मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

म्हातारा न इतूका....

कर्नलतपस्वी ·

Bhakti 19/06/2025 - 10:52
सुरेख लिहिलंय.असं निसर्गाचा भाग होतं जगण्यातली मजा अविस्मरणीयच असते. अरण्यऋषी ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली यांना विनम्र अभिवादन!! खुपच सच्चा, संवेदनशील माणूस होता!!जंगलाशी बोलायला शिकवणूक गेले.युट्युबवर अनेक व्हिडिओ पाहिले.अनेकदा त्यांचे डोळे जंगलाविषयी बोलताना डबडबले असायचे..

सुंदर निसर्गाचे तितकेच सचेत, उत्कट, शब्दचित्र. आवडलेच. माझ्या मालवणच्या घराशेजारूनच वहाळी जाते. वहाळी म्हणजे भरपूर पाऊस पडल्यावर उतारावरून वाहणारा अवखळ झरा. त्यामुळे एका बाजूला घराला लागूनच घनदाट झाडी. अनेक पक्ष्यांची बारमाही दिवसभर वर्दळ. मोरांचा वावर असतोच. सुतार, तांबट यांचे आवाज असतातच. दोनतीन प्रकारचे बुलबुल, कोकिळ, सातभाई, भारद्वाज, कांही प्रकारचे बॅबलर उदा. बफ ब्रेस्टेड बॅबलर, दोन प्रकारचे दयाळ, दोनतीन प्रकारचे खंड्या, कापशी घार, धनेश-हॉर्नबिल, डोमकावळे, टिटवी, चिमणीपेक्षां छोटे किंचित लांब चोचीचे बी ईटर इ. इ. पक्ष्यांच्या बाबतीत माझे ज्ञान सामान्य, त्यामुळे जास्त तपशील देऊं शकत नाहीं. कावळे आणि चिमण्या मात्र नाहीत. डोमकावळे कावळ्यांना येऊं देत नाहीत असे इथे म्हणतात. इथून जवळच सुमारे १५ किमीवर आंगणेवाडीजवळ बिळवस इथे सातेरी मंदीर आहे. मंदिराभोवती १५ - २० फूट रुंद तळे आहे. यात पावसाळ्यात पाणी साचले की मंदीर पाण्यात उभे आहे असे वाटते. पावसाळ्यात फोटो व्हीडीओ काढायला मजा येते. आणखी बरेच काही आहे. त्यामुळे मी वर्षभर इथेच रहतो. फोटो व्हीडीओ गूगलवर टाकून दुवे देईन.

फारच सुंदर प्रकाश चित्रे. लेखातले आपले समालोचन जितके प्रत्ययकारी, कवितेच्या जवळ जाणारे आहे तितकेच आपले प्रकाशचित्रणही सुंदर आणि प्रत्ययकारी. जबरदस्त. धन्यवाद.

Bhakti 19/06/2025 - 10:52
सुरेख लिहिलंय.असं निसर्गाचा भाग होतं जगण्यातली मजा अविस्मरणीयच असते. अरण्यऋषी ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली यांना विनम्र अभिवादन!! खुपच सच्चा, संवेदनशील माणूस होता!!जंगलाशी बोलायला शिकवणूक गेले.युट्युबवर अनेक व्हिडिओ पाहिले.अनेकदा त्यांचे डोळे जंगलाविषयी बोलताना डबडबले असायचे..

सुंदर निसर्गाचे तितकेच सचेत, उत्कट, शब्दचित्र. आवडलेच. माझ्या मालवणच्या घराशेजारूनच वहाळी जाते. वहाळी म्हणजे भरपूर पाऊस पडल्यावर उतारावरून वाहणारा अवखळ झरा. त्यामुळे एका बाजूला घराला लागूनच घनदाट झाडी. अनेक पक्ष्यांची बारमाही दिवसभर वर्दळ. मोरांचा वावर असतोच. सुतार, तांबट यांचे आवाज असतातच. दोनतीन प्रकारचे बुलबुल, कोकिळ, सातभाई, भारद्वाज, कांही प्रकारचे बॅबलर उदा. बफ ब्रेस्टेड बॅबलर, दोन प्रकारचे दयाळ, दोनतीन प्रकारचे खंड्या, कापशी घार, धनेश-हॉर्नबिल, डोमकावळे, टिटवी, चिमणीपेक्षां छोटे किंचित लांब चोचीचे बी ईटर इ. इ. पक्ष्यांच्या बाबतीत माझे ज्ञान सामान्य, त्यामुळे जास्त तपशील देऊं शकत नाहीं. कावळे आणि चिमण्या मात्र नाहीत. डोमकावळे कावळ्यांना येऊं देत नाहीत असे इथे म्हणतात. इथून जवळच सुमारे १५ किमीवर आंगणेवाडीजवळ बिळवस इथे सातेरी मंदीर आहे. मंदिराभोवती १५ - २० फूट रुंद तळे आहे. यात पावसाळ्यात पाणी साचले की मंदीर पाण्यात उभे आहे असे वाटते. पावसाळ्यात फोटो व्हीडीओ काढायला मजा येते. आणखी बरेच काही आहे. त्यामुळे मी वर्षभर इथेच रहतो. फोटो व्हीडीओ गूगलवर टाकून दुवे देईन.

