मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संयमित आहारातून शरीरशुद्धी/वजन घटवण्याचा यशस्वी प्रयोग - भाग १ (पहिले १२ दिवस)

चित्रगुप्त ·

वाह ! उत्तम लेखन ! चित्रगुप्त काका, अतिषय प्रांजळ स्वानुभव लेखन आवडले. आपला सायंटिफिक अ‍ॅप्रोच , विशेष करुन , ठरलेल्या वेळा पाळणे, मोजका प्रमाणित आहार घेणे आणि शिस्तबध्दपणे त्याचा लॉग मेंटेन करणे हे प्रचंड आवडले ! मी काही डॉक्टर किंव्वा आहार तज्ज्ञ नाही, पण माझ्या अल्पस्वल्प माहीतीनुसार असे वाटते की - आहारात दुधाचा समावेश असायला हवा. दुध हे पुर्णान्न आहे. दुधासारखे उपकारक काही नाही! अर्थात आपण लस्सी घेत आहातच ! तरी दुधाचे प्रमाण जास्त असल्यास बोन डेन्स्टिटी व्यवस्थित रहायला मदत होईल आणी लो कॅलरी डायेटने जे व्ह्यायची मला भिती वाटते ते हाडांची ठिसुळता वगैरे त्रास होणार नाहीत. ( अर्थात हा फक्त माझा कयास आहे. मी डॉक्टर वगैरे नाही.)
फक्त मनातल्या मनातच तो जप करत असूनही असे घडावे, याचे मला फार आश्चर्य वाटते.
मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदुतच होणार्‍या क्रिया प्रतिक्रिया असल्याने मनातल्या मनात केलेल्या गोष्टींचे फिजिऑलॉजिकल परिणाम होणे स्वाभाविक आहे. प्राणायाम, राजयोग, ध्यान धारणा , अध्यात्म हे सगळे "मनाचे खेळ " आहेत . ज्याला कळतं त्याला कळतं ! यः पश्यति स पश्यति ! ह्या विषयात कधी रस निर्माण झाल्यास , अन आराम करत रिकामा वेळ असल्यास - राम दास्स गोईंग होम ही नेटफ्लिक्स वरील डॉक्युमेंटरी नक्की पहा. पॅरालिसिस ने शरिराची अर्धी बाजु लुळी प्डलेल्या अवस्थेतही राम दास्स ज्या आत्मतृप्ती ने हसत आहे ते पाहुन माझ्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रु आलेले ! बाकी अवांतर म्हणजे - आपण कोव्हिडच्या लसी बाबत केलेले विधान पाहुन समाधान वाटले. आपल्याकडे , इथे भारतात, डॉक्टर नर्स असे प्रांजळपणे कधी कबुल करायला लागणार देव जाणे ! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत ! आणि हो , जीवेत "शरदः" शतम !

छान. फळभाज्यांनी वजन कमी झालं त्याबद्दल अभिनंदन. वयपरत्वे आहारावर नियंत्रण आवश्यकच असतं. आरोग्यदायी प्रवासासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

श्रीगणेशा 08/09/2024 - 11:04
अनुभव छान लिहिला आहे, सर्व बारकाव्यांसहित. तुमचा शरीरशुद्धी प्रयोग, आता फक्त प्रयोग न राहता, सवय व्हावी, यासाठी शुभेच्छा! या लेखातून मिपाकर, थोडीशी का असेना, पण प्रेरणा घेतील, यात शंका नाही.

शिस्त, सात्यत्त, संतुलित, संयमित, पौष्टिक इत्यादी बझ वर्ड्स आहेत. या शिवाय वेळ आणी व्यायाम हे सुद्धा महत्वाचे.याच बरोबर कुठल्याच गोष्टींचा अतिरेक नसावा. सकाळी जमेल तसा परंतू नियमित व्यायाम जरूरीच. आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे. वयोमानानुसार दम लागणे,थोडेफार दुखणे हे सहाजिकच. विशेष काही दुखले खुपले तर त्याकडे जरुर लक्ष द्या. या वयात आयडियल वजन हे काॅम्प्लिमेन्ट च म्हणावे लागेल. माझ्या अंदाजानुसार आपल्या रक्तचाचण्या केल्यास त्या नाॅर्मल लिमिट मधेच येतील. स्वस्थ आयुष्या करता शुभेच्छा. आपल्याच वयापेक्षा दोन एक वर्ष कमी,उंची दोन तीन इंच जास्त. वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन हे 80-85 दरम्यान हवे. माझे खरे वजन 92 किलो आहे. वजना कडे जास्त लक्ष न देता दररोज सहा ते आठ किलोमीटर ब्रिस्क वाॅक करताना काही त्रास तर होत नाही ना, दिनक्रमात उत्साह कितपत टिकून असतो ,रात्री सहा ते साडे सहा तास झोप व दुपारची तासभर पाऊणतास वामकुक्षी यात काही व्यत्यय तर येत नाही ना? इत्यादी गोष्टींवर जास्त लक्ष देतो. आहार म्हणाल तर , नाष्टा,मध्यान्ह भोजन व सायंकाळच्या भोजना व्यतिरिक्त दोन कप चहा व साधारण दोनशे मिली दुध किंवा काॅफी. पांढरी साखर सहा चमचे. दुपारी एक पोळी, भाजी, आमटी, काकडी,बीटरूट, गाजर,मुळा यांचा ऋतुकाला नुसार सलाद व एक वाटी भात. संध्याकाळी एक थालीपीठ, एक भाकरी पिठलं,तीन इडली सांबार असे काही तरी एखादी डिश. हे साधारण दररोजच. कधीतरी मात्र सर्व मर्यादा उल्लंघून काय वाटेल ते ,वाटेल तितके खातो. परवाच राखी बांधून घेण्यासाठी दुपारी एका बहिणी कडे दोन खव्याच्या पोळ्या व इतर सणासुदीचे पदार्थ तर संध्याकाळी दुसर्या बहिणी कडे एक पुरणपोळी,दोन वाट्या बासुंदी व इतर सणासुदीचे पदार्थ चापले. आता बाप्पा आलेत मोदक तर खाल्लेच पाहिजेत, वर्षांत एकदाच तर येतात. देशस्थ, गौरी माहेरी आल्यात सोळा भाज्या सोळा कोशिंबीरी, पंचपक्वान्न तर होणारच ना,नाहीतर माहेरवाशीण काय वाटेल त्यांना..... संदीप खरे यांच्या कवितेत सारखं, अजुन तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा.... बाकी संत नामदेव, कबीर यांची वाणी नेहमीच लक्षात असते. काळ देहासी आला खाऊ आम्हीं आनंदे नाचू गाऊ......

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:54
आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे.
-- मझे वय आता ७३ आणि उंची १६२ से.मी आहे. (१७२ नव्हे) बाकी 'वैश्विक स्तर' वगैरे उपयोगी असले तरी जगातल्या कोट्यावधी लोकांना असे ठराविक साच्यात कसे बसवता येणार ? व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा हाडांचा सापळा, स्नायु, शरिरांतर्गत अवयव, रक्त, चरबी, पोटात साठलेली जुनी घाण वगैरेंच्या वजनाचे आपसातले प्रमाण वेगवेगळे असते. त्याशिवाय कफ- वात - पित्त 'प्रवृती' प्रमाणे शरीर वेगवेगळे असते. -- याशिवाय 'योगी - भोगी - रोगी' तेही आहेच. त्यामुळे 'वजन' हा एकमेव निष्कर्ष न मानता सर्वांगिण आरोग्यासाठी प्रयत्न केले जावेत. सध्या माझी स्थिती 'रोगी' ही आहे. त्यातून विकसित होत आधी 'भोगी' आणि मग 'योगी' होऊन उर्वरित आयुष्य त्या स्थितीतच रहायचे, हे उद्दिष्ट आहे. --- 'मी स्वतःला विचारलेले प्रश्न' असा एक वेगळा प्रतिसाद लिहीणार आहे.

टिकटिकतेकिंवा कसे..... झोपेची वेळ,जेवणाची वेळ आणी जागे होण्याची वेळ हे बहाण्या करता भिंतीवर घड्याळ पहावे लागते किंवा बायोलॉजिकल घड्याळ आठवण करून देते हे फारच महत्वाचे. 'बाकीबाब' , यांचा भक्त. आयुष्याची आता झाली उजवणी येतो तो क्षण अमृताचा जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडेगोडे सुखोत्सवे असा जीव अनावर पिंजर्याचे दार उघडावे पांडुरंग हरी,वासुदेव हरी.

खिलजि 10/09/2024 - 23:51
काय लिवलंय काका... दंडवत स्वीकारावं... आज ऊर फुटसतोवर जेवलोय नि नंतर वाचलं.. इथंच चुकलं आमचं.. आता जाड पोटावर ताण आलाय.. आपलं लिखाण आम्हांला नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही...

कंजूस 11/09/2024 - 06:06
अभ्यासू लेख आणि प्रतिसाद आवडले. माझ्या मते हे सर्व आहार नियंत्रण तिशीतूनच सुरू होणे गरजेचे आहे. फार पुढे जाऊन यू टर्न घेण्यापेक्षा बरे.

