मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ह्या पेक्षा बेहत्तर परंपरा हवीच कशाला?

श्रीकृष्ण सामंत ·

योगी९०० 29/03/2009 - 12:19
आणि मग माझ्या लक्षात आलं की बहुदा सध्याच्या माझ्या विद्दार्थ्याकडून अशी अपेक्षा होणे न लगे.त्या खेळाडू सारखं ह्यांना नावाजायचं जरा कठीणच आहे.ती अवस्था माझ्या मनात चिन्ता निर्माण करणार ह्याची लाज वाटायची पण तसं व्हायचं. आणि " ह्याच त्या माझ्या शिक्षीका ज्यांच्या बद्दल मी तुला सांगत होते,ज्यांनी मला प्रचंड सहाय्य केलं." मी माझ्या मूर्खपणावर जवळ जवळ मनात रडले. हे जरा कळलं नाही. कोठला मूर्खपणा? खादाडमाऊ

In reply to by योगी९००

हलो खादाडमाऊ, अलका म्हणाली, "मी जर म्हणाले ही मुलगी वर्गात मला रोज ताप द्दायची तर ती अतिशयोक्ती होवू नये.मी बरेच वेळां तिच्याशी बेचैन असायची.कधी कधी मला मनात यायचं की हिच्या मनात माझ्याविषयीची छबी कशी राहत असेल.?" ह्याचा संदर्भ अलकाच्या डोक्यात असावा.पण ज्यावेळेला ती तरूण मुलगी आपल्या बरोबरच्या मित्राला म्हणाली, " " ह्याच त्या माझ्या शिक्षीका ज्यांच्या बद्दल मी तुला सांगत होते,ज्यांनी मला प्रचंड सहाय्य केलं." हे तिच्या तोंडून इतक्या वर्षानी ऐकल्यावर ह्या विध्यार्थीनी बद्दल जो समज होता की"माझ्याविषयीची छबी कशी राहत असेल.?" हा विचार त्यावेळी अलकच्या मनात आला होता याची तिला आठवण येऊन, "मी माझ्या मूर्खपणावर जवळ जवळ मनात रडले." तो मुर्खपणा. आपल्या प्रश्ना बद्दल आणि प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

हलो खादाडभाऊ , आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर नंतर देतो. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

हलो खादाडभाऊ, "आणि मग माझ्या लक्षात आलं की बहुदा सध्याच्या माझ्या विद्दार्थ्याकडून अशी अपेक्षा होणे न लगे.त्या खेळाडू सारखं ह्यांना नावाजायचं जरा कठीणच आहे.ती अवस्था माझ्या मनात चिन्ता निर्माण करणार ह्याची लाज वाटायची पण तसं व्हायचं." आपल्या प्रतिक्रितल्या ह्या पहिल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण असं आहे,की तो क्रिकेटपटू अलकाच्या शिक्षीकेच्या पेशातल्या पूर्वीच्या शाळेतला होता.तसे आता नवीन विद्दार्थी./विद्दार्थीनी "होणे न लगे." असं वाटून अलकाने ते उद्गार काढले असावेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

योगी९०० 29/03/2009 - 12:19
आणि मग माझ्या लक्षात आलं की बहुदा सध्याच्या माझ्या विद्दार्थ्याकडून अशी अपेक्षा होणे न लगे.त्या खेळाडू सारखं ह्यांना नावाजायचं जरा कठीणच आहे.ती अवस्था माझ्या मनात चिन्ता निर्माण करणार ह्याची लाज वाटायची पण तसं व्हायचं. आणि " ह्याच त्या माझ्या शिक्षीका ज्यांच्या बद्दल मी तुला सांगत होते,ज्यांनी मला प्रचंड सहाय्य केलं." मी माझ्या मूर्खपणावर जवळ जवळ मनात रडले. हे जरा कळलं नाही. कोठला मूर्खपणा? खादाडमाऊ

In reply to by योगी९००

हलो खादाडमाऊ, अलका म्हणाली, "मी जर म्हणाले ही मुलगी वर्गात मला रोज ताप द्दायची तर ती अतिशयोक्ती होवू नये.मी बरेच वेळां तिच्याशी बेचैन असायची.कधी कधी मला मनात यायचं की हिच्या मनात माझ्याविषयीची छबी कशी राहत असेल.?" ह्याचा संदर्भ अलकाच्या डोक्यात असावा.पण ज्यावेळेला ती तरूण मुलगी आपल्या बरोबरच्या मित्राला म्हणाली, " " ह्याच त्या माझ्या शिक्षीका ज्यांच्या बद्दल मी तुला सांगत होते,ज्यांनी मला प्रचंड सहाय्य केलं." हे तिच्या तोंडून इतक्या वर्षानी ऐकल्यावर ह्या विध्यार्थीनी बद्दल जो समज होता की"माझ्याविषयीची छबी कशी राहत असेल.?" हा विचार त्यावेळी अलकच्या मनात आला होता याची तिला आठवण येऊन, "मी माझ्या मूर्खपणावर जवळ जवळ मनात रडले." तो मुर्खपणा. आपल्या प्रश्ना बद्दल आणि प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

हलो खादाडभाऊ , आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर नंतर देतो. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

हलो खादाडभाऊ, "आणि मग माझ्या लक्षात आलं की बहुदा सध्याच्या माझ्या विद्दार्थ्याकडून अशी अपेक्षा होणे न लगे.त्या खेळाडू सारखं ह्यांना नावाजायचं जरा कठीणच आहे.ती अवस्था माझ्या मनात चिन्ता निर्माण करणार ह्याची लाज वाटायची पण तसं व्हायचं." आपल्या प्रतिक्रितल्या ह्या पहिल्या प्रश्नाचं स्पष्टीकरण असं आहे,की तो क्रिकेटपटू अलकाच्या शिक्षीकेच्या पेशातल्या पूर्वीच्या शाळेतला होता.तसे आता नवीन विद्दार्थी./विद्दार्थीनी "होणे न लगे." असं वाटून अलकाने ते उद्गार काढले असावेत. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
अलका आमोणकरला मी एक सुसंस्कृत शिक्षीका म्हणून मानतो.कोकणातल्या एका खेड्यात ती तन्मयतेने एका शाळेत शिक्षीका म्हणून काम करायची.आणि अजूनही करते.ती एकदा आमच्या घरी आली होती.मी तिला सहजच म्हणालो, "काय गं अलका,तू इतकी वर्षं शाळेत शिकवतेस, खेड्यातल्या शाळेतल्या मुलांच्या आणि शहरी वातावरणातल्या मुलांच्या ज्ञान संपादनाच्या दृष्टीने काय अपेक्षां असतात?" अलकाला नाहितरी शाळेबद्दलचे विषय घेऊन चर्चा करायला खूपच दिलचस्पी आहे हे मला माहित होतं. लागलीच ती मला म्हणाली, मी जरी माझ्या कामावर प्रेम करीत असले तरी तसं करणं एकदम सोपं नाही.मी आठवीच्या इयत्तेतल्या मुलांना शिकवते.त्या मुलांची शिकायची हौस खूपच आहे.एखाद्

डरना मना है

मराठमोळा ·

योगी९०० 28/03/2009 - 16:38
आयला.. फारच छान लिहिलयं. वाचताना मला ही थोडी भिती वाटली. तुमची काय अवस्था झाली असेल ते समजू शकतो. एकदा असेच मी रात्री घरी एकटा झोपलो असताना मध्येच जाग आली आणि पाहीले तर कोणीतरी माझ्या रुमचा दिवा लावला होता. मला जाम भिती वाटली. पहिल्यांदा वाटले की चोरबिर आले असावेत पण बेडरूमचा दरवाजा बंद होता त्यामुळे नक्की काय ते समजत नव्हते. तेवढ्यात एक पाल दिव्याच्या बटणापासून थोड्या दुर अंतरावर बघितली आणि पालीमुळे दिवा लागला असावा अशी समजूत करून घेतली. दुसराही असाच एक प्रसंग-होतो.रात्री बेडरूम मध्ये एकटाच झोपलो होतो. जवळच एक खुर्ची होती. झोप तशी लागतच होती आणि अचानक कोणीतरी खुर्चीवर बसल्यावर आवाज येतो ना तसा एक आवाज झाला. मला दरदरून घाम फुटला. तोंडातून एक शब्द फुटेना. (दातखिळ बसणे यालाच म्हणतात काय?). जवळजवळ ३-४ मिनीटे अशाच अवस्थेत होतो. (हा इतका कालावधी सुद्धा खुप मोठा वाटतो.). नंतर कसे काय कोणास ठावूक तोंडातून दत्तगुरूंचे नाव बाहेर आले आणि एकदम मोकळे वाटले. २ मिनीटांनी ऊठलो आणि दिवा लावला. खुर्चीत कोणीच नव्हते (कसे कोण असणार?) . आज हे लिहिताना मला हसू येतेय पण त्यावेळी माझी फारच तंतरलेली होती. अजूनही मी कधी एकटा झोपणार असलो तर माझ्या बेडरूम मध्ये एकही खुर्ची ठेवत नाही. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