फारच सुंदर प्रकाश चित्रे. लेखातले आपले समालोचन जितके प्रत्ययकारी, कवितेच्या जवळ जाणारे आहे तितकेच आपले प्रकाशचित्रणही सुंदर आणि प्रत्ययकारी. जबरदस्त. धन्यवाद.
आज सकाळ पासून नव्हे रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एका मागोमाग एक अशी पाऊस गीते कानात हजेरी लावत आहेत. आज तुकोबाराय यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय व अधुनिक वाल्मीकी गदिमा यांच्या जीवनात एक सम्यक घटना घडली.इंद्रायणीत गाथा तरली व १९६१ पुण्यात पानशेत धरणफुटीने आलेल्या पुरामधे वरदक्षिणा या चित्रपटाचे मुळ हस्तलिखित जसेच्या तसे,कोरडे तरले. एकच होते. "आठवणीतील गाणी" या संकेतस्थळावर माहीती मिळाली.

आपण अनपेक्षित परिस्थितीसाठी तयार आहोत का!

मार्गी ·

रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग| अंतर्बाह्य जन आणि मन ||१|| जीवाही आगोज पडती आघात| येउनिया नित्य नित्य करी ||२|| तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे| अवघियांचे काळें केले तोंड||३|| अगदी,अगदी . माणसाची निर्भरता एव्हढी वाढली आहे की नुसता विचार केला तरी भिती वाटते. आमची पिढी या सर्व बदलाची साक्षीदार आहे. पायी,बैलगाडीतून प्रवास ते अंतरराष्ट्रिय विमानातला प्रवास अनुभवला आहे. फोन नव्हते तेव्हां पोस्टकार्ड चे अप्रूप होते. इथून पुढे परिस्थितीत आणखीनच भर पडणार आहे. तयारी ठेवावी लागेल. धन्यवाद.

विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. "तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक" १००%. हल्लीच एका कंपनीने डेवलपरच्या जागेसाठी लिन्क्ड-इन वर जाहिरात टाकली. एका जागेसाठी तब्बल १२,००० अर्ज आले. त्यानी त्यातले ४५० निवडले. आणि ऑफिसमध्ये बोलावुन मुलाखती घेतल्या. प्राथमिक प्रोग्रॅम्स लिहिणे,अ‍ॅल्गोरिदम वगैरे. अट एकच- इंटरनेटच्या मदतीशिवाय लिहायचे.फक्त त्या भाषेचे प्रलेखन(documentation) मिळेल. ४०० च्या वर लोकांना दहा ओळींचे प्रोग्रॅम्सही लिहिता येईनात. आणि हे सगळे अनुभवी डेवलपर्स होते.

विवेकपटाईत 16/06/2025 - 17:01
तंत्रज्ञानावर वाढती निर्भरता माणसाची स्वत: विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी करत आहे. एक छोटे से उदाहरण 50 वर्षांपूर्वी हिमाचल उत्तराखंड इथे दुर्गम भागात राहणारे जेंव्हा रास्ते नव्हते तेंव्हा तारे आणि सूर्याची सावली पाहून अचूक वाट शोधायाचे. आजची पिढी हे ज्ञान विसरली. कारण आता रस्ते आहे. तसेच 40 वर्षांपूर्वी आंग्ल भाषेचे स्पेलिंग तोंड पाठ असायचे. आज पाठ करण्याची गरज नाही. 40 वर्षांपूर्वी मी चार चार पानी पत्र लिहायचो. गेल्या 15 वर्षांत एक ही पत्र लिहले नाही. लिहण्याची सवय तर तुटून गेली आहे. पुढील 20 -30 वर्षांत लिहण्याची विद्या नष्ट होणार. जग असेच पुढे जात राहणार. बहुधा 100 वर्षांत 90 टक्के लोकांचे मेंदू काहीही काम करण्यालायक राहणार नाही.