गवि 11/09/2024 - 07:41
तरी आहाराविषयक इतर खबरदारी घेणे मंदावत जाऊन भूक नसली तरी 'वेळ झाली' म्हणून जेवणे, अधून मधून 'दिसेल ते' खाणे, भरपूर गोड पदार्थ खाणे, बरेचदा चहा-कॉफी, अधून मधून तळकट आणि बाजाराचे पदार्थ खाणे वगैरे प्रमाद घडत गेले
इथे बरोब्बर सगळी मेख आहे. आत्ता देखील तुम्ही बारा दिवस प्रयोग केला आहे आणि अजून थोडे दिवसच तो करण्याचा बेत आहे. फायदे कितीही चांगले दिसले तरी मनुष्याचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या जीवनशैली आणि आहाराकडे वळण्याचा असतो. यापुढे आयुष्यभर कायम रोज नेहमी असे काढा, फळे, चिया बिया किंवा अन्य निवडक आहार घेणे किती जणांना (आपण खुद्द धरून) शक्य आहे हा मोठा गहन प्रश्न आहे. काही दिवस एखादे पथ्य निग्रहाने पाळून शरीरात साठलेली काही विषारी द्रव्ये जणू त्यामुळे निचरा पावतात आणि शरीर असे डीटॉक्स नावाचे काही करावे लागते / होते ही एक मिथ आहे. यावर खूप मोठी लुटणारी इंडस्ट्री उभी राहू पहात आहे. अर्थात तो पूर्ण वेगळा विषय आहे. या लेखाशी त्याचा संबंध नाही. पण हा वैयक्तिक प्रयोग उत्साह आहे तोवर अवश्य चालू ठेवावा. तात्पुरता का होईना, फरक दिसतोय ना ? उत्तम.

काढे,पाढे,पथ्य वगैरेवर न बोलता एकच म्हणतो की संतुलित अहार,नियमित व्यायाम, भरपुर व नियमित पाणी पिणे व अवश्यक तेव्हढी निद्रा घेतली तर SIP प्रमाणे वजन हळूहळू कमी होत जाईल. तशीच शरीराला पण सवय लागेल. Knee jerk reaction कधीही पर्मनंट सोल्युशन होऊ शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 11/09/2024 - 09:23
+++ अगदी. रोज आणि कायम आपल्या रूटीनमध्ये प्रत्यक्षात शक्य होईल असे उपायच कामाचे असतात. तात्पुरते, एकवीस दिवसांचे किंवा तीन महिने निग्रहाने पाळलेले असे 'यो यो डाएट" हे अजिबात डाएटींग न करण्यापेक्षा अधिक घातक आणि भयंकर असते. शरीराची सेटिंग आणखी बिघडवते प्रत्येक नव्या प्रयत्नात. ऑनलाईन खूप लेख / माहिती आहे उपलब्ध यावर.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:26
मनुष्य भिती आणि आशा याने नियंत्रित होत असतो. जगातले बहुतांश 'धर्म' यावरच आधारित असलेले दिसतात.अमुक व्रत केले तर अमूक फळ मिळते, नाहीतर तमूक नुकसान होते, वगैरे मनावर बिंबवणार्‍या 'कहाण्या', साधुवाण्याची गोष्ट, स्वर्ग-नरक या कल्पना, वगैरेतून हेच दिसते. -- याची सुरुवात अगदी लहानपणीच होत असते. "होमवर्क केले तर चॉकलेट मिळेल, नाहीतर बाबाजी घेऊन जाईल" अशी लालूच आणि भिती दाखवून मुले नियंत्रणात ठेवली जातात... मग आयुष्यभर तीच सवय लगते. -- माझ्या बाबतीत छातीत रात्रभर कळा येणे हे फार भयंकर होते. असे पुन्हा झले तर आपण संपलोच, ही भिती, तसेच रसाहाराने 'शरीरशुद्धी' होऊन पंचवीस वर्षे जुना भगंदर (फिस्टुला) आणि मूळव्याध अवघ्या एका आठवड्यात कायमचे बरे झाले, या स्वानुभवातून जागृत झालेली 'आशा' यांनी प्रेरित होऊन हा उपक्रम सुरु केलेला आहे.

In reply to by चित्रगुप्त

गवि 11/09/2024 - 14:48
तुम्ही म्हणताय ते सर्व अगदी योग्य वैध रास्त इत्यादि आहे. मी आणि तपस्वी सरांनी मांडलेला मुद्दा हा मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही अशी निराशा मांडणारा आहे. तुमच्या उपक्रमास विरोध अथवा खीळ घालण्याचा दूरान्वयानेही संबंध नव्हता, नाही आणि नसेल. _/\_ तुम्ही पॉजिटिव्ह प्रयत्न करत रहा.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 15:10
मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही
-- हे अगदी खरे. म्हणूनच आपल्याला कायमस्वरूपी असे काय करता येईल, याचाच शोध सध्या घेतो आहे. 'फॅटी लीव्हर' पासून मुक्ती मिळवणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न आहेत. चरबी कमी करणे हा त्यातला एक भाग. हल्ली पंचवीस टक्के लोकांना तरी ही व्याधी असते म्हणे. याची लक्षणे काहीच नसतात त्यामुळे आपल्याला ते कळतच नाही. अनेक रोगांचे ते मूळ कारण असते. माझ्या अनेक तपासण्या (उदा. सिटी स्कॅन, छातीपासून पायाच्या पोटर्‍यापर्यंतसे अल्ट्रासाऊंड वगैरे) केल्या गेल्याने ते कळले. नाहीतर 'वाढलेले पोट' हे आपण समृद्धीचे लक्षण मानतो. आपल्या गणपतीबाप्पाच्या पोटाचे कौतुक केले जाते. असो.

Bhakti 11/09/2024 - 10:33
हे सर्व करताना १००% नाही पण ५०%/६०%/७०% गोष्टीतर अंगवळणी पडतात.सुरुवात आणि सातत्य दोन्ही कष्टाच्या गोष्टी साध्य व्हायला पाहिजे.

In reply to by Bhakti

गवि 11/09/2024 - 10:59
सुरुवात आणि सातत्य दोन्ही
हे अगदी योग्यच. पण अनेक प्लॅन्स, डाएटस् यांच्या रचनेतच तात्पुरतेपणा अंतर्भूत असल्याचे दिसते. दिवस १, दिवस २.. किंवा एखादा घटक पूर्ण कट , किंवा तीन आठवड्यांचे टार्गेट ... अशा प्रकारात सुरुवात तर झाली असे समाधान असते पण त्याचे स्वरूपच केवळ काही काळच टिकवता येईल असे असते.

चित्रगुप्त 07/11/2024 - 03:03
हा लेख लिहून आता दोन महिने झाले. या मधल्या काळात गणपती उत्सवात बरेचदा कुणा ना कुणातरी जेवायला जाणे, नंतर दिवाळीचे फराळ वगैरेतून पोटावर पुन्हा ताण पडून ते बिघडले. वजन मात्र स्थिर (६८.५ किलो) राहिलेले आहे. थोड्या दिवसांपासून एक प्रयोग करून बघत आहे: सकाळी नऊच्या सुमारास गाजर, टमाटर, काकडी, आवळा, दुधी वगैरेचा एक ग्लास रस, किंवा एका डाळिंबाचे दाणे, एक केळे, दही, Dried Prunes, अक्रोड, अंकुरित मूग-चणे आणि एकादे अन्य फळ, हे सगळे मिक्सरमधून (थोडे पाणी घालून ) काढून बनवलेली स्मूदी, हे पिणे सुरु केले आहे. -- तसेच इंदौरला आल्यावर नवीन सायकल घेऊन सकाळ- संध्याकाळ अर्धा तास ती मोकळ्या जागी चालवणे पण प्रारंभिले आहे. या दोन्हीचे चांगले परिणाम मिळत आहेत.

चित्रगुप्त 22/12/2024 - 06:00
हा लेख लिहून साडेतीन महिने झाले. आणखी कुणी असा काही प्रयत्न केला आहे का ? असेल तर त्याविषयी अवश्य लिहावे. आता लवकरच मी पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे.

चित्रगुप्त 18/01/2026 - 05:43
रक्त-चाचणीत होमोसिस्टीन वाढलेले असल्याचे दिसत आहे, त्यासाठी औषधही घ्यावे लागत आहे. वाढलेल्या होमोसिस्टीनची लक्षणे म्हणजे तळहात-तळापाय यावर झिणझिण्या येणे/चटका बसल्यासरखे वाटणे, ओठ जड होणे, स्मृतीभंश, निराशा, निरुत्साह, अशक्तपणा, पचनसंस्था बिघडणे वगैरे असतात, ती अनुभवास येत आहेत. सक्रांतीच्या निमित्ताने गुळाच्या पोळ्या, तिळगूळ वगैरे बरेच खाल्ले गेले, थंडीमुळे चहा-कॉफीचेपण प्रमाण वाढलेले आहे. पोट बिघडले असल्याचे जाणवत आहे. हा लेख हुडकून वाचला. आता पुन्हा एकदा असा काहीतरी प्रयोग करून बघायचा विचार आहे.