दशानन 28/03/2009 - 16:55
मागील महीन्यात माझ्या सोबत पण असेच काही झाले होते, मामाच्या फार्म हाऊस वर रात्री पार्टी करुन मस्त पैकी झोपलो होतो, फार्म हाऊस हा शहरा बाहेर व जवळ पासची वस्ती देखील तीन-चार किलो मिटर दुरवर... रात्री झोपलो होतो व अचानक जाग आली कारण कोणी तरी स्त्री माझ्या कानात काही तरी बोलून गेली असे मला वाटले ... मग काय... दरदरुन घाम फुटला, शरीर जागचे हलेना, तोंड उघडेना.... अशीच काही मिनिटे गेली... फटाक करुन उठलो बाहेर गॅलरी मध्ये आलो व मस्त पैकी जोराने श्वास घेतला व त्या बाईचा शोध घेण्यासाठी परत बेडरुम मध्ये आलो, इकडे तिकडे पाहिले काहीच दिसले नाहि, बेड खाली पण शोधले पण काहीच दिसले नाही... परत बेड वर आलो तोच उशी खाली ठेवलेला फोन वाजला, एक मैत्रिण होती व म्हणाली " अरे एवढ्या रात्री फोन करायला तुला काय झाले, बरं फोन केलास तो केलास व बोलत ही नव्हतास.... " =)) मला जाम हसू फुटले... च्यामायला झोपेत फोनवर हात पडला असेल व त्यामुळे लास्ट डायल मधील फोन पुन्हा लागला... व ती ने तो उचलला असेल, माझ्या फोन मध्ये जरा आवाज जास्तच आहे, लाऊडस्पिकर ऑन करण्याची गरज नाही एवढा जास्त... तर तीच बया माझ्या कानात बोलत होती व मला वाटले भुत आहे...... =))

In reply to by दशानन

योगी९०० 28/03/2009 - 17:03
राजे, कानात बाई बोलली म्हणून शोध घ्यायला उठलात..जर एखादा बुवा ( बु..वा...) बोलला असता तर तसेच पडून राहिला असता. (ह.घ्या.) मला जरी अजून एकही भुत दिसले नाही तरी एखाद्या तरूण बाईचेच भुत पहिल्यांदा दिसावे असे वाटते. बाकी इकडे युरोपात बरेचश्या मुली भुतासारख्याच दिसतात. कदाचित गोर्‍या लोकांचे भुत काळे असावे नाहीतर त्यांना समजणारच नाही की भुत कोण आणि खरोखरची बाई कोण? खादाडमाऊ

In reply to by दशानन

मराठमोळा 28/03/2009 - 18:18
तुमचा किस्सा वाचुन ह. ह. पु. वा. झाली अजुन लिहा... आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

अनंता 28/03/2009 - 17:21
१०२%सहमत. घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत फिरत असतो ;-)

प्रमोद देव 28/03/2009 - 18:12
लेख आणि प्रतिक्रिया दोन्हीही मस्त आहेत. ( ह्या लेखाला किमान ५० प्रतिक्रिया निश्चित येतील. ) :) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

योगी९०० 28/03/2009 - 19:34
मला जसा कोणीतरी खुर्चीवर बसल्याचा भास झाला..तसाच एकालाही सारखा होत होता..त्याने मुद्दामून त्याची चित्रफित बनवून घेतली. ती आपण खालील दुव्यावर बघु शकता.. सुचना खरोखरच्या भुताची चित्रफित असल्याने आपापल्या जबाबदारीवर चित्रफितीतील खुर्ची कडे बघावे...थोडी थोडी हलल्याचा भास होईल.. http://www.youtube.com/watch?v=QfZItov1BUo&feature=rec-HM-fresh+div खादाडमाऊ

In reply to by योगी९००

सुक्या 29/03/2009 - 08:28
काय राव किती भ्यालो मी ती चित्रफित पाहुन. :-) बाकी किस्सा मस्त आहे. (भित्रा) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

टारझन 28/03/2009 - 20:18
लेख ओके ओके वाटला !! राजेंचा अणुभव (की येडचापपणा बे ? ) एक णंबर्स !! असो .. मी ऑफिसातून लेट घरी यायच्या वाटेवर कॉलणीतलं एक कुत्र माझ्या वर लै भुंकायचं .. त्याची मला लै भिती वाटायची म्हणून मी लांबच्या वाटेने यायचो ... पण दुसरीकडेही कुत्र्याचा त्रास सुरू झाला .. मग मी एक दिवस हातात दगड घेऊन चालू लागलो .. कुत्र जसं भुंकायला लागलं तसं त्याच्या दिशेने एक सॉलीड दगड फेकला गेला, तो इतका अचुक होता की क्लियर डोक्यात बसला , कुत्र गप्प गार झालं ते उठलंच नाही.. म्हंटलं कुत्र खपलं की काय .. मला कुत्र्याची हत्या झाल्याचं वाईट वाटलं पण नाही , दुसर्‍या दिवशी ते पुन्हा दिसलं .. पण मला पाहिलं की आता कुत्रा रस्ता बदलत होता =)) मला प्रचंड आणंद झाला होता .. असो

In reply to by टारझन

मराठमोळा 28/03/2009 - 22:40
लेख ओके ओके वाटला !! सहमत आहे. हा लेख मी आणखीन रोचक बनवु शकलो असतो हे नक्की. असो... पण मला पाहिलं की आता कुत्रा रस्ता बदलत होता =)) हे भारी.. बाकी दगड नक्की कसा व केवढा मारलात ते सांगितले तर बरे होईल. आजकाल सगळीकडे फार त्रास वाढला आहे भटक्या कुत्र्यांचा. मीसुद्धा बेंगलोर मधे ऑफिसवरुन घरी येताना ज्या रस्त्याने कुत्रे नाहीत असा रस्ता शोधत यायचो.. तोसुद्धा एक गमतीदार लेख होईल. अजुन कुणाचे असे अनुभव असतील तर नक्की लिहा. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

संग्राम 28/03/2009 - 20:52
=)) =)) पण मला पाहिलं की आता कुत्रा रस्ता बदलत होता =)) =)) कदाचित गोर्‍या लोकांचे भुत काळे असावे नाहीतर त्यांना समजणारच नाही की भुत कोण आणि खरोखरची बाई कोण?

प्राजु 28/03/2009 - 21:59
मस्त! कधी कधी साध्या साध्या गोष्टींची सुद्धा भिती वाटते हे खरंच आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री 29/03/2009 - 03:16
लेख मस्त लिहीला आहे !! वाचतानाही मी घाबरले!! माझं असं नेहेमी होत असतं! अंधाराला अजुन घाबरते मी.. :)

रेवती 29/03/2009 - 06:53
भाग्यश्रीशी सहमत. मीही वाचताना घाबरले. मधेच वाचन थांबवून घरात एकदा फिरून आले, मगच पुढची गोष्टं वाचली. लहानपणी मी फारच भित्री होते (आता तितकी नाही ;)). पुजेतली सुपारी माझ्याच धक्क्याने अंगावर पडल्यावर मी इतकी घाबरले आणि ओरडले की घरदार जमा झाले होते. रेवती

योगी९०० 28/03/2009 - 16:38
आयला.. फारच छान लिहिलयं. वाचताना मला ही थोडी भिती वाटली. तुमची काय अवस्था झाली असेल ते समजू शकतो. एकदा असेच मी रात्री घरी एकटा झोपलो असताना मध्येच जाग आली आणि पाहीले तर कोणीतरी माझ्या रुमचा दिवा लावला होता. मला जाम भिती वाटली. पहिल्यांदा वाटले की चोरबिर आले असावेत पण बेडरूमचा दरवाजा बंद होता त्यामुळे नक्की काय ते समजत नव्हते. तेवढ्यात एक पाल दिव्याच्या बटणापासून थोड्या दुर अंतरावर बघितली आणि पालीमुळे दिवा लागला असावा अशी समजूत करून घेतली. दुसराही असाच एक प्रसंग-होतो.रात्री बेडरूम मध्ये एकटाच झोपलो होतो. जवळच एक खुर्ची होती. झोप तशी लागतच होती आणि अचानक कोणीतरी खुर्चीवर बसल्यावर आवाज येतो ना तसा एक आवाज झाला. मला दरदरून घाम फुटला. तोंडातून एक शब्द फुटेना. (दातखिळ बसणे यालाच म्हणतात काय?). जवळजवळ ३-४ मिनीटे अशाच अवस्थेत होतो. (हा इतका कालावधी सुद्धा खुप मोठा वाटतो.). नंतर कसे काय कोणास ठावूक तोंडातून दत्तगुरूंचे नाव बाहेर आले आणि एकदम मोकळे वाटले. २ मिनीटांनी ऊठलो आणि दिवा लावला. खुर्चीत कोणीच नव्हते (कसे कोण असणार?) . आज हे लिहिताना मला हसू येतेय पण त्यावेळी माझी फारच तंतरलेली होती. अजूनही मी कधी एकटा झोपणार असलो तर माझ्या बेडरूम मध्ये एकही खुर्ची ठेवत नाही. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

दशानन 28/03/2009 - 16:55
मागील महीन्यात माझ्या सोबत पण असेच काही झाले होते, मामाच्या फार्म हाऊस वर रात्री पार्टी करुन मस्त पैकी झोपलो होतो, फार्म हाऊस हा शहरा बाहेर व जवळ पासची वस्ती देखील तीन-चार किलो मिटर दुरवर... रात्री झोपलो होतो व अचानक जाग आली कारण कोणी तरी स्त्री माझ्या कानात काही तरी बोलून गेली असे मला वाटले ... मग काय... दरदरुन घाम फुटला, शरीर जागचे हलेना, तोंड उघडेना.... अशीच काही मिनिटे गेली... फटाक करुन उठलो बाहेर गॅलरी मध्ये आलो व मस्त पैकी जोराने श्वास घेतला व त्या बाईचा शोध घेण्यासाठी परत बेडरुम मध्ये आलो, इकडे तिकडे पाहिले काहीच दिसले नाहि, बेड खाली पण शोधले पण काहीच दिसले नाही... परत बेड वर आलो तोच उशी खाली ठेवलेला फोन वाजला, एक मैत्रिण होती व म्हणाली " अरे एवढ्या रात्री फोन करायला तुला काय झाले, बरं फोन केलास तो केलास व बोलत ही नव्हतास.... " =)) मला जाम हसू फुटले... च्यामायला झोपेत फोनवर हात पडला असेल व त्यामुळे लास्ट डायल मधील फोन पुन्हा लागला... व ती ने तो उचलला असेल, माझ्या फोन मध्ये जरा आवाज जास्तच आहे, लाऊडस्पिकर ऑन करण्याची गरज नाही एवढा जास्त... तर तीच बया माझ्या कानात बोलत होती व मला वाटले भुत आहे...... =))