काही गोष्टी पटल्या तर काही नाही. मागच्या वर्षीच डिसेंबर महिन्यात मायक्रोसॉफ्टच्या ढगात काही बिघाड झाला त्यामुळे जवळपास पूर्ण जगातील विमानतळांच्या सेवांवर परिणाम झाला. त्याच दिवशी माझी बहिण विमानाने प्रवास करणार होती. मुंबई विमानतळावरील कर्मचार्‍यांनी सरळ सगळ्या प्रवाशांना हाताने बोर्डिंग पास लिहून दिले होते. या सगळ्या प्रकारात थोडा उशीर झाला पण पूर्ण सेवा ठप्प झाली असे भारतात तरी झाले नाही. त्याचे कारण आपण परदेशातील लोकांपेक्षा अजूनही अशा प्रकारांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. गणितातील अनेक वेगवेगळे किचकट आलेख आता मॅटलॅब किंवा पायथन (किंवा गेलाबाजार एक्सेल) वापरून कितीतरी वेगाने काढता येतात. फोरिये सिरीज किंवा बेसेल फंक्शनचा आलेख हाताने सगळी आकडेमोड करून काढायचा म्हटला तर दिवस जाईल. पण तो अशा पॅकेजेसमुळे अगदी क्षणात काढता येतो. आता कधीतरी अशी पॅकेज क्रॅश होणार किंवा संगणक चालू होणार नाही म्हणून हे आलेख हाताने पण काढता आले पाहिजेत असा आग्रह धरायचा का? मला वाटते तसे करू नये. कारण असा एक आलेख काढायला जितका वेळ लागेल तितक्या वेळात कदाचित क्रॅश झालेले पॅकेज चारदा परत इन्स्टॉल करता येईल. पण काही गोष्टींमध्ये मात्र अशा आणीबाणीच्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याची तयारी ठेवायला हवी. प्युर्टो रिकोमध्ये बरेचसे व्यवहार कॅशलेस चालतात. २०१७ मध्ये एक वादळ आले आणि त्यात बेटावरील सगळी वीज यंत्रणा कोलमडली. अशा दूर असलेल्या ठिकाणी पूर्ण बेटावरील वीज ग्रीड कामातून गेले तर ते दुरूस्त करायला दोनचार दिवस पण लागू शकतात- अशा गोष्टींना तोंड कसे द्यायचे हे अमेरिकन्सना तसेही थोडे कमीच समजते. आता प्रश्न असा आला की कॅशलेस व्यवहारांसाठी वीज असणे आवश्यक असते. कार्ड स्वाईप करायचे मशीन्स, लॅपटॉप्स, मोबाईल फोन चार्ज करणे या सगळ्याला वीज लागते. ती वीजच अशी दोनचार दिवस गुल झाली तर पूर्ण कॅशलेस असलेली अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकेल. आणि पुर्टो रिकोमध्ये तेच झाले. मग अमेरिकन फेडला विमानाने नोटा तिथे पाठवायला लागल्या होत्या. आपण अशा प्रसंगांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो (निदान अजून तरी). २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर मुंबई दोनतीन दिवसात पूर्वपदावर आली होती. पण त्यानंतर महिन्याभरात आलेल्या कॅट्रीना वादळानंतर न्यू ऑरलिन्समध्ये बरेच दिवस अराजकासारखी परिस्थिती होती. पण समजा दुसरी मोठी समस्या आली- युध्द, भूकंप वगैरे आणि वीज पुरवठा असा ८-१० दिवस गेला तर काय करायचे याची तयारी असलेली बरी.

विजुभाऊ 17/06/2025 - 10:00
पूर्वी डायलचे फोन असायचे तेंव्हा फोन नंबर तोंडपाठ असायचे. आता स्वतःच्या घरातल्या लोकांचे नंबरही पाठ नसतात. पाढे पाठ असणे जाऊ द्या साध्या बेरजेलाही लोक कॅलक्यूलेटर वापरायला लागले की आश्चर्य वाटते

कपिलमुनी 18/06/2025 - 16:10
कैच्या काय ! अजून तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आहे . १०० वर्षे झालीत ..आता कुठे ए आय सुरू झाले आहे . हुमनॉइड येतील जे श्रमाची कामे करतील .. ..त्यानंतर अजून जैविक क्रांती यायची आहे . जेव्हा आपण जेनेटीक मॉडिफाय प्राणी बनवू , तुटलेले अवयव पुन्हा तयर करू . नॅनो टेक वापरू , स्टेम सेल वापरू .. हजारो शक्यता आहेत . .. हे सगळ झाले तर अति तंत्रज्ञान झालंय असे म्हणता येइल

रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग| अंतर्बाह्य जन आणि मन ||१|| जीवाही आगोज पडती आघात| येउनिया नित्य नित्य करी ||२|| तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे| अवघियांचे काळें केले तोंड||३|| अगदी,अगदी . माणसाची निर्भरता एव्हढी वाढली आहे की नुसता विचार केला तरी भिती वाटते. आमची पिढी या सर्व बदलाची साक्षीदार आहे. पायी,बैलगाडीतून प्रवास ते अंतरराष्ट्रिय विमानातला प्रवास अनुभवला आहे. फोन नव्हते तेव्हां पोस्टकार्ड चे अप्रूप होते. इथून पुढे परिस्थितीत आणखीनच भर पडणार आहे. तयारी ठेवावी लागेल. धन्यवाद.