वाह ! उत्तम लेखन ! चित्रगुप्त काका, अतिषय प्रांजळ स्वानुभव लेखन आवडले. आपला सायंटिफिक अ‍ॅप्रोच , विशेष करुन , ठरलेल्या वेळा पाळणे, मोजका प्रमाणित आहार घेणे आणि शिस्तबध्दपणे त्याचा लॉग मेंटेन करणे हे प्रचंड आवडले ! मी काही डॉक्टर किंव्वा आहार तज्ज्ञ नाही, पण माझ्या अल्पस्वल्प माहीतीनुसार असे वाटते की - आहारात दुधाचा समावेश असायला हवा. दुध हे पुर्णान्न आहे. दुधासारखे उपकारक काही नाही! अर्थात आपण लस्सी घेत आहातच ! तरी दुधाचे प्रमाण जास्त असल्यास बोन डेन्स्टिटी व्यवस्थित रहायला मदत होईल आणी लो कॅलरी डायेटने जे व्ह्यायची मला भिती वाटते ते हाडांची ठिसुळता वगैरे त्रास होणार नाहीत. ( अर्थात हा फक्त माझा कयास आहे. मी डॉक्टर वगैरे नाही.)
फक्त मनातल्या मनातच तो जप करत असूनही असे घडावे, याचे मला फार आश्चर्य वाटते.
मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदुतच होणार्‍या क्रिया प्रतिक्रिया असल्याने मनातल्या मनात केलेल्या गोष्टींचे फिजिऑलॉजिकल परिणाम होणे स्वाभाविक आहे. प्राणायाम, राजयोग, ध्यान धारणा , अध्यात्म हे सगळे "मनाचे खेळ " आहेत . ज्याला कळतं त्याला कळतं ! यः पश्यति स पश्यति ! ह्या विषयात कधी रस निर्माण झाल्यास , अन आराम करत रिकामा वेळ असल्यास - राम दास्स गोईंग होम ही नेटफ्लिक्स वरील डॉक्युमेंटरी नक्की पहा. पॅरालिसिस ने शरिराची अर्धी बाजु लुळी प्डलेल्या अवस्थेतही राम दास्स ज्या आत्मतृप्ती ने हसत आहे ते पाहुन माझ्या डोळ्यात अक्षरशः आनंदाश्रु आलेले ! बाकी अवांतर म्हणजे - आपण कोव्हिडच्या लसी बाबत केलेले विधान पाहुन समाधान वाटले. आपल्याकडे , इथे भारतात, डॉक्टर नर्स असे प्रांजळपणे कधी कबुल करायला लागणार देव जाणे ! पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत ! आणि हो , जीवेत "शरदः" शतम !

छान. फळभाज्यांनी वजन कमी झालं त्याबद्दल अभिनंदन. वयपरत्वे आहारावर नियंत्रण आवश्यकच असतं. आरोग्यदायी प्रवासासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे

श्रीगणेशा 08/09/2024 - 11:04
अनुभव छान लिहिला आहे, सर्व बारकाव्यांसहित. तुमचा शरीरशुद्धी प्रयोग, आता फक्त प्रयोग न राहता, सवय व्हावी, यासाठी शुभेच्छा! या लेखातून मिपाकर, थोडीशी का असेना, पण प्रेरणा घेतील, यात शंका नाही.

शिस्त, सात्यत्त, संतुलित, संयमित, पौष्टिक इत्यादी बझ वर्ड्स आहेत. या शिवाय वेळ आणी व्यायाम हे सुद्धा महत्वाचे.याच बरोबर कुठल्याच गोष्टींचा अतिरेक नसावा. सकाळी जमेल तसा परंतू नियमित व्यायाम जरूरीच. आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे. वयोमानानुसार दम लागणे,थोडेफार दुखणे हे सहाजिकच. विशेष काही दुखले खुपले तर त्याकडे जरुर लक्ष द्या. या वयात आयडियल वजन हे काॅम्प्लिमेन्ट च म्हणावे लागेल. माझ्या अंदाजानुसार आपल्या रक्तचाचण्या केल्यास त्या नाॅर्मल लिमिट मधेच येतील. स्वस्थ आयुष्या करता शुभेच्छा. आपल्याच वयापेक्षा दोन एक वर्ष कमी,उंची दोन तीन इंच जास्त. वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन हे 80-85 दरम्यान हवे. माझे खरे वजन 92 किलो आहे. वजना कडे जास्त लक्ष न देता दररोज सहा ते आठ किलोमीटर ब्रिस्क वाॅक करताना काही त्रास तर होत नाही ना, दिनक्रमात उत्साह कितपत टिकून असतो ,रात्री सहा ते साडे सहा तास झोप व दुपारची तासभर पाऊणतास वामकुक्षी यात काही व्यत्यय तर येत नाही ना? इत्यादी गोष्टींवर जास्त लक्ष देतो. आहार म्हणाल तर , नाष्टा,मध्यान्ह भोजन व सायंकाळच्या भोजना व्यतिरिक्त दोन कप चहा व साधारण दोनशे मिली दुध किंवा काॅफी. पांढरी साखर सहा चमचे. दुपारी एक पोळी, भाजी, आमटी, काकडी,बीटरूट, गाजर,मुळा यांचा ऋतुकाला नुसार सलाद व एक वाटी भात. संध्याकाळी एक थालीपीठ, एक भाकरी पिठलं,तीन इडली सांबार असे काही तरी एखादी डिश. हे साधारण दररोजच. कधीतरी मात्र सर्व मर्यादा उल्लंघून काय वाटेल ते ,वाटेल तितके खातो. परवाच राखी बांधून घेण्यासाठी दुपारी एका बहिणी कडे दोन खव्याच्या पोळ्या व इतर सणासुदीचे पदार्थ तर संध्याकाळी दुसर्या बहिणी कडे एक पुरणपोळी,दोन वाट्या बासुंदी व इतर सणासुदीचे पदार्थ चापले. आता बाप्पा आलेत मोदक तर खाल्लेच पाहिजेत, वर्षांत एकदाच तर येतात. देशस्थ, गौरी माहेरी आल्यात सोळा भाज्या सोळा कोशिंबीरी, पंचपक्वान्न तर होणारच ना,नाहीतर माहेरवाशीण काय वाटेल त्यांना..... संदीप खरे यांच्या कवितेत सारखं, अजुन तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा.... बाकी संत नामदेव, कबीर यांची वाणी नेहमीच लक्षात असते. काळ देहासी आला खाऊ आम्हीं आनंदे नाचू गाऊ......

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:54
आपले वजन,वय आणी कदकाठी( वय ७२,उंची१७२,मध्यम बांधा) बघता ६८ किलो हे वैश्विक स्तरा नुसार आयडियल वजन आहे . आपल्याला वजन कमी करण्याची अवशकता नाही हे माझे ठाम मत आहे.
-- मझे वय आता ७३ आणि उंची १६२ से.मी आहे. (१७२ नव्हे) बाकी 'वैश्विक स्तर' वगैरे उपयोगी असले तरी जगातल्या कोट्यावधी लोकांना असे ठराविक साच्यात कसे बसवता येणार ? व्यक्ती तितक्या प्रकृती. प्रत्येकाचा हाडांचा सापळा, स्नायु, शरिरांतर्गत अवयव, रक्त, चरबी, पोटात साठलेली जुनी घाण वगैरेंच्या वजनाचे आपसातले प्रमाण वेगवेगळे असते. त्याशिवाय कफ- वात - पित्त 'प्रवृती' प्रमाणे शरीर वेगवेगळे असते. -- याशिवाय 'योगी - भोगी - रोगी' तेही आहेच. त्यामुळे 'वजन' हा एकमेव निष्कर्ष न मानता सर्वांगिण आरोग्यासाठी प्रयत्न केले जावेत. सध्या माझी स्थिती 'रोगी' ही आहे. त्यातून विकसित होत आधी 'भोगी' आणि मग 'योगी' होऊन उर्वरित आयुष्य त्या स्थितीतच रहायचे, हे उद्दिष्ट आहे. --- 'मी स्वतःला विचारलेले प्रश्न' असा एक वेगळा प्रतिसाद लिहीणार आहे.

टिकटिकतेकिंवा कसे..... झोपेची वेळ,जेवणाची वेळ आणी जागे होण्याची वेळ हे बहाण्या करता भिंतीवर घड्याळ पहावे लागते किंवा बायोलॉजिकल घड्याळ आठवण करून देते हे फारच महत्वाचे. 'बाकीबाब' , यांचा भक्त. आयुष्याची आता झाली उजवणी येतो तो क्षण अमृताचा जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब तुझे प्रतिबिंब लाडेगोडे सुखोत्सवे असा जीव अनावर पिंजर्याचे दार उघडावे पांडुरंग हरी,वासुदेव हरी.

खिलजि 10/09/2024 - 23:51
काय लिवलंय काका... दंडवत स्वीकारावं... आज ऊर फुटसतोवर जेवलोय नि नंतर वाचलं.. इथंच चुकलं आमचं.. आता जाड पोटावर ताण आलाय.. आपलं लिखाण आम्हांला नक्कीच मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही...

कंजूस 11/09/2024 - 06:06
अभ्यासू लेख आणि प्रतिसाद आवडले. माझ्या मते हे सर्व आहार नियंत्रण तिशीतूनच सुरू होणे गरजेचे आहे. फार पुढे जाऊन यू टर्न घेण्यापेक्षा बरे.