In reply to by दशानन

योगी९०० 28/03/2009 - 17:03
राजे, कानात बाई बोलली म्हणून शोध घ्यायला उठलात..जर एखादा बुवा ( बु..वा...) बोलला असता तर तसेच पडून राहिला असता. (ह.घ्या.) मला जरी अजून एकही भुत दिसले नाही तरी एखाद्या तरूण बाईचेच भुत पहिल्यांदा दिसावे असे वाटते. बाकी इकडे युरोपात बरेचश्या मुली भुतासारख्याच दिसतात. कदाचित गोर्‍या लोकांचे भुत काळे असावे नाहीतर त्यांना समजणारच नाही की भुत कोण आणि खरोखरची बाई कोण? खादाडमाऊ

In reply to by दशानन

मराठमोळा 28/03/2009 - 18:18
तुमचा किस्सा वाचुन ह. ह. पु. वा. झाली अजुन लिहा... आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

अनंता 28/03/2009 - 17:21
१०२%सहमत. घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत फिरत असतो ;-)

प्रमोद देव 28/03/2009 - 18:12
लेख आणि प्रतिक्रिया दोन्हीही मस्त आहेत. ( ह्या लेखाला किमान ५० प्रतिक्रिया निश्चित येतील. ) :) आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

योगी९०० 28/03/2009 - 19:34
मला जसा कोणीतरी खुर्चीवर बसल्याचा भास झाला..तसाच एकालाही सारखा होत होता..त्याने मुद्दामून त्याची चित्रफित बनवून घेतली. ती आपण खालील दुव्यावर बघु शकता.. सुचना खरोखरच्या भुताची चित्रफित असल्याने आपापल्या जबाबदारीवर चित्रफितीतील खुर्ची कडे बघावे...थोडी थोडी हलल्याचा भास होईल.. http://www.youtube.com/watch?v=QfZItov1BUo&feature=rec-HM-fresh+div खादाडमाऊ

In reply to by योगी९००

सुक्या 29/03/2009 - 08:28
काय राव किती भ्यालो मी ती चित्रफित पाहुन. :-) बाकी किस्सा मस्त आहे. (भित्रा) सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

टारझन 28/03/2009 - 20:18
लेख ओके ओके वाटला !! राजेंचा अणुभव (की येडचापपणा बे ? ) एक णंबर्स !! असो .. मी ऑफिसातून लेट घरी यायच्या वाटेवर कॉलणीतलं एक कुत्र माझ्या वर लै भुंकायचं .. त्याची मला लै भिती वाटायची म्हणून मी लांबच्या वाटेने यायचो ... पण दुसरीकडेही कुत्र्याचा त्रास सुरू झाला .. मग मी एक दिवस हातात दगड घेऊन चालू लागलो .. कुत्र जसं भुंकायला लागलं तसं त्याच्या दिशेने एक सॉलीड दगड फेकला गेला, तो इतका अचुक होता की क्लियर डोक्यात बसला , कुत्र गप्प गार झालं ते उठलंच नाही.. म्हंटलं कुत्र खपलं की काय .. मला कुत्र्याची हत्या झाल्याचं वाईट वाटलं पण नाही , दुसर्‍या दिवशी ते पुन्हा दिसलं .. पण मला पाहिलं की आता कुत्रा रस्ता बदलत होता =)) मला प्रचंड आणंद झाला होता .. असो

In reply to by टारझन

मराठमोळा 28/03/2009 - 22:40
लेख ओके ओके वाटला !! सहमत आहे. हा लेख मी आणखीन रोचक बनवु शकलो असतो हे नक्की. असो... पण मला पाहिलं की आता कुत्रा रस्ता बदलत होता =)) हे भारी.. बाकी दगड नक्की कसा व केवढा मारलात ते सांगितले तर बरे होईल. आजकाल सगळीकडे फार त्रास वाढला आहे भटक्या कुत्र्यांचा. मीसुद्धा बेंगलोर मधे ऑफिसवरुन घरी येताना ज्या रस्त्याने कुत्रे नाहीत असा रस्ता शोधत यायचो.. तोसुद्धा एक गमतीदार लेख होईल. अजुन कुणाचे असे अनुभव असतील तर नक्की लिहा. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

संग्राम 28/03/2009 - 20:52
=)) =)) पण मला पाहिलं की आता कुत्रा रस्ता बदलत होता =)) =)) कदाचित गोर्‍या लोकांचे भुत काळे असावे नाहीतर त्यांना समजणारच नाही की भुत कोण आणि खरोखरची बाई कोण?

प्राजु 28/03/2009 - 21:59
मस्त! कधी कधी साध्या साध्या गोष्टींची सुद्धा भिती वाटते हे खरंच आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

भाग्यश्री 29/03/2009 - 03:16
लेख मस्त लिहीला आहे !! वाचतानाही मी घाबरले!! माझं असं नेहेमी होत असतं! अंधाराला अजुन घाबरते मी.. :)

रेवती 29/03/2009 - 06:53
भाग्यश्रीशी सहमत. मीही वाचताना घाबरले. मधेच वाचन थांबवून घरात एकदा फिरून आले, मगच पुढची गोष्टं वाचली. लहानपणी मी फारच भित्री होते (आता तितकी नाही ;)). पुजेतली सुपारी माझ्याच धक्क्याने अंगावर पडल्यावर मी इतकी घाबरले आणि ओरडले की घरदार जमा झाले होते. रेवती
मी कॉलेजात असतानाची गोष्ट. अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाच्या परिक्षेचा शेवटचा दिवस. जून महिन्याचा दुसरा आठवडा. माझे दोन्ही सिनिअर रुम पार्टनर आदल्या दिवशीच परिक्षा आणी त्यानंतरची पार्टी संपवुन घरी गेलेले. माझी एक तोंडी परिक्षा बाकी असल्याने अजुन दोन दिवस थांबणे भाग होते. त्याचबरोबर रुम बदलायची असल्याने पॅकिंग करायचे होते आणी वस्तु दुसर्‍या रुमवर हलवायच्या असल्याने घरी जाता येत नव्हते. माझे मुंबईचे मित्र दोन दिवसांसाठी घरी निघुन गेल्याने मी एकटाच उरलो होतो. संध्याकाळी ५:३० ला परिक्षा संपल्याची घंटा वाजली आणी सगळेजण खुष होऊन एकमेकाना शुभेच्छा देऊन घरी जाण्याच्या तयारीला लागले.

ताई आणी दादा

परिकथेतील राजकुमार ·

मस्त परा शेट मस्त लिहिला आहेत तुम्ही हा प्रसंग अवांतर आतल्या गोटातील बातमी कमळ बॅक काहि दिवसात आर्थीक / बौध्दीक दिवाळ खोरी जाहिर करणार आहे कशाला तडमडलास घाश्या अरे हे कमळवाले हात तोडतील तुझा मग तु मिसळपाव वर कसा प्रतिक्रिया देणार जपुन रहा बाबा आता ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

(वरील घटना हि पुर्णपणे काल्पनीक असुन, भावा बहिणीतील प्रेम दाखवणारी आहे. तिचे इतर कुठल्या घटनेशी साम्य अढळल्यास तो एक योगायोग समजावा.)....... हे लै आवाडलं !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

लै भारी रे प रा..... (वरील घटना हि पुर्णपणे काल्पनीक असुन, भावा बहिणीतील प्रेम दाखवणारी आहे. तिचे इतर कुठल्या घटनेशी साम्य अढळल्यास तो एक योगायोग समजावा.) हॅ हॅ हॅ... अवांतरः 'रेल्वे इंजीन बॅंकेला रिसर्व बँक नाव बदलायला लावेल बहुतेक....

सुनील 28/03/2009 - 17:34
उत्तम कल्पनाशक्ती परंतु अजूनही अधिक खुलवता आले असते असे वाटते. जियो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

मलाही असंच वाटतं. परा, मस्तच लिहिलं आहेस, अजून मालमसाला घालता आला असता. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

योगी९०० 29/03/2009 - 00:25
मामाचे पण त्या बॅंकेत मोठे बचत खाते आहे पण त्याचे सुद्धा काहि चालले नाही रे ! हे मामा कोण..? आत्याच्या नवर्‍याचे असे म्हणायचे आहे का तुम्हाला..? खादाडमाऊ

अडाणि 29/03/2009 - 00:28
येवूद्या अजून .. सध्या असले विषय बरेच मिळतील... - अफाट जगातील एक अडाणि.

सहज 29/03/2009 - 06:29
मस्त लिहले आहेस :-) मिपावर मस्त पॉलीटीकल खुसखुशीत लेखन करणार्‍यांच्या यादीत अजुन एक. सही. जियो.

प्रतिक्रीया देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार __/\__ ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

लेख खुप खाली गेला होता, दुसर्‍या पानावर जायची शक्यता होती म्हणुन हा प्रतिसाद देउन लेख पुन्हा वर आणला आहे. ह्याच्या नंतर एखादी प्रतिक्रीया आली (यायलाच पाहिजे राव , त्याच साठी तर येव्हडा अट्टाहास) की मग हि प्रतिक्रीया उडवली तरी चालेल. अवांतर :- माझ्या या लेख वर आणण्याच्या 'कृतीत' आणी इतर कोणाच्या 'कृतीत' साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

धमाल मुलगा 29/03/2009 - 19:26
च्यामारी प.रा. एकदम राजकारनात लेखनबाजी? लढ बाप्पू लढ! सह्ही जमलाय लेख. आता 'वरुण गांधी' प्रकरणावरही येऊ दे की एखादा कडकडीत तराणा :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

मदनबाण 29/03/2009 - 21:33
परा आपने ये लेख बहुत मनसे लिखा है | :) मदनबाण..... जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे. जालावरुन सभार...

