधर्म असे: १. पेशींतील विषाणूची वाढ रोखणे २. आपली विषाणूविरोधी प्रतिकारशक्ती वाढवणे. कोविद१९ च्या रुग्णांवर त्याचे प्रयोग जगभरात सुरु आहेत. त्यांना लवकर यश येवो ही सदिच्छा !

हेमंतकुमार 16/04/2020 - 09:53
करोना २ हा विषाणू कोणत्या पृष्ठभागावर किती काळ टिकतो याबद्दलचे संशोधन सध्या जोरात आहे. एका अभ्यासात स्टील, प्लास्टिक आणि तांबे यांची तुलना केली गेली. त्याचा निष्कर्ष असा , की तांब्यावरून तो ४ तासात नाहीसा होतो. बाकीच्यांवर मात्र तो बराच अधिक काळ राहतो. https://www.nejm.org/doi/full/10.1056/NEJMc2004973 यानिमित्ताने तांब्याचे भांड्यात पाणी ठेवायचे महत्व अधोरेखित झाले !
(खजिन्यांचा खजिना : लेखांक ६ ) लेखमालेच्या या भागात आपण लोह, तांबे आणि जस्त या तीन रंगीत धातूंबद्दल जाणून घेऊ. लोह शरीरातील लोह हे मुख्यतः हिमोग्लोबिन या लालपेशीतील प्रथिनात साठवलेले असते. हिमोग्लोबिनवर स्वतंत्र लेख मी यापूर्वीच लिहिलेला आहे. तो इथे आहे : https://www.misalpav.com/node/41474. त्यात लोहाचे स्त्रोत वगैरे माहिती विस्ताराने आहे. त्याव्यतिरीक्त असलेली लोहाची माहिती आता देतो. लालपेशीचे आयुष्य साधारण १२० दिवस असते. शरीरात रोज २०० अब्ज लालपेशी मरतात आणि त्यांची जागा नव्या पेशी घेतात. मृत पेशींतील लोह हे अजिबात वाया घालवले जात नाही.