गवि 11/09/2024 - 07:41
तरी आहाराविषयक इतर खबरदारी घेणे मंदावत जाऊन भूक नसली तरी 'वेळ झाली' म्हणून जेवणे, अधून मधून 'दिसेल ते' खाणे, भरपूर गोड पदार्थ खाणे, बरेचदा चहा-कॉफी, अधून मधून तळकट आणि बाजाराचे पदार्थ खाणे वगैरे प्रमाद घडत गेले
इथे बरोब्बर सगळी मेख आहे. आत्ता देखील तुम्ही बारा दिवस प्रयोग केला आहे आणि अजून थोडे दिवसच तो करण्याचा बेत आहे. फायदे कितीही चांगले दिसले तरी मनुष्याचा मूळ स्वभाव पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या जीवनशैली आणि आहाराकडे वळण्याचा असतो. यापुढे आयुष्यभर कायम रोज नेहमी असे काढा, फळे, चिया बिया किंवा अन्य निवडक आहार घेणे किती जणांना (आपण खुद्द धरून) शक्य आहे हा मोठा गहन प्रश्न आहे. काही दिवस एखादे पथ्य निग्रहाने पाळून शरीरात साठलेली काही विषारी द्रव्ये जणू त्यामुळे निचरा पावतात आणि शरीर असे डीटॉक्स नावाचे काही करावे लागते / होते ही एक मिथ आहे. यावर खूप मोठी लुटणारी इंडस्ट्री उभी राहू पहात आहे. अर्थात तो पूर्ण वेगळा विषय आहे. या लेखाशी त्याचा संबंध नाही. पण हा वैयक्तिक प्रयोग उत्साह आहे तोवर अवश्य चालू ठेवावा. तात्पुरता का होईना, फरक दिसतोय ना ? उत्तम.

काढे,पाढे,पथ्य वगैरेवर न बोलता एकच म्हणतो की संतुलित अहार,नियमित व्यायाम, भरपुर व नियमित पाणी पिणे व अवश्यक तेव्हढी निद्रा घेतली तर SIP प्रमाणे वजन हळूहळू कमी होत जाईल. तशीच शरीराला पण सवय लागेल. Knee jerk reaction कधीही पर्मनंट सोल्युशन होऊ शकत नाही.

In reply to by कर्नलतपस्वी

गवि 11/09/2024 - 09:23
+++ अगदी. रोज आणि कायम आपल्या रूटीनमध्ये प्रत्यक्षात शक्य होईल असे उपायच कामाचे असतात. तात्पुरते, एकवीस दिवसांचे किंवा तीन महिने निग्रहाने पाळलेले असे 'यो यो डाएट" हे अजिबात डाएटींग न करण्यापेक्षा अधिक घातक आणि भयंकर असते. शरीराची सेटिंग आणखी बिघडवते प्रत्येक नव्या प्रयत्नात. ऑनलाईन खूप लेख / माहिती आहे उपलब्ध यावर.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 14:26
मनुष्य भिती आणि आशा याने नियंत्रित होत असतो. जगातले बहुतांश 'धर्म' यावरच आधारित असलेले दिसतात.अमुक व्रत केले तर अमूक फळ मिळते, नाहीतर तमूक नुकसान होते, वगैरे मनावर बिंबवणार्‍या 'कहाण्या', साधुवाण्याची गोष्ट, स्वर्ग-नरक या कल्पना, वगैरेतून हेच दिसते. -- याची सुरुवात अगदी लहानपणीच होत असते. "होमवर्क केले तर चॉकलेट मिळेल, नाहीतर बाबाजी घेऊन जाईल" अशी लालूच आणि भिती दाखवून मुले नियंत्रणात ठेवली जातात... मग आयुष्यभर तीच सवय लगते. -- माझ्या बाबतीत छातीत रात्रभर कळा येणे हे फार भयंकर होते. असे पुन्हा झले तर आपण संपलोच, ही भिती, तसेच रसाहाराने 'शरीरशुद्धी' होऊन पंचवीस वर्षे जुना भगंदर (फिस्टुला) आणि मूळव्याध अवघ्या एका आठवड्यात कायमचे बरे झाले, या स्वानुभवातून जागृत झालेली 'आशा' यांनी प्रेरित होऊन हा उपक्रम सुरु केलेला आहे.

In reply to by चित्रगुप्त

गवि 11/09/2024 - 14:48
तुम्ही म्हणताय ते सर्व अगदी योग्य वैध रास्त इत्यादि आहे. मी आणि तपस्वी सरांनी मांडलेला मुद्दा हा मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही अशी निराशा मांडणारा आहे. तुमच्या उपक्रमास विरोध अथवा खीळ घालण्याचा दूरान्वयानेही संबंध नव्हता, नाही आणि नसेल. _/\_ तुम्ही पॉजिटिव्ह प्रयत्न करत रहा.

In reply to by गवि

चित्रगुप्त 11/09/2024 - 15:10
मर्यादित काळ टिकू शकेल असे करण्यास कठीण व्रत घेऊन त्याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकत नाही
-- हे अगदी खरे. म्हणूनच आपल्याला कायमस्वरूपी असे काय करता येईल, याचाच शोध सध्या घेतो आहे. 'फॅटी लीव्हर' पासून मुक्ती मिळवणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न आहेत. चरबी कमी करणे हा त्यातला एक भाग. हल्ली पंचवीस टक्के लोकांना तरी ही व्याधी असते म्हणे. याची लक्षणे काहीच नसतात त्यामुळे आपल्याला ते कळतच नाही. अनेक रोगांचे ते मूळ कारण असते. माझ्या अनेक तपासण्या (उदा. सिटी स्कॅन, छातीपासून पायाच्या पोटर्‍यापर्यंतसे अल्ट्रासाऊंड वगैरे) केल्या गेल्याने ते कळले. नाहीतर 'वाढलेले पोट' हे आपण समृद्धीचे लक्षण मानतो. आपल्या गणपतीबाप्पाच्या पोटाचे कौतुक केले जाते. असो.

Bhakti 11/09/2024 - 10:33
हे सर्व करताना १००% नाही पण ५०%/६०%/७०% गोष्टीतर अंगवळणी पडतात.सुरुवात आणि सातत्य दोन्ही कष्टाच्या गोष्टी साध्य व्हायला पाहिजे.

In reply to by Bhakti

गवि 11/09/2024 - 10:59
सुरुवात आणि सातत्य दोन्ही
हे अगदी योग्यच. पण अनेक प्लॅन्स, डाएटस् यांच्या रचनेतच तात्पुरतेपणा अंतर्भूत असल्याचे दिसते. दिवस १, दिवस २.. किंवा एखादा घटक पूर्ण कट , किंवा तीन आठवड्यांचे टार्गेट ... अशा प्रकारात सुरुवात तर झाली असे समाधान असते पण त्याचे स्वरूपच केवळ काही काळच टिकवता येईल असे असते.

चित्रगुप्त 07/11/2024 - 03:03
हा लेख लिहून आता दोन महिने झाले. या मधल्या काळात गणपती उत्सवात बरेचदा कुणा ना कुणातरी जेवायला जाणे, नंतर दिवाळीचे फराळ वगैरेतून पोटावर पुन्हा ताण पडून ते बिघडले. वजन मात्र स्थिर (६८.५ किलो) राहिलेले आहे. थोड्या दिवसांपासून एक प्रयोग करून बघत आहे: सकाळी नऊच्या सुमारास गाजर, टमाटर, काकडी, आवळा, दुधी वगैरेचा एक ग्लास रस, किंवा एका डाळिंबाचे दाणे, एक केळे, दही, Dried Prunes, अक्रोड, अंकुरित मूग-चणे आणि एकादे अन्य फळ, हे सगळे मिक्सरमधून (थोडे पाणी घालून ) काढून बनवलेली स्मूदी, हे पिणे सुरु केले आहे. -- तसेच इंदौरला आल्यावर नवीन सायकल घेऊन सकाळ- संध्याकाळ अर्धा तास ती मोकळ्या जागी चालवणे पण प्रारंभिले आहे. या दोन्हीचे चांगले परिणाम मिळत आहेत.

चित्रगुप्त 22/12/2024 - 06:00
हा लेख लिहून साडेतीन महिने झाले. आणखी कुणी असा काही प्रयत्न केला आहे का ? असेल तर त्याविषयी अवश्य लिहावे. आता लवकरच मी पुन्हा एकदा सुरुवात करणार आहे.

चित्रगुप्त 18/01/2026 - 05:43
रक्त-चाचणीत होमोसिस्टीन वाढलेले असल्याचे दिसत आहे, त्यासाठी औषधही घ्यावे लागत आहे. वाढलेल्या होमोसिस्टीनची लक्षणे म्हणजे तळहात-तळापाय यावर झिणझिण्या येणे/चटका बसल्यासरखे वाटणे, ओठ जड होणे, स्मृतीभंश, निराशा, निरुत्साह, अशक्तपणा, पचनसंस्था बिघडणे वगैरे असतात, ती अनुभवास येत आहेत. सक्रांतीच्या निमित्ताने गुळाच्या पोळ्या, तिळगूळ वगैरे बरेच खाल्ले गेले, थंडीमुळे चहा-कॉफीचेपण प्रमाण वाढलेले आहे. पोट बिघडले असल्याचे जाणवत आहे. हा लेख हुडकून वाचला. आता पुन्हा एकदा असा काहीतरी प्रयोग करून बघायचा विचार आहे.
दि. २७ ऑगस्टला सुरुवात करून गेल्या १२ दिवसात मुख्यतः भाज्या आणि फळांद्वारे शरीरशुद्धीचा प्रयोग करून माझे बिघडलेले स्वास्थ्य मी परत कसे मिळवत आहे याबद्दल हा लेख आहे. महर्षी पतंजली यांनी सांगितले आहे : योगश्चित्तवृत्तिनिरोध: ('योग' म्हणजे (मोकाट सुटलेल्या) चित्तवृत्तीवर ताबा मिळवणे). अभ्यासवैराग्याभ्यांतन्निरोध: ( हा ताबा मिळवण्याचा उपाय म्हणजे वैराग्य, अर्थात 'अयोग्य' (अनिष्ट, हानिकारक) गोष्टींचा त्याग आणि त्याबरोबरच 'योग्य' गोष्टींचा अभ्यास (सराव, सवय) आपले आरोग्य आणि आहार, या विषयीसुद्धा हे लागू होत असते.