मस्त परा शेट मस्त लिहिला आहेत तुम्ही हा प्रसंग अवांतर आतल्या गोटातील बातमी कमळ बॅक काहि दिवसात आर्थीक / बौध्दीक दिवाळ खोरी जाहिर करणार आहे कशाला तडमडलास घाश्या अरे हे कमळवाले हात तोडतील तुझा मग तु मिसळपाव वर कसा प्रतिक्रिया देणार जपुन रहा बाबा आता ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

(वरील घटना हि पुर्णपणे काल्पनीक असुन, भावा बहिणीतील प्रेम दाखवणारी आहे. तिचे इतर कुठल्या घटनेशी साम्य अढळल्यास तो एक योगायोग समजावा.)....... हे लै आवाडलं !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

लै भारी रे प रा..... (वरील घटना हि पुर्णपणे काल्पनीक असुन, भावा बहिणीतील प्रेम दाखवणारी आहे. तिचे इतर कुठल्या घटनेशी साम्य अढळल्यास तो एक योगायोग समजावा.) हॅ हॅ हॅ... अवांतरः 'रेल्वे इंजीन बॅंकेला रिसर्व बँक नाव बदलायला लावेल बहुतेक....

सुनील 28/03/2009 - 17:34
उत्तम कल्पनाशक्ती परंतु अजूनही अधिक खुलवता आले असते असे वाटते. जियो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

मलाही असंच वाटतं. परा, मस्तच लिहिलं आहेस, अजून मालमसाला घालता आला असता. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

योगी९०० 29/03/2009 - 00:25
मामाचे पण त्या बॅंकेत मोठे बचत खाते आहे पण त्याचे सुद्धा काहि चालले नाही रे ! हे मामा कोण..? आत्याच्या नवर्‍याचे असे म्हणायचे आहे का तुम्हाला..? खादाडमाऊ

अडाणि 29/03/2009 - 00:28
येवूद्या अजून .. सध्या असले विषय बरेच मिळतील... - अफाट जगातील एक अडाणि.

सहज 29/03/2009 - 06:29
मस्त लिहले आहेस :-) मिपावर मस्त पॉलीटीकल खुसखुशीत लेखन करणार्‍यांच्या यादीत अजुन एक. सही. जियो.

प्रतिक्रीया देणार्‍या व न देणार्‍या सर्वांचे आभार __/\__ ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

लेख खुप खाली गेला होता, दुसर्‍या पानावर जायची शक्यता होती म्हणुन हा प्रतिसाद देउन लेख पुन्हा वर आणला आहे. ह्याच्या नंतर एखादी प्रतिक्रीया आली (यायलाच पाहिजे राव , त्याच साठी तर येव्हडा अट्टाहास) की मग हि प्रतिक्रीया उडवली तरी चालेल. अवांतर :- माझ्या या लेख वर आणण्याच्या 'कृतीत' आणी इतर कोणाच्या 'कृतीत' साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

धमाल मुलगा 29/03/2009 - 19:26
च्यामारी प.रा. एकदम राजकारनात लेखनबाजी? लढ बाप्पू लढ! सह्ही जमलाय लेख. आता 'वरुण गांधी' प्रकरणावरही येऊ दे की एखादा कडकडीत तराणा :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

मदनबाण 29/03/2009 - 21:33
परा आपने ये लेख बहुत मनसे लिखा है | :) मदनबाण..... जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे. जालावरुन सभार...
दादा :- या या या , या ताई... ताई :- नमस्कार दादा. कसा आहेस ? दादा :- मी अगदी मनसे मजेत आहे, तु कशी आहेस ? आज अचानक इकडे कसे काय येणे केलेस ? ताई :- अरे दादा, आज गुढीपाडवा, तुला आणी तुझ्या पक्षाला सुयश आणी किर्ती मिळो आणी तुझा पक्ष खुप मोठा होवो अशा शुभेच्छा द्यायला आलिये मी. दादा :- खरच गहिवरुन आले बघ, तुमच्या सारख्यांचे पाठबळ खुप मोलाचे वाटते. ताई :- अरे वरचेवर भेटत नसलो आणी तु आता घर सोडून गेलास म्हणुन काय झाले ? मी मनानी कायम तुझ्याच मागे उभे होते.

वर्तमानात राहाण्याचा फायदा.

श्रीकृष्ण सामंत ·

अजय भागवत 27/03/2009 - 19:27
लेखातला नायक वास्तवात आहे की नाही हे माहित नसल्याने मी ह्याकडे एक लेखन म्हणुन पाहतोय व त्यानुसार माझ्या प्रतिक्रिया देतोय. अलीकडे मी प्रश्न विचारायच्या प्रयत्नात असतो.उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही.असं करणं मला सोपं जातं असं मुळीच नाही.माझ्याकडे बरीच उत्तरं आहेत.परंतु,माझं मलाच आवाक्यांत ठेवावं लागतं. प्रतिक्रिया न देण्यात जास्त परिश्रम लागतात. वरील विचार आवडले माझ्या लक्षात आलं की जे मी वर्तमानात राहाण्याचं मनात ठरवलं होतं-म्हणजेच जे आजूबाजूला होत आहे त्याच्यावर केंद्रित राहणं-ते पायाभूत होतं. वर्तमानात राहून, जागरूत राहून,अवगत करून आणि डोळे उघडे ठेवून राहिल्याने मला वाटतं मी माझ्या भावाचा सन्मान करीत राहीन.रोजच अगदी थोडा का होईना. वरील विचार मला थोडेसे एक्सपांड करावेसे वाटल्यामुळे मी हे लिहितोय. मी वर म्हणाल्याप्रमाणे ह्या लिखाणाकडे एक लेखन म्हणुन पाहतोय त्यामुळे. मी फार मोठा विचार मांडतोय असा अजिबात आव आणत नाहिये पण जे मनात आले ते लिहितोय. मला वाटते की, नुसते वर्तमानात राहुन फारसा फरक पडत नाही (आणि हेच कदाचित लेखातल्या नायकाला सुचवायचे असेल). [मुळात वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो. असतो तो भूतकाळ व भविष्यकाळ. शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तरी पृथ्वी स्वतः भोवती फिरते (अंदाजे ३ लाख किमी रोज- परिघानुसार) व सूर्याभोवती चक्कर मारते. ही गती सतत आहे व आपण रोज कित्येक लाख किमी फ़्री राईड घेतो] तरीसुद्धा वर्तमानकाळ आहे असे मानल्यास, आपल्याभोवती ज्या घटना घडत असतात त्या आपण निर्माण करतो अथवा ईतर मानव, सजीव, निसर्गाने निर्माण केलेल्या असतात. त्या घटना आपण ज्या गाळण्यांमधून पाहुन त्याचा काय अर्थ लावतो ते सगळ्यात महत्वाचे असते असे मला वाटते. "किल्लारीला भूकंप झाला" ही घटना सामान्य नागरीक, नेते, स्वयंसेवी संघटनेचे कार्यकर्ते, प्रसाशन हे वेगळ्या-वेगळ्या "नजरेने (गाळण्या)" पाहतात. एखादा चोर तर तेथे "चला मातीच्या ढिगाऱ्याखाली काहितरी सापडेल" अशा विचारने जातो. आपल्या भोवती एखादी घटना घडते ती आपण "पाहतो" (वेगवेगळ्या सेन्सरी ऒर्गन्सचा वापर करुन); त्याला आपण एक "अर्थ" देतो (वाईट, चांगला, अलिप्त). हा दिलेला अर्थ आपण कसा देतो ह्याला फार महत्व आहे. तिच घटना दुसऱ्याने पाहुन त्या व्यक्तिने त्याला काय अर्थ दिला आहे तो पुर्णपणे वेगळा असायची शक्यता असते. आपण जो अर्थ लावतो त्याचा भला-बुरा परिणाम आपल्यावर होतो त्यामुळेच आपण त्याघटनेला दिलेल्या अर्थाची निवड आपण काळजीपुर्वक करणे आवश्यक असते. ह्याचे दुसरे उदाहरण- "ओबामा निवडुन आला"- मी जर ओबामाचा चाहता असेल तर मला ते आवडेल, नसेल तर नाही. हे चांगले की वाईट हे मी ठरवतोय पण ते माझ्यापुरते आहे. त्याचा ओबामाला काहीही फरक पडणार नसतो- तो व त्याची सिस्टीम आहे त्याच पद्धतीने कार्यरत राहणार असते. कदाचित लेखातल्या नायकाला म्हणायचे असेल की, मी आता घटनांना योग्य असा अर्थ योग्य ती गाळणी वापरुन देतो आहे व त्यामुळे मला हे जग नव्या रुपात दिसते आहे; असे मला वाटले म्हणून हे विचार मांडायचे धाडस केले.

In reply to by अजय भागवत

हलो अजय, आपली अभ्यासपूर्वक आणि समतोलाने विचार करून लिहिलेली प्रतिक्रिया मला आवडली. "मुळात वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो." खोलवर विचार केल्यावर वर्तमानाबद्दलचा आपला विचार अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे वर्तमान घडता घडताच ते भुतकाळात जातं. म्हणूनच किशोर म्हणतो, "माझं वर्तमान, भूतकाळात गायब झाल्यासारखं भासलं." आणि म्हणतो, "माझं मन हे काय झालं याचा आढावा घेण्यात हरवून जायचं,किंवा भविष्यात काय होईल यासाठी अपेक्षीत राह्यचं." आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

अजय भागवत 27/03/2009 - 22:42
प्रतिक्रिये बाबत धनंजयचा हात धरु नाही शकणार. तुमच्या लेखाचे नाव क्याची होते व त्यामुळे मी दुवा उघडला. त्यानंतर काही विचार आवडले. ह्यासगळ्याने एक विचार सुरु झाला जो मी उतरवत गेलो...इतकेच.

कळस 27/03/2009 - 21:22
मुळात वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो. असतो तो भूतकाळ व भविष्यकाळ. काही समजले नाही. माझ्या समजुतीच्या एकदम विरुध्ध. अधिक खुलसा केल्यास बरे होइल. कळस थोड फार जाणूनही शून्य उमगल्यामुळे अहंकाराचा कळस !!

In reply to by कळस

अजय भागवत 27/03/2009 - 21:52
मुळात वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो. असतो तो भूतकाळ व भविष्यकाळ ह्यामागे भुमिका इतकीच आहे की, वर्तमानकाळ खूपच क्षणीक असतो- आताचा क्षण हाच वर्तमानकाळ. पुढच्याच क्षणी आपण भविष्यात जातो. एक म्हणायची पद्धत म्हणून आपण "पुढच्या १० मिनिटांनी, ३० मिनिटांनी, उद्या, परवा, पुढच्या आठवद्यात, महिन्यात..." अशा "जराशा" नंतर येणार्या काळाला भविष्यकाळ मानतो. पण हाच काळ आपण अजुन कमी-कमी करत गेलो तर पुढचा क्षणसुद्धा भविष्यकाळच असतो.

In reply to by अजय भागवत

अजय भागवत 27/03/2009 - 21:55
अर्थात, माझ्या प्रतिक्रियेचा "मुळात वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो. असतो तो भूतकाळ व भविष्यकाळ" हा केंद्रबिंदू नाही. मी ही आपल्या नेहमीच्या समजुतीला धरुनच पुढचे लेखन केले आहे.

कळस 28/03/2009 - 08:09
कळस छान लेख व सुंदर प्रतिक्रिया..... विचार करायला लावणारा...

मनोजवम मारुत तुल्य वेगं बहिणाबाईंनी ज्याच वर्णन "मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकलं हाकलं फिरी येते पिकावर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता व्हत भुइवर गेल गेल आभायात मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन उंडारल उंडारल जस वारा वाहादन मन जह्यरी जह्यरी याच न्यार रे तन्तर आरे इचू साप बरा त्याले उतारे मन्तर मन एव्हड एव्हड जस खसखसच दान मन केवढ केवढ आभायतबि मावेन देवा आस कस मन आस कस रे घडल कुठे जागेपनी तुले अस सपन पडल" तर आस हे मन वर्तमानात बंदिस्त होतच नाही प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अजय भागवत 28/03/2009 - 14:22
बहिणाबाईंच्या आणखी अशा बोधकविता टंकल्या असतील तर पोष्टहाफिसात पाठवुन देण्याची विनंती.

अजय भागवत 27/03/2009 - 19:27
लेखातला नायक वास्तवात आहे की नाही हे माहित नसल्याने मी ह्याकडे एक लेखन म्हणुन पाहतोय व त्यानुसार माझ्या प्रतिक्रिया देतोय. अलीकडे मी प्रश्न विचारायच्या प्रयत्नात असतो.उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही.असं करणं मला सोपं जातं असं मुळीच नाही.माझ्याकडे बरीच उत्तरं आहेत.परंतु,माझं मलाच आवाक्यांत ठेवावं लागतं. प्रतिक्रिया न देण्यात जास्त परिश्रम लागतात. वरील विचार आवडले माझ्या लक्षात आलं की जे मी वर्तमानात राहाण्याचं मनात ठरवलं होतं-म्हणजेच जे आजूबाजूला होत आहे त्याच्यावर केंद्रित राहणं-ते पायाभूत होतं. वर्तमानात राहून, जागरूत राहून,अवगत करून आणि डोळे उघडे ठेवून राहिल्याने मला वाटतं मी माझ्या भावाचा सन्मान करीत राहीन.रोजच अगदी थोडा का होईना. वरील विचार मला थोडेसे एक्सपांड करावेसे वाटल्यामुळे मी हे लिहितोय. मी वर म्हणाल्याप्रमाणे ह्या लिखाणाकडे एक लेखन म्हणुन पाहतोय त्यामुळे. मी फार मोठा विचार मांडतोय असा अजिबात आव आणत नाहिये पण जे मनात आले ते लिहितोय. मला वाटते की, नुसते वर्तमानात राहुन फारसा फरक पडत नाही (आणि हेच कदाचित लेखातल्या नायकाला सुचवायचे असेल). [मुळात वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो. असतो तो भूतकाळ व भविष्यकाळ. शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तरी पृथ्वी स्वतः भोवती फिरते (अंदाजे ३ लाख किमी रोज- परिघानुसार) व सूर्याभोवती चक्कर मारते. ही गती सतत आहे व आपण रोज कित्येक लाख किमी फ़्री राईड घेतो] तरीसुद्धा वर्तमानकाळ आहे असे मानल्यास, आपल्याभोवती ज्या घटना घडत असतात त्या आपण निर्माण करतो अथवा ईतर मानव, सजीव, निसर्गाने निर्माण केलेल्या असतात. त्या घटना आपण ज्या गाळण्यांमधून पाहुन त्याचा काय अर्थ लावतो ते सगळ्यात महत्वाचे असते असे मला वाटते. "किल्लारीला भूकंप झाला" ही घटना सामान्य नागरीक, नेते, स्वयंसेवी संघटनेचे कार्यकर्ते, प्रसाशन हे वेगळ्या-वेगळ्या "नजरेने (गाळण्या)" पाहतात. एखादा चोर तर तेथे "चला मातीच्या ढिगाऱ्याखाली काहितरी सापडेल" अशा विचारने जातो. आपल्या भोवती एखादी घटना घडते ती आपण "पाहतो" (वेगवेगळ्या सेन्सरी ऒर्गन्सचा वापर करुन); त्याला आपण एक "अर्थ" देतो (वाईट, चांगला, अलिप्त). हा दिलेला अर्थ आपण कसा देतो ह्याला फार महत्व आहे. तिच घटना दुसऱ्याने पाहुन त्या व्यक्तिने त्याला काय अर्थ दिला आहे तो पुर्णपणे वेगळा असायची शक्यता असते. आपण जो अर्थ लावतो त्याचा भला-बुरा परिणाम आपल्यावर होतो त्यामुळेच आपण त्याघटनेला दिलेल्या अर्थाची निवड आपण काळजीपुर्वक करणे आवश्यक असते. ह्याचे दुसरे उदाहरण- "ओबामा निवडुन आला"- मी जर ओबामाचा चाहता असेल तर मला ते आवडेल, नसेल तर नाही. हे चांगले की वाईट हे मी ठरवतोय पण ते माझ्यापुरते आहे. त्याचा ओबामाला काहीही फरक पडणार नसतो- तो व त्याची सिस्टीम आहे त्याच पद्धतीने कार्यरत राहणार असते. कदाचित लेखातल्या नायकाला म्हणायचे असेल की, मी आता घटनांना योग्य असा अर्थ योग्य ती गाळणी वापरुन देतो आहे व त्यामुळे मला हे जग नव्या रुपात दिसते आहे; असे मला वाटले म्हणून हे विचार मांडायचे धाडस केले.

In reply to by अजय भागवत

हलो अजय, आपली अभ्यासपूर्वक आणि समतोलाने विचार करून लिहिलेली प्रतिक्रिया मला आवडली. "मुळात वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो." खोलवर विचार केल्यावर वर्तमानाबद्दलचा आपला विचार अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे वर्तमान घडता घडताच ते भुतकाळात जातं. म्हणूनच किशोर म्हणतो, "माझं वर्तमान, भूतकाळात गायब झाल्यासारखं भासलं." आणि म्हणतो, "माझं मन हे काय झालं याचा आढावा घेण्यात हरवून जायचं,किंवा भविष्यात काय होईल यासाठी अपेक्षीत राह्यचं." आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

In reply to by श्रीकृष्ण सामंत

अजय भागवत 27/03/2009 - 22:42
प्रतिक्रिये बाबत धनंजयचा हात धरु नाही शकणार. तुमच्या लेखाचे नाव क्याची होते व त्यामुळे मी दुवा उघडला. त्यानंतर काही विचार आवडले. ह्यासगळ्याने एक विचार सुरु झाला जो मी उतरवत गेलो...इतकेच.

कळस 27/03/2009 - 21:22
मुळात वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो. असतो तो भूतकाळ व भविष्यकाळ. काही समजले नाही. माझ्या समजुतीच्या एकदम विरुध्ध. अधिक खुलसा केल्यास बरे होइल. कळस थोड फार जाणूनही शून्य उमगल्यामुळे अहंकाराचा कळस !!

In reply to by कळस

अजय भागवत 27/03/2009 - 21:52
मुळात वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो. असतो तो भूतकाळ व भविष्यकाळ ह्यामागे भुमिका इतकीच आहे की, वर्तमानकाळ खूपच क्षणीक असतो- आताचा क्षण हाच वर्तमानकाळ. पुढच्याच क्षणी आपण भविष्यात जातो. एक म्हणायची पद्धत म्हणून आपण "पुढच्या १० मिनिटांनी, ३० मिनिटांनी, उद्या, परवा, पुढच्या आठवद्यात, महिन्यात..." अशा "जराशा" नंतर येणार्या काळाला भविष्यकाळ मानतो. पण हाच काळ आपण अजुन कमी-कमी करत गेलो तर पुढचा क्षणसुद्धा भविष्यकाळच असतो.