१५ ऑगस्ट विशेष : प्रशस्त, अतिभव्य, अप्रतिमही!

पराग१२२६३ ·
Howrah junction या 15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याची 77 वर्षं पूर्ण होत असतानाच आणखी एका ऐतिहासिक घटनेला 170 वर्षं पूर्ण होत आहेत. ती ऐतिहासिक घटना म्हणजे हावडा रेल्वे स्थानकाची 170 वर्षपूर्ती.

सायकलवाली

बिपीन सुरेश सांगळे ·

त्यावर पाणीभरल्या डोळ्यांनी ती म्हणाली , " तसं नाही रे ! ती सायकल आजही जरी जपून ठेवली असली ; तरी ते कॅरियर मी त्याच वेळी काढून टाकलं . " कॅरियर लावलं नसते तर...... आवडली.

गवि 16/08/2024 - 12:26
त्यावर ती बिन्धास पोरगी म्हणाली , " येड्या ! मी नाय घाबरत न तू काय घाबरतो ? चल !"
एकूण पोरीचा बंडखोर धीट आणि भिडण्याचा स्वभाव पाहता ..
पण कधीतरी पंक्चर ? ... ते होतंच . एके दिवशी ती म्हणाली , " राजा , सायकलला दोन चाकं असली तरी ती कधी एकत्र येत नाहीत रे ! " ही गोष्टही जुनी आणि त्यात दोघांची जात वेगळी
ही एका ओळीतली बोळवण पटली नाही बुवा. आणि तरीही पुढे टिकून उरलेलं ते काही काही. नॉट ॲडिंग अप.

एक महत्त्वाचा उल्लेख द्यायचा होता , असे आता वाटते - कॅपिटल टॉकीज आता व्हिक्टरी म्हणून ओळखले जाते . तिथे २३ जानेवारी १९४३ या दिवशी भारतीय क्रांतिकारकांनी बॉम्बस्फोट घडवला होता . आणि ती केस पूर्ण देशात कॅपिटल बॉम्ब केस म्हणून त्या काळी गाजली होती.

मला स्वतःला ही कथा लिहिताना खूप मजा आली गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा आपला आपला नजरिया पण एक गोष्ट मिपाचे आभार खूप लोक वाचत असतात विशेष म्हणजे जे सदस्य नाहीयेत असे सुद्धा वाचक .

त्यावर पाणीभरल्या डोळ्यांनी ती म्हणाली , " तसं नाही रे ! ती सायकल आजही जरी जपून ठेवली असली ; तरी ते कॅरियर मी त्याच वेळी काढून टाकलं . " कॅरियर लावलं नसते तर...... आवडली.

गवि 16/08/2024 - 12:26
त्यावर ती बिन्धास पोरगी म्हणाली , " येड्या ! मी नाय घाबरत न तू काय घाबरतो ? चल !"
एकूण पोरीचा बंडखोर धीट आणि भिडण्याचा स्वभाव पाहता ..
पण कधीतरी पंक्चर ? ... ते होतंच . एके दिवशी ती म्हणाली , " राजा , सायकलला दोन चाकं असली तरी ती कधी एकत्र येत नाहीत रे ! " ही गोष्टही जुनी आणि त्यात दोघांची जात वेगळी
ही एका ओळीतली बोळवण पटली नाही बुवा. आणि तरीही पुढे टिकून उरलेलं ते काही काही. नॉट ॲडिंग अप.

एक महत्त्वाचा उल्लेख द्यायचा होता , असे आता वाटते - कॅपिटल टॉकीज आता व्हिक्टरी म्हणून ओळखले जाते . तिथे २३ जानेवारी १९४३ या दिवशी भारतीय क्रांतिकारकांनी बॉम्बस्फोट घडवला होता . आणि ती केस पूर्ण देशात कॅपिटल बॉम्ब केस म्हणून त्या काळी गाजली होती.

मला स्वतःला ही कथा लिहिताना खूप मजा आली गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा आपला आपला नजरिया पण एक गोष्ट मिपाचे आभार खूप लोक वाचत असतात विशेष म्हणजे जे सदस्य नाहीयेत असे सुद्धा वाचक .
सायकलवाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर . एक सायकल मजेत चाललेली . लेडीज सायकल . ती वाडिया कॉलेजहून निघाली होती , ती कॅपिटल टॉकीजला . कॅम्पमध्ये . तिथे बॉबी लागलेला . ऋषी आणि डिम्पल ... म्हणजे काय ? खलासच ! त्यावेळचा सुपर डुपर हिट पिक्चर ! तरुण पोरापोरींच्या त्यावर उड्या पडत होत्या . यात नवल ते काय ? लेडीज सायकल म्हणजे - चालवणारी अर्थातच मुलगी होती . गोड अन अवखळ . पांढऱ्या रंगाचा चिकनचा कुर्ता घातलेली . पण - तिच्या मागे कॅरियरवर अजून कोणी होतं . अन ती कोणी एखादी मुलगी नव्हती ; तर तो तिच्या वर्गातला एक मुलगा होता . पण नुसता मुलगा नाही ...

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ -- भालाफेक

श्रीगणेशा ·

Bhakti 11/08/2024 - 07:21
छान! नीरजच्या दुसऱ्या फाऊल नंतर टेंशन आलं ;) झोपून गेले.सकाळी सिल्व्हर कन्फर्म कळालं.खरतर आधीच नदीम ९२ घ्या पुढच्या रेकॉर्ड नंतर तो या स्पर्धेत मोडणं अशक्यच होतं.पण नीरजने लागोपाठ दोन ऑलिंपिक मेडल आणत एक नवीन माईलस्टोन बनवला आहे.

Bhakti 11/08/2024 - 07:21
छान! नीरजच्या दुसऱ्या फाऊल नंतर टेंशन आलं ;) झोपून गेले.सकाळी सिल्व्हर कन्फर्म कळालं.खरतर आधीच नदीम ९२ घ्या पुढच्या रेकॉर्ड नंतर तो या स्पर्धेत मोडणं अशक्यच होतं.पण नीरजने लागोपाठ दोन ऑलिंपिक मेडल आणत एक नवीन माईलस्टोन बनवला आहे.
देशासाठी पहिलंच सुवर्णपदक व मैदानी खेळातील पहिलं पदक, दक्षिण आशियातून मैदानी खेळातील आतापर्यंतचं केवळ दुसरं podium finish आणि ९२.९७ मीटरचं नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड करून, अर्शद नदीमने पाकिस्तानसाठी काल इतिहास रचला. काहीशी अपरंपरागत धाव असूनही, अर्शद नदीमने बाहूबळाच्या जोरावर, अगदी दुसऱ्याच प्रयत्नात, कोणालाच अपेक्षित नसेल अशी, ऐतिहासीक कामगिरी केली. एवढंच नव्हे, तर अगदी शेवटच्या, सहाव्या प्रयत्नातही, अशक्य भासणारा ९० मीटरचा टप्पा परत एकदा सहज पार करून, एकाच स्पर्धेत दोन प्रयत्नात अशी कामगिरी करणारा, आतापर्यंतचा तो एकमेव खेळाडू ठरला.

पोपटवाला

बिपीन सुरेश सांगळे ·

लहानपणापासून पुणे महानगर पालिकेत समोरच्या शिवाजी पुलावर एक पोपटवाला नेहमीच बसायचा. आता माहीत नाही. तो नेहमीच लोकांचे पोपट करायचा मग देव कधी कधी त्याचा..... कान साफ करणारे,पोपट भविष्य वक्ते, फुगे विकणारे यांचे आयुष्य खरोखरच कठीण आहे. चरितार्थ कसा चालतो ते भगवंतालाच माहीत.

चौथा कोनाडा 14/08/2024 - 14:16
व्वा.. सुंदर ...काहीसं चटका लावणारं ! रस्त्यावर रोज कमाई करुन जगणार्यां विषयी सहानभुती वाटते खरंच कसे कसे जगतात लोक ! एकदा एका वडापाव स्टॉलवर वडापाव खाताना चमकदार लालतांबड्या डगल्यातले वादक गप्पा मारत होते "आयला आज पण वडापाव वर काढावा लागणार दिवस " "हां ना राव गेले दहा बारा दिवस हेच खातोय" "मला तर संडास बी झाली नाय ४-५ दिवस.. आता वडापाव बी नकू झालाय" हे ऐकताना त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बघवत नव्हते !

गवि 14/08/2024 - 17:10
उत्तम जमली आहे छोटीशी कथा. अतिशय संवेदनशील आणि आपल्या आसपासच्या जगातून सदैव काहीतरी टिपण्याची क्षमता असलेले मन आहे तुमचे. त्यातूनच असे लेखन साधते.