In reply to by अजय भागवत

अजय भागवत 27/03/2009 - 21:55
अर्थात, माझ्या प्रतिक्रियेचा "मुळात वर्तमानकाळ अस्तित्वातच नसतो. असतो तो भूतकाळ व भविष्यकाळ" हा केंद्रबिंदू नाही. मी ही आपल्या नेहमीच्या समजुतीला धरुनच पुढचे लेखन केले आहे.

कळस 28/03/2009 - 08:09
कळस छान लेख व सुंदर प्रतिक्रिया..... विचार करायला लावणारा...

मनोजवम मारुत तुल्य वेगं बहिणाबाईंनी ज्याच वर्णन "मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकलं हाकलं फिरी येते पिकावर मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता व्हत भुइवर गेल गेल आभायात मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन उंडारल उंडारल जस वारा वाहादन मन जह्यरी जह्यरी याच न्यार रे तन्तर आरे इचू साप बरा त्याले उतारे मन्तर मन एव्हड एव्हड जस खसखसच दान मन केवढ केवढ आभायतबि मावेन देवा आस कस मन आस कस रे घडल कुठे जागेपनी तुले अस सपन पडल" तर आस हे मन वर्तमानात बंदिस्त होतच नाही प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

अजय भागवत 28/03/2009 - 14:22
बहिणाबाईंच्या आणखी अशा बोधकविता टंकल्या असतील तर पोष्टहाफिसात पाठवुन देण्याची विनंती.
"अलीकडे मी प्रश्न विचारायच्या प्रयत्नात असतो.उत्तर देण्याचा प्रयत्न करीत नाही.असं करणं मला सोपं जातं असं मुळीच नाही.माझ्याकडे बरीच उत्तरं आहेत.परंतु,माझं मलाच आवाक्यांत ठेवावं लागतं." किशोर पाटलाचा भाऊ एव्हड्या तरूण वयात आत्महत्या करील असं वाटलं नव्हतं.मी किशोर पाटलाला योगायोगानेच एकदा ठाण्याला गेलो होतो तेव्हा भेटलो.गोविंदराव सामंतांच्या घरी ते एम.एच हायस्कूल मधून निवृत्त झाले म्हणून निरोपाची पार्टी होती. गोविंदराव माझ्या पत्नीच्या मावशीचे यजमान.त्यांचे अनेक विद्दार्थी ह्या पार्टीला आले होते.

बाळू (भाग ३)

जागु ·

पटकन टाकलात हा भाग त्या बद्दल धन्यवाद बाकि कथा खुप वेगाने पुढे सरकते आहे वाचतो आहे ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सँडी 26/03/2009 - 21:02
सह्ही जमलायं! आवडला! आता उत्कंठा वाढ्लीये! येऊ द्यात.

जागु, भाग पटापट येत आहेत. पुढचे लवकर टाक. आणि एवढे सगळे छान चालले आहे, उगाच काहीतरी 'कहानीमे ट्विस्ट' नको टाकूस.... बिपिन कार्यकर्ते

सूहास 27/03/2009 - 14:54
बाप रे !!! बाळु हे माझ "निकनेम"(ह्याला मराठी शब्द सापडेना).त्याचा "सुहास"व्हायला फार कष्ट लागले. आज तीन्-चार दिवसा॑नी मिपावर आलो..सगळे भाग वाचले ..क्लास... एकदम झकास.भाषाशेली तर उत्तमच हे तिन्ही लेख म्हणजे..रणरणत्या उन्हात तुषारच पेन खाली ठेवु नका. लिखाण चालु ठेवा. सुहास.. (द गुड)

मदनबाण 28/03/2009 - 02:09
ह्म्म्...वाचतोय. मदनबाण..... जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे. जालावरुन सभार...

जागु 30/03/2009 - 11:58
कोतवाल, कांदळकर्, क्रान्ती, प्राजू, सँडी,बिपिन, बिसोबा, सुहास, मदनबाण, रेनि तुमचे मनापासुन खुप खुप धन्यवाद.

पटकन टाकलात हा भाग त्या बद्दल धन्यवाद बाकि कथा खुप वेगाने पुढे सरकते आहे वाचतो आहे ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सँडी 26/03/2009 - 21:02
सह्ही जमलायं! आवडला! आता उत्कंठा वाढ्लीये! येऊ द्यात.

जागु, भाग पटापट येत आहेत. पुढचे लवकर टाक. आणि एवढे सगळे छान चालले आहे, उगाच काहीतरी 'कहानीमे ट्विस्ट' नको टाकूस.... बिपिन कार्यकर्ते

सूहास 27/03/2009 - 14:54
बाप रे !!! बाळु हे माझ "निकनेम"(ह्याला मराठी शब्द सापडेना).त्याचा "सुहास"व्हायला फार कष्ट लागले. आज तीन्-चार दिवसा॑नी मिपावर आलो..सगळे भाग वाचले ..क्लास... एकदम झकास.भाषाशेली तर उत्तमच हे तिन्ही लेख म्हणजे..रणरणत्या उन्हात तुषारच पेन खाली ठेवु नका. लिखाण चालु ठेवा. सुहास.. (द गुड)

मदनबाण 28/03/2009 - 02:09
ह्म्म्...वाचतोय. मदनबाण..... जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे. जालावरुन सभार...

जागु 30/03/2009 - 11:58
कोतवाल, कांदळकर्, क्रान्ती, प्राजू, सँडी,बिपिन, बिसोबा, सुहास, मदनबाण, रेनि तुमचे मनापासुन खुप खुप धन्यवाद.
3

बाळू (भाग २)

जागु ·

जागु, यावेळचा भाग थोडा लहानच आहे. पुढच्या भागाची वाट पहात आहे. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदितीताईशी सहमत जागु खरच भाग खुप्च लहान आहे बाकि वाचायला मजा येते आहे आणखी येउ दे लवकर ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

मराठमोळा 26/03/2009 - 18:24
पण हे काव्य विभागात का लिहिले आहे ते समजले नाही... आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

जागु, यावेळचा भाग थोडा लहानच आहे. पुढच्या भागाची वाट पहात आहे. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदितीताईशी सहमत जागु खरच भाग खुप्च लहान आहे बाकि वाचायला मजा येते आहे आणखी येउ दे लवकर ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

मराठमोळा 26/03/2009 - 18:24
पण हे काव्य विभागात का लिहिले आहे ते समजले नाही... आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
3

एक डाव भुताचा.....(?)

विशाल कुलकर्णी ·

In reply to by श्री

ईशाल भाउ ठोकणार बाबा तुम्ही शेंचुरी नक्कि जबर्दस्त लिहिलि आहे कथा मस्त ! ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

दिपक 26/03/2009 - 11:18
सर्रकन्‌ काटा आला अगांवर हे वाचुन. थरारक !

दशानन 26/03/2009 - 11:20
ज ब रा !!!! काय शेवट पर्यंत गुंतवलं आहे कथेत वाचकाला ! लै भारी !

In reply to by दशानन

विशालभौ अजुन एक शॉल्लीड शॉट.. आजकाल तुम्ही नुसते चौकार षटकार हाणत आहात राव. अतिशय मस्त आणी ओघवत्या शैलीतली कथा. खुप आवडली. असेच लिहित राहा आणी आम्हाला वाचनाचा आनंद देत रहा :) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहज 26/03/2009 - 14:27
कडक. क्लास. अप्रतिम. विशालशेठ फॅन क्लब नोंदणी सुरु झाली आहे.

कवटी 26/03/2009 - 11:29
विशालशेठ , उत्तम जमलिय कथा..... कथा पुर्ण संपवल्याशिवाय नजर दुसरिकडे वळलीच नाही. उत्तम. अश्याच येउदेत कथा. अवांतरः ते हिरव्या डोळ्याच्या मुर्तीचा संदर्भ नंतर लागला नाही. वाचकांची दिशाभूल करायला मात्र छान वापर झाला तिचा. कवटी

In reply to by कवटी

कवट्या धन्यवाद, अवांतरः ते हिरव्या डोळ्याच्या मुर्तीचा संदर्भ नंतर लागला नाही. वाचकांची दिशाभूल करायला मात्र छान वापर झाला तिचा.>> त्यासाठीच वापरलाय तो उल्लेख .....!! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

In reply to by विशाल कुलकर्णी

कवटी 26/03/2009 - 15:53
विशालशेठ, वाचकांचा क्रमशः कोंडमारा न केल्या बद्दल सर्व वाचकांच्या तर्फे तुम्हाला शतशः धन्यवाद. क्रमशः चा संसर्गजन्या रोग तुम्हाला लागू नये आणि तुमच्याकडून अशाच उत्तमोत्तम कथा / लेख एकटाकी येउ देत अशीच इश्वरचरणी प्रार्थना! कवटी

In reply to by कवटी

अनिल हटेला 26/03/2009 - 12:07
विशालराव , प्रथम तर तुमचे अभिनंदन !! एकदम जबरा कथा लिहीलीये, एका दमात वाचुन काढली !! आणी शेवट वाचताच तोंडातुन शब्द निघाले 'अप्रतीम'~!!! येउ द्यात अशाच वेगवेगळ्या विषयावरील कथा !! :-) अवांतरः हिरव्या डोळ्याच्या मुर्तीचा संदर्भ नंतर लागला नाही. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

26/03/2009 - 12:27
विशाल अप्रतिम लिहिली आहे ही कथा. ज्यांची नावे पाहून धागा उघडावासा वाटतो अशा मला आवडणार्‍या लेखकांमधे तुमचे नाव जोडले आहे. असेच लिहीत रहा हीच विनंती.

jenie 26/03/2009 - 12:37
खुपच सुदर कथा आहे.... पुर्ण संपवल्याशिवाय नजर दुसरिकडे वळलीच नाही. एकदम झकास

नितिन थत्ते 26/03/2009 - 14:52
सुंदर कथा वातावरणनिर्मिती वगैरे छान जमली आहे. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नॉनस्टॉप वाचावी लागली. मध्ये थांबू शकलो नाही. अजून येऊद्या. अवांतरः वेगवेगळे प्रसंग एकापाठोपाठ येतात त्यामुळे थोडा जर्क वाटतो. खराटा (रंग माझा वेगळा)

मृगनयनी 26/03/2009 - 15:14
करावे तसे भरावे! :-? :) ज ब रा !!!! स्टोरी आहे!!!! :) शेवटपर्यंत खिळवून ठेवलंत !!!!! ..... :) अजून येऊ देत! :) :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

पहाटवारा 26/03/2009 - 15:41
ऊत्तम लघुकथेची सर्व लक्षणे सामावणारी कथा. "ती जमाडी जंमत आहे माझी आणि बाबांची" हा शेवटचा 'पंच' (इन्ग्रजी ठोसा ?) मस्तच.

mamuvinod 26/03/2009 - 17:37
हि कथा maayboli.com वर वाचली होती. तिथे पण आपण टाकली होती काय? कळवा. बाकि कथा परत वाचुन पण छान वाट्ते.

In reply to by mamuvinod

हो ना ! माबो वरच्या काही मित्रांनीच मिपा बद्दल सांगितले आणि मग इकडे आलो. धन्स. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

रेवती 26/03/2009 - 18:44
बापरे! भयानकच आहे. अंगावर काटा आला. (एकदम प्रियालीताईची आठवण झाली. तिची मिपावरची अनुपस्थिती जाणवू देत नाही आहात आपण.) रेवती

शाल्मली 26/03/2009 - 19:13
मस्त कथा! शेवटपर्यंत खिळवून ठेवले होते. आणि शेवट तर एकदमच अनपेक्षित! अजून येऊद्या. --शाल्मली.

विकु, उत्तम कथा. एका दमात वाचायला लावणारी. भाषा पण छान. मजा आली. बाकी, आमच्या कुरणात (की विहिरीत म्हणू) आलात तुम्ही. ;) आणि रंगूचं म्हणणं खरंच आहे हो. खूप एकटं वाटतं विहीरीत. या कधी तिकडे. ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मदनबाण 28/03/2009 - 00:41
सहमत... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

क्रान्ति 26/03/2009 - 20:31
मस्तच लिहिलीय कथा! रत्नाकर मतकरींच्या भयकथांची आठवण झाली! शेवट तर खासच. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

लय खास भाऊ... मजा आली.. .. आणि क्रमशः न टाकल्याबद्दल धन्यवाद ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

"गजाननराव मला वाचवा, नाहीतर ती रंगी घेवुन जाईल मला. सारखी तिथं त्या मागच्या खिडकीपाशी येवुन उभी राहते आणि मला बोलावते आणि म्हणते, चला की सासुबाई, मी फार एकटी आहे हो इथं. खुप भीती वाटते मला." कथा वाचायला सुरुवात केली आणि वरील ओळीवरुन कालच्या एका बातमीची आठवण झाली. -दिलीप बिरुटे

प्रियाली 27/03/2009 - 05:53
कथा फार आवडली. एकदा वाचायला घेतली की मध्ये थांबता येत नाही. संपूर्ण कथेत एक गोष्ट थोडी राहून गेल्यासारखी वाटली ती मूर्तीची. तिचा पुन्हा उल्लेख, खुलासा, उपकथानक कथेत नाही. एखादा धागा अर्धवट सोडल्याप्रमाणे वाटले पण एवढे सोडल्यास कथा मस्तच आहे.

In reply to by प्रियाली

प्रियाली, त्या मुर्तीचा उल्लेख फक्त काही काळाकरता वाचकांची दिशाभूल करण्याकरता केलेला आहे. वाचकांनी शेवटपर्यंत कथेकडे एक भुतकथा म्हणुनच पाहावे यासाठी. आभारी आहे. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

योगी९०० 28/03/2009 - 01:41
विशाल शेठ, मस्तच..शेवट तर अगदी जबरा.. वेगवेगळ्या चित्रपट कलाकारांचे आवाज काढणार्‍या अनिकेतकडे डोळे विस्फारुन बघत बसणारी हे वाचल्यावर मला थोडी अनिकेत वर शंका आली होती पण त्यानंतरच्या मुर्तीच्या उल्लेखाने दिशाभूल झाली. शेवटपर्यंत वाटत होते की रंगीचे भुत येणार.. खादाडमाऊ

सुर 14/04/2009 - 16:53
कथा खरच खुप छान आहे. सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

केळ्या 14/04/2009 - 17:20
इतक्या प्रतिक्रिया वाचल्यावर काही वेगळे लिहायला उरलेच नाही! ऊ त्त म!

ह्या मिपाच्या खाणीत काय-काय मिळेल ते सांगता येत नाही. (खरे तर मुख्य बोर्डावर ही कथा आणू का नको? असा प्रश्र्न मनांत आला होता.पण इतकी सुंदर कथा आणली नसती तर, त्या कथेवर अन्याय केल्यासारखे झाले असते.)

In reply to by श्री

ईशाल भाउ ठोकणार बाबा तुम्ही शेंचुरी नक्कि जबर्दस्त लिहिलि आहे कथा मस्त ! ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

दिपक 26/03/2009 - 11:18
सर्रकन्‌ काटा आला अगांवर हे वाचुन. थरारक !

दशानन 26/03/2009 - 11:20
ज ब रा !!!! काय शेवट पर्यंत गुंतवलं आहे कथेत वाचकाला ! लै भारी !

In reply to by दशानन

विशालभौ अजुन एक शॉल्लीड शॉट.. आजकाल तुम्ही नुसते चौकार षटकार हाणत आहात राव. अतिशय मस्त आणी ओघवत्या शैलीतली कथा. खुप आवडली. असेच लिहित राहा आणी आम्हाला वाचनाचा आनंद देत रहा :) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

सहज 26/03/2009 - 14:27
कडक. क्लास. अप्रतिम. विशालशेठ फॅन क्लब नोंदणी सुरु झाली आहे.

कवटी 26/03/2009 - 11:29
विशालशेठ , उत्तम जमलिय कथा..... कथा पुर्ण संपवल्याशिवाय नजर दुसरिकडे वळलीच नाही. उत्तम. अश्याच येउदेत कथा. अवांतरः ते हिरव्या डोळ्याच्या मुर्तीचा संदर्भ नंतर लागला नाही. वाचकांची दिशाभूल करायला मात्र छान वापर झाला तिचा. कवटी

In reply to by कवटी

कवट्या धन्यवाद, अवांतरः ते हिरव्या डोळ्याच्या मुर्तीचा संदर्भ नंतर लागला नाही. वाचकांची दिशाभूल करायला मात्र छान वापर झाला तिचा.>> त्यासाठीच वापरलाय तो उल्लेख .....!! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

In reply to by विशाल कुलकर्णी

कवटी 26/03/2009 - 15:53
विशालशेठ, वाचकांचा क्रमशः कोंडमारा न केल्या बद्दल सर्व वाचकांच्या तर्फे तुम्हाला शतशः धन्यवाद. क्रमशः चा संसर्गजन्या रोग तुम्हाला लागू नये आणि तुमच्याकडून अशाच उत्तमोत्तम कथा / लेख एकटाकी येउ देत अशीच इश्वरचरणी प्रार्थना! कवटी

In reply to by कवटी

अनिल हटेला 26/03/2009 - 12:07
विशालराव , प्रथम तर तुमचे अभिनंदन !! एकदम जबरा कथा लिहीलीये, एका दमात वाचुन काढली !! आणी शेवट वाचताच तोंडातुन शब्द निघाले 'अप्रतीम'~!!! येउ द्यात अशाच वेगवेगळ्या विषयावरील कथा !! :-) अवांतरः हिरव्या डोळ्याच्या मुर्तीचा संदर्भ नंतर लागला नाही. बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

26/03/2009 - 12:27
विशाल अप्रतिम लिहिली आहे ही कथा. ज्यांची नावे पाहून धागा उघडावासा वाटतो अशा मला आवडणार्‍या लेखकांमधे तुमचे नाव जोडले आहे. असेच लिहीत रहा हीच विनंती.

jenie 26/03/2009 - 12:37
खुपच सुदर कथा आहे.... पुर्ण संपवल्याशिवाय नजर दुसरिकडे वळलीच नाही. एकदम झकास

नितिन थत्ते 26/03/2009 - 14:52
सुंदर कथा वातावरणनिर्मिती वगैरे छान जमली आहे. कोणीतरी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नॉनस्टॉप वाचावी लागली. मध्ये थांबू शकलो नाही. अजून येऊद्या. अवांतरः वेगवेगळे प्रसंग एकापाठोपाठ येतात त्यामुळे थोडा जर्क वाटतो. खराटा (रंग माझा वेगळा)

मृगनयनी 26/03/2009 - 15:14
करावे तसे भरावे! :-? :) ज ब रा !!!! स्टोरी आहे!!!! :) शेवटपर्यंत खिळवून ठेवलंत !!!!! ..... :) अजून येऊ देत! :) :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

पहाटवारा 26/03/2009 - 15:41
ऊत्तम लघुकथेची सर्व लक्षणे सामावणारी कथा. "ती जमाडी जंमत आहे माझी आणि बाबांची" हा शेवटचा 'पंच' (इन्ग्रजी ठोसा ?) मस्तच.

mamuvinod 26/03/2009 - 17:37
हि कथा maayboli.com वर वाचली होती. तिथे पण आपण टाकली होती काय? कळवा. बाकि कथा परत वाचुन पण छान वाट्ते.