लहानपणापासून पुणे महानगर पालिकेत समोरच्या शिवाजी पुलावर एक पोपटवाला नेहमीच बसायचा. आता माहीत नाही. तो नेहमीच लोकांचे पोपट करायचा मग देव कधी कधी त्याचा..... कान साफ करणारे,पोपट भविष्य वक्ते, फुगे विकणारे यांचे आयुष्य खरोखरच कठीण आहे. चरितार्थ कसा चालतो ते भगवंतालाच माहीत.

चौथा कोनाडा 14/08/2024 - 14:16
व्वा.. सुंदर ...काहीसं चटका लावणारं ! रस्त्यावर रोज कमाई करुन जगणार्यां विषयी सहानभुती वाटते खरंच कसे कसे जगतात लोक ! एकदा एका वडापाव स्टॉलवर वडापाव खाताना चमकदार लालतांबड्या डगल्यातले वादक गप्पा मारत होते "आयला आज पण वडापाव वर काढावा लागणार दिवस " "हां ना राव गेले दहा बारा दिवस हेच खातोय" "मला तर संडास बी झाली नाय ४-५ दिवस.. आता वडापाव बी नकू झालाय" हे ऐकताना त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव बघवत नव्हते !

गवि 14/08/2024 - 17:10
उत्तम जमली आहे छोटीशी कथा. अतिशय संवेदनशील आणि आपल्या आसपासच्या जगातून सदैव काहीतरी टिपण्याची क्षमता असलेले मन आहे तुमचे. त्यातूनच असे लेखन साधते.
पोपटवाला सकाळची वेळ. नऊ वाजलेले. आकाश धुरकट रंगाचं. बरसो - ह्या ऑर्डरची वाट पहात थांबलेले ढग . पण नुसतेच . शनिवार वाड्याचा पूल गजबजलेला होता . मागे आकाशाचा हे विस्तीर्ण पट . कालच्या अती पावसाचा पूर गायब झालेला . पुलावर भविष्य सांगणारा शंकरण्णा बसलेला होता .पोपट घेऊन . गेले दोन दिवस पडण्याऱ्या पावसामुळे तो वैतागला होता. त्याला पुलावर बसता आलं नव्हतं. बरं - पुलासारखा धंदा दुसऱ्या ठिकाणी आणि कुठे नव्हता. आज पाऊस नव्हता आणि त्याच्या खिशात पैसाही ! त्याला भूक लागली होती. पोटात कावळे कोकलत होते. त्यामुळे तो गिऱ्हाईकांची चातकासारखी वाट पहात होता.

परभणीतील भरतनाट्यम अरंगेत्रम- नृत्य योग सोहळा!

मार्गी ·

Bhakti 29/07/2024 - 12:02
लेकी मुळे मीपण भरतनाट्यम जवळून समजून घेतेय,तिच्यामुळे ही कला, त्यांचे मला सुंदर रसग्रहण करायला मिळत आहे.

Bhakti 29/07/2024 - 12:02
लेकी मुळे मीपण भरतनाट्यम जवळून समजून घेतेय,तिच्यामुळे ही कला, त्यांचे मला सुंदर रसग्रहण करायला मिळत आहे.
✪ अरंगेत्रम- शिष्याची परीक्षा व जगामध्ये प्रवेश करण्यापूर्वीचा 'अंतिम पग' ✪ अनुभवावेत असे शब्दम्, वर्णम्, किर्तनम्, तिल्लाना आणि मंगळम् ✪ सुंदर ते ध्यान आणि ओंकार स्वरूपा! ✪ वर्षानुवर्षाच्या मेहनतीचं- दृढसंकल्पाचं प्रेरणादायी उदाहरण ✪ परभणीच्या वैष्णवीची मोठी स्वप्ने आणि झेप ✪ कडक गुरू- वरी घालतो धपाटा आत आधाराचा हात ✪ नृत्य आणि संगीत- विचार थांबवणारा अनुभव ✪ स्नेहीजन व गुरूजनांचा मेळा When a disciple is ready, Guru appears. When the disciple is really ready, the Guru disappears! नुकतीच गुरूपूर्णिमा होऊन गेली आहे.

‘फ्रीजेस’बरोबर अनुभवू ऑलिम्पिक

पराग१२२६३ ·
mascot पॅरिसमध्ये होत असलेल्या यंदाच्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेत 206 देशांमधून आलेले 10,714 क्रीडापटू आपापले कौशल्य पणाला लावून पदक जिंकण्याचा प्रयत्न करतील. जगातील सर्वात मोठा उत्सव असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पार पडत आहेत.

नोट

बिपीन सुरेश सांगळे ·

चित्रगुप्त 22/07/2024 - 13:04
मुकेशच्या गाण्यांसाठी एकदम फिट -- मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे के तेरा हाल क्या है .... छोट्या छोट्या कथा छान असतात तुमच्या.

गवि 22/07/2024 - 13:22
नोटाबंदी होईपर्यंत तरी खर्च न करता जपून ठेवली होती असे दिसते. हेही नसे थोडके. नंतर तिची किंमतच उरली नाही असे होऊ नये म्हणून शहाणपणा दाखवून बँकेत जमा केली. मुलगी नॉर्मल आहे. मुलगा आजन्म दुखभरी आत्मा राहणारे लोक असतात तसा वाटतो.

In reply to by गवि

Bhakti 22/07/2024 - 14:31
नोटाबंदी होईपर्यंत तरी खर्च न करता जपून ठेवली होती असे दिसते. हेही नसे थोडके.
आत्ताच एक प्रेमभंगाची, डिप्रेशन ची खरीखुरी रिल पाहत होते..हा नायकपण तसाच दिसतो, हल्ली असे नायक वाढत आहे?नायिका पण बरोबर मार्गी लागली ;)नायकाला मार्गी लावा ;)

कथा पोहचली. बोचली, मनाला टोचली. दुःख पैशाचं वाटतं नाही, समोरच्या माणसाला आपली कदर नाही हा विचार मनाला लागून जातो. एका बलापणीपासूनाच्या मित्राला एकदम टोकाच्या इमार्जन्सीच्या वेळेस केवळ एका फोन कॉल वर तब्बल ५२००० रुपये ट्रान्स्फर केले. त्यातले २००० ची एक नोट त्याने नोटाबंदीचे आधी आणून दिली अन् बाकीचे नंतर देतो म्हणाला. अजून दिले नाहीयेत, ८वर्ष झाली. :( ती नोट मी नोटाबंदीचे धांदलीत बँकेत जमा करून टाकली , पण आता खंत वाटते. मस्त फ्रेम करून घरात लावायला पाहिजे होती. काही दिवसांपूर्वी त्या मित्राला फोन केला तेव्हा त्याने माझा नंबर ब्लॉक केला आहे हे लक्षात आले. त्यादिवशी मला #सत्तर_रुपये_वारले ह्या जगप्रसिद्ध वाक्प्रचाराचा अर्थ कळला.

चित्रगुप्त 22/07/2024 - 13:04
मुकेशच्या गाण्यांसाठी एकदम फिट -- मेरे टूटे हुए दिल से कोई तो आज ये पूछे के तेरा हाल क्या है .... छोट्या छोट्या कथा छान असतात तुमच्या.

गवि 22/07/2024 - 13:22
नोटाबंदी होईपर्यंत तरी खर्च न करता जपून ठेवली होती असे दिसते. हेही नसे थोडके. नंतर तिची किंमतच उरली नाही असे होऊ नये म्हणून शहाणपणा दाखवून बँकेत जमा केली. मुलगी नॉर्मल आहे. मुलगा आजन्म दुखभरी आत्मा राहणारे लोक असतात तसा वाटतो.

In reply to by गवि

Bhakti 22/07/2024 - 14:31
नोटाबंदी होईपर्यंत तरी खर्च न करता जपून ठेवली होती असे दिसते. हेही नसे थोडके.
आत्ताच एक प्रेमभंगाची, डिप्रेशन ची खरीखुरी रिल पाहत होते..हा नायकपण तसाच दिसतो, हल्ली असे नायक वाढत आहे?नायिका पण बरोबर मार्गी लागली ;)नायकाला मार्गी लावा ;)

कथा पोहचली. बोचली, मनाला टोचली. दुःख पैशाचं वाटतं नाही, समोरच्या माणसाला आपली कदर नाही हा विचार मनाला लागून जातो. एका बलापणीपासूनाच्या मित्राला एकदम टोकाच्या इमार्जन्सीच्या वेळेस केवळ एका फोन कॉल वर तब्बल ५२००० रुपये ट्रान्स्फर केले. त्यातले २००० ची एक नोट त्याने नोटाबंदीचे आधी आणून दिली अन् बाकीचे नंतर देतो म्हणाला. अजून दिले नाहीयेत, ८वर्ष झाली. :( ती नोट मी नोटाबंदीचे धांदलीत बँकेत जमा करून टाकली , पण आता खंत वाटते. मस्त फ्रेम करून घरात लावायला पाहिजे होती. काही दिवसांपूर्वी त्या मित्राला फोन केला तेव्हा त्याने माझा नंबर ब्लॉक केला आहे हे लक्षात आले. त्यादिवशी मला #सत्तर_रुपये_वारले ह्या जगप्रसिद्ध वाक्प्रचाराचा अर्थ कळला.
नोट रात्र झालेली . बाहेर पावसाला उजाडलेलं . अंधाराच्या आडोशाने रात्र मनसोक्त नहात होती. तिच्या आठवणीत तोही मनसोक्त नहात होता . माहौलच तसा होता . जीवघेणा ! हवेत पावसाचा गारवा भरून राहिलेला . घरातही . गोधडीच्या आतही . तो त्याच्या बेडवर होता . अंधारात . टक्क जागा . गोधडीत गुरफटून . कुशीमध्ये उशी घेऊन . बाहेरच्या सरी कधी हळुवार तर कधी जोरदार . मनातही तसंच . किती आठवणी ... त्याला कॉलेजमध्ये असताना थिएटरचं वेड लागलेलं .खरं तर तो त्याचा प्रांत नव्हता ; पण त्या वेड्या वयातलं असतं काही वेड . तिथे त्याला ती भेटली होती . तो तिच्याकडे ओढला गेला. त्यावेळेस तिची सुरुवात होती. त्यामुळे ती हवेत.