In reply to by mamuvinod

हो ना ! माबो वरच्या काही मित्रांनीच मिपा बद्दल सांगितले आणि मग इकडे आलो. धन्स. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

रेवती 26/03/2009 - 18:44
बापरे! भयानकच आहे. अंगावर काटा आला. (एकदम प्रियालीताईची आठवण झाली. तिची मिपावरची अनुपस्थिती जाणवू देत नाही आहात आपण.) रेवती

शाल्मली 26/03/2009 - 19:13
मस्त कथा! शेवटपर्यंत खिळवून ठेवले होते. आणि शेवट तर एकदमच अनपेक्षित! अजून येऊद्या. --शाल्मली.

विकु, उत्तम कथा. एका दमात वाचायला लावणारी. भाषा पण छान. मजा आली. बाकी, आमच्या कुरणात (की विहिरीत म्हणू) आलात तुम्ही. ;) आणि रंगूचं म्हणणं खरंच आहे हो. खूप एकटं वाटतं विहीरीत. या कधी तिकडे. ;) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मदनबाण 28/03/2009 - 00:41
सहमत... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

क्रान्ति 26/03/2009 - 20:31
मस्तच लिहिलीय कथा! रत्नाकर मतकरींच्या भयकथांची आठवण झाली! शेवट तर खासच. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

लय खास भाऊ... मजा आली.. .. आणि क्रमशः न टाकल्याबद्दल धन्यवाद ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

"गजाननराव मला वाचवा, नाहीतर ती रंगी घेवुन जाईल मला. सारखी तिथं त्या मागच्या खिडकीपाशी येवुन उभी राहते आणि मला बोलावते आणि म्हणते, चला की सासुबाई, मी फार एकटी आहे हो इथं. खुप भीती वाटते मला." कथा वाचायला सुरुवात केली आणि वरील ओळीवरुन कालच्या एका बातमीची आठवण झाली. -दिलीप बिरुटे

प्रियाली 27/03/2009 - 05:53
कथा फार आवडली. एकदा वाचायला घेतली की मध्ये थांबता येत नाही. संपूर्ण कथेत एक गोष्ट थोडी राहून गेल्यासारखी वाटली ती मूर्तीची. तिचा पुन्हा उल्लेख, खुलासा, उपकथानक कथेत नाही. एखादा धागा अर्धवट सोडल्याप्रमाणे वाटले पण एवढे सोडल्यास कथा मस्तच आहे.

In reply to by प्रियाली

प्रियाली, त्या मुर्तीचा उल्लेख फक्त काही काळाकरता वाचकांची दिशाभूल करण्याकरता केलेला आहे. वाचकांनी शेवटपर्यंत कथेकडे एक भुतकथा म्हणुनच पाहावे यासाठी. आभारी आहे. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

योगी९०० 28/03/2009 - 01:41
विशाल शेठ, मस्तच..शेवट तर अगदी जबरा.. वेगवेगळ्या चित्रपट कलाकारांचे आवाज काढणार्‍या अनिकेतकडे डोळे विस्फारुन बघत बसणारी हे वाचल्यावर मला थोडी अनिकेत वर शंका आली होती पण त्यानंतरच्या मुर्तीच्या उल्लेखाने दिशाभूल झाली. शेवटपर्यंत वाटत होते की रंगीचे भुत येणार.. खादाडमाऊ

सुर 14/04/2009 - 16:53
कथा खरच खुप छान आहे. सुर तेच छेडीता...... * * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *

केळ्या 14/04/2009 - 17:20
इतक्या प्रतिक्रिया वाचल्यावर काही वेगळे लिहायला उरलेच नाही! ऊ त्त म!

ह्या मिपाच्या खाणीत काय-काय मिळेल ते सांगता येत नाही. (खरे तर मुख्य बोर्डावर ही कथा आणू का नको? असा प्रश्र्न मनांत आला होता.पण इतकी सुंदर कथा आणली नसती तर, त्या कथेवर अन्याय केल्यासारखे झाले असते.)
काल संध्याकाळी एकदाची वेड्यांच्या इस्पितळाची गाडी वाड्याच्या दारापर्यंत येवुन पोचली. पांढर्‍या गणवेशातील चार सेवकांनी कुशाक्कांना पकडुन गाडीत घातले आणि भर्रकन गाडी निघुनही गेली. सगळं कसं अगदी अचानकच घडलं,... नाही ? म्हणजे बघा, साधारण दोन - अडीच महिन्यापुर्वी त्यांच्या सुनेचा, रंगुचा अपघाती मृत्यु झाला. तिचा नवरा, लंगडा राम्या त्यानंतर महिन्याभरातच कुठेतरी बेपत्ता झाला, मग महिन्याभराने त्याचं प्रेतच सापडलं. त्या धक्क्याने कुशाक्काला वेड लागलं. शेवटी आम्हीच इथल्या वेड्याच्या इस्पितळात तिच्याबद्दल माहिती दिली आणि काल तर ते लोक येवुन घेवुनही गेले कुशाक्काला.

बाळू (भाग १)

जागु ·

योगी९०० 26/03/2009 - 00:39
जागू, बाळू चे व्यक्तिचित्रण आवडले. काही माणसे जन्मत:च वाईट नशीब घेऊन आली असतात. पण कष्ट करून आपली परिस्थिती बदलवतात. अशा लोकांविषयी नेहमीच मला आदर वाटतो. लवकरच पुढचा भाग टाका. खादाडमाऊ

सँडी 26/03/2009 - 06:40
वा! जागु, तुमच्यात लेखक पण दडला आहे तर... छान लिहलतं, पुढ्चा भाग लवकर टाका...

योगी९०० 26/03/2009 - 00:39
जागू, बाळू चे व्यक्तिचित्रण आवडले. काही माणसे जन्मत:च वाईट नशीब घेऊन आली असतात. पण कष्ट करून आपली परिस्थिती बदलवतात. अशा लोकांविषयी नेहमीच मला आदर वाटतो. लवकरच पुढचा भाग टाका. खादाडमाऊ

सँडी 26/03/2009 - 06:40
वा! जागु, तुमच्यात लेखक पण दडला आहे तर... छान लिहलतं, पुढ्चा भाग लवकर टाका...
3

अशीच ही एक चीज असते ज्याला सत्य म्हणतात.

श्रीकृष्ण सामंत ·

आनंद घारे 23/03/2009 - 17:46
आणि पश्चिमेकडे सरकत जातो. हे सत्य कां असत्य? ही गोष्ट सापेक्ष की निरपेक्ष ? यातले जे डोळ्याला दिसते ते सत्य की जे बुद्धीला पटते ते सत्य? आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

कळस 23/03/2009 - 20:03
सत्यच नव्हे तर प्रत्येक गोष्ट सापेक्ष आहे. डोळ्याला दिसते ते सत्य असेलच असे नाही अन बुद्धीला पटते ते सत्य असेलच असेही नाही. खर तर सत्यही काहीच नसत अन असत्यही काहीच नसत.. सर्व काही आपल्या मानण्यावर आहे.. उदा: - ही लिन्क पहा..(अवान्तर ) http://www.portraitswithhorses.com/blog/?p=1017&akst_action=share-this कळस थोड फार जाणूनही शून्य उमगल्यामुळे अहंकाराचा कळस !!

आनंद घारे 23/03/2009 - 17:46
आणि पश्चिमेकडे सरकत जातो. हे सत्य कां असत्य? ही गोष्ट सापेक्ष की निरपेक्ष ? यातले जे डोळ्याला दिसते ते सत्य की जे बुद्धीला पटते ते सत्य? आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

कळस 23/03/2009 - 20:03
सत्यच नव्हे तर प्रत्येक गोष्ट सापेक्ष आहे. डोळ्याला दिसते ते सत्य असेलच असे नाही अन बुद्धीला पटते ते सत्य असेलच असेही नाही. खर तर सत्यही काहीच नसत अन असत्यही काहीच नसत.. सर्व काही आपल्या मानण्यावर आहे.. उदा: - ही लिन्क पहा..(अवान्तर ) http://www.portraitswithhorses.com/blog/?p=1017&akst_action=share-this कळस थोड फार जाणूनही शून्य उमगल्यामुळे अहंकाराचा कळस !!
"सत्य हे सापेक्ष नसतं.ते व्यक्तिपरकही नसतं.ते कदाचीत दुग्राह्य असतं किंवा लपलेलं असतं.सत्याची उपेक्षा करावी असं कुणाला वाटेल ही.पण सत्य ही अशीच एक चीज आहे." माझा हा वकिल मित्र पहिल्यापासून त्याच्या डोक्यामधे सत्याची सणक ठेवून आपल्या केसीस लढवायचा.मला वाटतं त्याच्या लहानपणापासून ही त्याच्यात म्हटलं तर खोड होती.तिचा फायदा त्याला त्याचा वकिली धंदा चालवताना बरेच वेळां उपयोगाला यायचा. त्या दिवशी मी त्याला त्या पैजेची आठवण करून दिली.त्याचं खरं असून सुद्धा त्याला शंभर रूपये मिळाले नाहीत.ती गंमत मला त्याच्या तोंडून पुन्हा ऐकायची लहर आली. मी त्याला म्हणालो, "सत्याच्या मागे जाण्याची ही तुझी संवय तुला

मनोमन प्रार्थना.

श्रीकृष्ण सामंत ·
"कधीकधी कुणाजवळ बसून,ऐकून घेणं खूपच महत्वाचं असतं." जान्हवी लिखिते त्या हॉस्पिटलमधे जवळ जवळ तीस वर्षं कामाला होती.हे हॉस्पिटल एका छोट्याश्या शहरात होतं.कुणा आजार्‍याला भेटण्यासाठी किंवा माझ्या डॉक्टर मित्राला सांगून कुणातरी माझ्या नातेवाईकाला ह्या हॉस्पिटलमधे उपचारासाठी दाखल करण्याच्या निमीत्ताने माझ्या इकडे बर्‍याच खेपा व्हायच्या.