श्रद्धांजली

बिपीन सुरेश सांगळे ·

सौंदाळा 15/07/2024 - 10:16
मजेशीर यावरुन एक सत्य घटना आठवली. काही वर्षांपूर्वी पुण्यात कात्रज भागात एका महिलेचे मंगळसूत्र मारले होते आणि काही दिवसांनी त्या मंगळसूत्र चोराचा फोटो कोणाच्या तरी बॅनरवर शुभेच्छुक म्हणून झळकला होता. महिलेने पोलिसांना दाखवून नंतर चोरट्याला अटक झाली होती.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर 16/07/2024 - 10:23
+१ मजेशीर आहे! मंगळसूत्र चोराचा किस्सा भारीच. मला ह्या कथेवरुन मध्यंतरी त्या 'ढिंच्याक पुजा'ने केलेली स्वतःच्या मॄत्युच्या पोस्टची नौटंकी आठवली 😀

In reply to by पॅट्रीक जेड

टर्मीनेटर 16/07/2024 - 21:28
स्मरणशक्ती आता दगा द्यायला लागली कि काय असा संशय आल्याने खात्री केल्यावर लक्षात आले कि ह्या दोन्ही 'पू' च्या बाबतीत घडलेली घटना थोडीफार सारखीच असल्याने प्रतिसादातल्या तपशिलात थोडासा घोळ झाला आहे 😀 कथा वाचताना ढिंच्याक पूजाच आठवली होती त्यासाठी कदाचित 'एक्क्या' प्रमाणेच पूजाच्या बाबतीत सहा एक वर्षांपूर्वी कुठल्याशा चॅनलने तिच्या मृत्यूची बातमी चालवण्याचा केलेला खोडसाळपणा कारणीभूत ठरला असावा आणि त्या घटनेच्या आठवणीत पूनम पांडेने मध्यंतरी स्वतःच केलेल्या चीप पब्लिसिटी स्टंटच्या संदर्भाची भेसळ झाली असावी 😂 तपशिलातला घोळ लक्षात आणून दिलात त्यासाठी आपले आभार!

वाचक मंडळी नमस्कार आणि आभार . जसं सुचतो तसं लिहितो . अजूनही मला कथा प्रकार गवसत नाही असंच वाटतं . पुन्हा धन्यवाद . स्नेह असावा .

अजूनही मला कथा प्रकार गवसत नाही विषय चांगला आहे पण वर्णन स्केची आहे. प्रसंग ,स्थळ,काळ,वातावरण निर्मिती यावर अजून स्पष्टीकरण हवे होते. कथेतील किरदार मनावर पकड घेण्या आगोदरच संपले आहेत. व्यक्तीचित्रांचे रेखाटन विस्तारपूर्वक केल्याने त्या आपल्या बरोबरच आहेत असे वाटते. आणी मग वाचक सुद्धा कथेतील एक किरदार बनून जातो. कथा प्रवाही बनते. मी काही तज्ञ वगैरे नाही पण कथा वाचून झाल्यावर प्रतिसाद वाचताना, जसं सुचले तसं लिहिले . एसटी थांबली . तो शाळेपाशी उतरला. तो गावी आला होता . नायक कुठून आला,गावाशी काय संबंध, एस टी स्टॅन्ड नाही का? शाळेपाशी उतरला तर काही जुन्या आठवणी, मुक्कामाची होती का पुढे जाणारी, किती दिवसांनी गावात आला,कोणी ओळखीचे भेटले का नाही...... अशा अनेकविध अंगाने कथा फुलवून सांगायची. मुळात कथा या प्रकारात दोन मुख्य पात्र कथाकार आणी वाचक. या दोघांमधे संवाद घडला तर ती कथा. एकांगी कथा ,मग कथानक कितीही सशक्त असले तरी मनावर पकड घेत नाही. वाचक बिटवीन द लाईन आपल्या पद्धतीने वाचतो व कथा मुळ कथानका पासुन भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कथा आवडली.

म्हणण्यापेक्षा, कथा सांगणारा व कथा ऐकणारा असे जास्त प्रासंगिक ठरेल. कथाकार वाचक एकमेकांना बघत ,जवळ नसून सुद्धा एकमेकाची सान्निध्यात आहेत असे भासले की कथा जमली असे वाटते. अर्थात हे माझे मत आहे.

चौथा कोनाडा 17/07/2024 - 20:21
हा ... हा .... हा .... भारी अ‍ॅण्टी-क्लायमॅक्स ! गावात अश्या खोडया, कुरापती लै चालतात ! नुसती धमाल असतेय ! आमच्या गावात यात्रेनंतर च्या व्यापारयांच्या / सेवकांच्या जेवणावळीत भांग टाकून घडलेले किस्से कित्येक महिने चघळले जायचे ! ते आठवत ! पुढ्चे दोन चार महिने येड्यासारखे हसत सुटायचे ! बिपीन सुरेश सांगळे// मस्त झकास किस्सा ! तुमचा अश्या कथालेखनात हात खंडा आहेच ! मजा आली !

सौंदाळा 15/07/2024 - 10:16
मजेशीर यावरुन एक सत्य घटना आठवली. काही वर्षांपूर्वी पुण्यात कात्रज भागात एका महिलेचे मंगळसूत्र मारले होते आणि काही दिवसांनी त्या मंगळसूत्र चोराचा फोटो कोणाच्या तरी बॅनरवर शुभेच्छुक म्हणून झळकला होता. महिलेने पोलिसांना दाखवून नंतर चोरट्याला अटक झाली होती.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

टर्मीनेटर 16/07/2024 - 10:23
+१ मजेशीर आहे! मंगळसूत्र चोराचा किस्सा भारीच. मला ह्या कथेवरुन मध्यंतरी त्या 'ढिंच्याक पुजा'ने केलेली स्वतःच्या मॄत्युच्या पोस्टची नौटंकी आठवली 😀

In reply to by पॅट्रीक जेड

टर्मीनेटर 16/07/2024 - 21:28
स्मरणशक्ती आता दगा द्यायला लागली कि काय असा संशय आल्याने खात्री केल्यावर लक्षात आले कि ह्या दोन्ही 'पू' च्या बाबतीत घडलेली घटना थोडीफार सारखीच असल्याने प्रतिसादातल्या तपशिलात थोडासा घोळ झाला आहे 😀 कथा वाचताना ढिंच्याक पूजाच आठवली होती त्यासाठी कदाचित 'एक्क्या' प्रमाणेच पूजाच्या बाबतीत सहा एक वर्षांपूर्वी कुठल्याशा चॅनलने तिच्या मृत्यूची बातमी चालवण्याचा केलेला खोडसाळपणा कारणीभूत ठरला असावा आणि त्या घटनेच्या आठवणीत पूनम पांडेने मध्यंतरी स्वतःच केलेल्या चीप पब्लिसिटी स्टंटच्या संदर्भाची भेसळ झाली असावी 😂 तपशिलातला घोळ लक्षात आणून दिलात त्यासाठी आपले आभार!

वाचक मंडळी नमस्कार आणि आभार . जसं सुचतो तसं लिहितो . अजूनही मला कथा प्रकार गवसत नाही असंच वाटतं . पुन्हा धन्यवाद . स्नेह असावा .

अजूनही मला कथा प्रकार गवसत नाही विषय चांगला आहे पण वर्णन स्केची आहे. प्रसंग ,स्थळ,काळ,वातावरण निर्मिती यावर अजून स्पष्टीकरण हवे होते. कथेतील किरदार मनावर पकड घेण्या आगोदरच संपले आहेत. व्यक्तीचित्रांचे रेखाटन विस्तारपूर्वक केल्याने त्या आपल्या बरोबरच आहेत असे वाटते. आणी मग वाचक सुद्धा कथेतील एक किरदार बनून जातो. कथा प्रवाही बनते. मी काही तज्ञ वगैरे नाही पण कथा वाचून झाल्यावर प्रतिसाद वाचताना, जसं सुचले तसं लिहिले . एसटी थांबली . तो शाळेपाशी उतरला. तो गावी आला होता . नायक कुठून आला,गावाशी काय संबंध, एस टी स्टॅन्ड नाही का? शाळेपाशी उतरला तर काही जुन्या आठवणी, मुक्कामाची होती का पुढे जाणारी, किती दिवसांनी गावात आला,कोणी ओळखीचे भेटले का नाही...... अशा अनेकविध अंगाने कथा फुलवून सांगायची. मुळात कथा या प्रकारात दोन मुख्य पात्र कथाकार आणी वाचक. या दोघांमधे संवाद घडला तर ती कथा. एकांगी कथा ,मग कथानक कितीही सशक्त असले तरी मनावर पकड घेत नाही. वाचक बिटवीन द लाईन आपल्या पद्धतीने वाचतो व कथा मुळ कथानका पासुन भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. कथा आवडली.

म्हणण्यापेक्षा, कथा सांगणारा व कथा ऐकणारा असे जास्त प्रासंगिक ठरेल. कथाकार वाचक एकमेकांना बघत ,जवळ नसून सुद्धा एकमेकाची सान्निध्यात आहेत असे भासले की कथा जमली असे वाटते. अर्थात हे माझे मत आहे.

चौथा कोनाडा 17/07/2024 - 20:21
हा ... हा .... हा .... भारी अ‍ॅण्टी-क्लायमॅक्स ! गावात अश्या खोडया, कुरापती लै चालतात ! नुसती धमाल असतेय ! आमच्या गावात यात्रेनंतर च्या व्यापारयांच्या / सेवकांच्या जेवणावळीत भांग टाकून घडलेले किस्से कित्येक महिने चघळले जायचे ! ते आठवत ! पुढ्चे दोन चार महिने येड्यासारखे हसत सुटायचे ! बिपीन सुरेश सांगळे// मस्त झकास किस्सा ! तुमचा अश्या कथालेखनात हात खंडा आहेच ! मजा आली !
श्रद्धांजली एसटी थांबली . तो शाळेपाशी उतरला. तो गावी आला होता . रात्रीची वेळ. सगळीकडे शांत. असणारच ना .गाव छोटं होतं. मुख्य रस्त्यावरची दुकानं बंद झालेली. वर्दळ नाहीच . तशीही गावातली बरीचशी मंडळी शहराकडे. त्याच्या वयाची तर बहुतेक सारीच. काही अपवाद सोडता . एक छोटा चौक आला .छेदणारे दोन रस्ते म्हणून चौक म्हणायचं . चारी बाजूला सारं मोकळंच. माळरान नुसतं. कोपऱ्यावर चहाची एक टपरी. अर्थात तीही बंद झालेली. एकुलता एक लाईटचा खांब. अंधुक प्रकाश फेकणारा आणि त्या खांबाला लावलेला एक बॅनर . त्याच अंधुक प्रकाशात दिसणारा ... श्रद्धांजलीचा . त्यावर फोटो - एकनाथचा ... त्याचा शाळेतला खास मित्र.

द ग्रेट निकोबार आयलंड (GNI) विकास प्रकल्प आता 'रखडणार' कि 'साकारणार'?

टर्मीनेटर ·

कपिलमुनी 10/07/2024 - 19:46
ही बेटे सर्व भारतीय नागरिकांच्या अधिवासासाठी खुली आहेत का ? तिकडेच जाऊन राहावे

In reply to by कपिलमुनी

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:47
८३६ लहान-मोठी बेटे, उप-द्वीपे आणि आऊटक्रॉप्सचा समावेश असलेल्या 'अंदमान आणि निकोबार' द्वीपसमूहातील केवळ ३१ बेटांवर मानवी वस्ती आहे. भारताचाच भाग असला तरी त्यापैकी अनेक ठिकाणी जाण्यास प्रतिबंध आहेत तर काही ठिकाणी जाण्यासाठी 'परमिट' असणे अनिवार्य आहे, परंतु हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर तिथे व्यवसायाची संधी आणि नव्याने निर्माण होणाऱ्या 'वर्ल्ड क्लास' किनारी शहरांमध्ये राहण्याचा योग्य आल्यास मलातरी ह्या "भारताबाहेरच्या भारतात" (शब्दसमूह सौजन्य : राजेंद्र मेहेंदळे) जाऊन राहायला नक्कीच आवडेल 😀

कंजूस 11/07/2024 - 06:14
सर्व माहिती संकलित करून लिहिलेला लेख आवडला. या विषयावर माझं वाचन नाही. अशी जी लहानसहान बेटे असतात त्यांचे ऊर्जा स्रोत काय असतात? वस्ती वाढली की पेट्रोल डिझेलच्या वापर वाढेल आणि हवा दुषित होणारच.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:59
अशी जी लहानसहान बेटे असतात त्यांचे ऊर्जा स्रोत काय असतात? वस्ती वाढली की पेट्रोल डिझेलच्या वापर वाढेल आणि हवा दुषित होणारच.
शक्यतो 'ग्रीन एनर्जी'वरच भर दिला जाणार असल्याने सौर उर्जा हा मुख्य स्त्रोत असुन उर्जेची उर्वरीत गरज भागवण्यासाठी' गॅस पॉवर प्लांट' चे नियोजन आहे. बेटाच्या दोन तृतीयांश भागावर 'बायोस्फियर रिझर्व्ह' आणि 'गॅलेथिया नॅशनल पार्क' असल्याने प्रदुषण नियंत्रणासाठी पेट्रोल डिझेलच्या वापर जवळपास नगण्य असेल. शिवाय 'ग्रेट निकोबार' बेटावर पाच नद्या असल्याने भविष्यात त्यांवर लहान-मोठी धरणे बांधुन जलविद्युत आणि समुद्राच्या लाटांपासुन 'टायडल पॉवर' निर्मिती करणेही शक्य आहे!

Nitin Palkar 14/07/2024 - 13:52
टर्मिनेटरजी, तुमच्या लेखनाचा मी पहिल्यापासून पंखा आहे. कोणतेही प्रवास वर्णन असो की हिंगासारख्या विषयावरचे लेखन असो अतिशय अभ्यासपूर्ण लेखन आणि सुरेख प्रकाश चित्रे ही तुमची वैशिष्ट्ये नेहमीच अनुभवास येतात. अभ्यासपूर्ण अशा या लेखामुळे माहितीत भर पडली. पुलेशु. _/\_

कपिलमुनी 10/07/2024 - 19:46
ही बेटे सर्व भारतीय नागरिकांच्या अधिवासासाठी खुली आहेत का ? तिकडेच जाऊन राहावे

In reply to by कपिलमुनी

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:47
८३६ लहान-मोठी बेटे, उप-द्वीपे आणि आऊटक्रॉप्सचा समावेश असलेल्या 'अंदमान आणि निकोबार' द्वीपसमूहातील केवळ ३१ बेटांवर मानवी वस्ती आहे. भारताचाच भाग असला तरी त्यापैकी अनेक ठिकाणी जाण्यास प्रतिबंध आहेत तर काही ठिकाणी जाण्यासाठी 'परमिट' असणे अनिवार्य आहे, परंतु हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर तिथे व्यवसायाची संधी आणि नव्याने निर्माण होणाऱ्या 'वर्ल्ड क्लास' किनारी शहरांमध्ये राहण्याचा योग्य आल्यास मलातरी ह्या "भारताबाहेरच्या भारतात" (शब्दसमूह सौजन्य : राजेंद्र मेहेंदळे) जाऊन राहायला नक्कीच आवडेल 😀

कंजूस 11/07/2024 - 06:14
सर्व माहिती संकलित करून लिहिलेला लेख आवडला. या विषयावर माझं वाचन नाही. अशी जी लहानसहान बेटे असतात त्यांचे ऊर्जा स्रोत काय असतात? वस्ती वाढली की पेट्रोल डिझेलच्या वापर वाढेल आणि हवा दुषित होणारच.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 16/07/2024 - 12:59
अशी जी लहानसहान बेटे असतात त्यांचे ऊर्जा स्रोत काय असतात? वस्ती वाढली की पेट्रोल डिझेलच्या वापर वाढेल आणि हवा दुषित होणारच.
शक्यतो 'ग्रीन एनर्जी'वरच भर दिला जाणार असल्याने सौर उर्जा हा मुख्य स्त्रोत असुन उर्जेची उर्वरीत गरज भागवण्यासाठी' गॅस पॉवर प्लांट' चे नियोजन आहे. बेटाच्या दोन तृतीयांश भागावर 'बायोस्फियर रिझर्व्ह' आणि 'गॅलेथिया नॅशनल पार्क' असल्याने प्रदुषण नियंत्रणासाठी पेट्रोल डिझेलच्या वापर जवळपास नगण्य असेल. शिवाय 'ग्रेट निकोबार' बेटावर पाच नद्या असल्याने भविष्यात त्यांवर लहान-मोठी धरणे बांधुन जलविद्युत आणि समुद्राच्या लाटांपासुन 'टायडल पॉवर' निर्मिती करणेही शक्य आहे!

Nitin Palkar 14/07/2024 - 13:52
टर्मिनेटरजी, तुमच्या लेखनाचा मी पहिल्यापासून पंखा आहे. कोणतेही प्रवास वर्णन असो की हिंगासारख्या विषयावरचे लेखन असो अतिशय अभ्यासपूर्ण लेखन आणि सुरेख प्रकाश चित्रे ही तुमची वैशिष्ट्ये नेहमीच अनुभवास येतात. अभ्यासपूर्ण अशा या लेखामुळे माहितीत भर पडली. पुलेशु. _/\_

१७ जून २०२४ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस (संपर्क) आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश ह्यांनी जारी केलेल्या निवेदनात 'ग्रेट निकोबार' येथील प्रकल्पांसाठी दिलेल्या सर्व मंजुरी तात्काळ स्थगित करण्याची आणि संबंधित संसदीय समित्यांकडून छाननीसह प्रस्तावित प्रकल्पाचा सखोल आढावा घेण्याची मागणी केल्यावर भारताचा 'द ग्रेट निकोबार आयलंड (GNI) विकास प्रकल्प' हा अति