विचार करायला लावणारे प्रश्न आहेत. "तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक" १००%. हल्लीच एका कंपनीने डेवलपरच्या जागेसाठी लिन्क्ड-इन वर जाहिरात टाकली. एका जागेसाठी तब्बल १२,००० अर्ज आले. त्यानी त्यातले ४५० निवडले. आणि ऑफिसमध्ये बोलावुन मुलाखती घेतल्या. प्राथमिक प्रोग्रॅम्स लिहिणे,अ‍ॅल्गोरिदम वगैरे. अट एकच- इंटरनेटच्या मदतीशिवाय लिहायचे.फक्त त्या भाषेचे प्रलेखन(documentation) मिळेल. ४०० च्या वर लोकांना दहा ओळींचे प्रोग्रॅम्सही लिहिता येईनात. आणि हे सगळे अनुभवी डेवलपर्स होते.

विवेकपटाईत 16/06/2025 - 17:01
तंत्रज्ञानावर वाढती निर्भरता माणसाची स्वत: विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी करत आहे. एक छोटे से उदाहरण 50 वर्षांपूर्वी हिमाचल उत्तराखंड इथे दुर्गम भागात राहणारे जेंव्हा रास्ते नव्हते तेंव्हा तारे आणि सूर्याची सावली पाहून अचूक वाट शोधायाचे. आजची पिढी हे ज्ञान विसरली. कारण आता रस्ते आहे. तसेच 40 वर्षांपूर्वी आंग्ल भाषेचे स्पेलिंग तोंड पाठ असायचे. आज पाठ करण्याची गरज नाही. 40 वर्षांपूर्वी मी चार चार पानी पत्र लिहायचो. गेल्या 15 वर्षांत एक ही पत्र लिहले नाही. लिहण्याची सवय तर तुटून गेली आहे. पुढील 20 -30 वर्षांत लिहण्याची विद्या नष्ट होणार. जग असेच पुढे जात राहणार. बहुधा 100 वर्षांत 90 टक्के लोकांचे मेंदू काहीही काम करण्यालायक राहणार नाही.

काही गोष्टी पटल्या तर काही नाही. मागच्या वर्षीच डिसेंबर महिन्यात मायक्रोसॉफ्टच्या ढगात काही बिघाड झाला त्यामुळे जवळपास पूर्ण जगातील विमानतळांच्या सेवांवर परिणाम झाला. त्याच दिवशी माझी बहिण विमानाने प्रवास करणार होती. मुंबई विमानतळावरील कर्मचार्‍यांनी सरळ सगळ्या प्रवाशांना हाताने बोर्डिंग पास लिहून दिले होते. या सगळ्या प्रकारात थोडा उशीर झाला पण पूर्ण सेवा ठप्प झाली असे भारतात तरी झाले नाही. त्याचे कारण आपण परदेशातील लोकांपेक्षा अजूनही अशा प्रकारांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. गणितातील अनेक वेगवेगळे किचकट आलेख आता मॅटलॅब किंवा पायथन (किंवा गेलाबाजार एक्सेल) वापरून कितीतरी वेगाने काढता येतात. फोरिये सिरीज किंवा बेसेल फंक्शनचा आलेख हाताने सगळी आकडेमोड करून काढायचा म्हटला तर दिवस जाईल. पण तो अशा पॅकेजेसमुळे अगदी क्षणात काढता येतो. आता कधीतरी अशी पॅकेज क्रॅश होणार किंवा संगणक चालू होणार नाही म्हणून हे आलेख हाताने पण काढता आले पाहिजेत असा आग्रह धरायचा का? मला वाटते तसे करू नये. कारण असा एक आलेख काढायला जितका वेळ लागेल तितक्या वेळात कदाचित क्रॅश झालेले पॅकेज चारदा परत इन्स्टॉल करता येईल. पण काही गोष्टींमध्ये मात्र अशा आणीबाणीच्या परिस्थितीला कसे तोंड द्यायचे याची तयारी ठेवायला हवी. प्युर्टो रिकोमध्ये बरेचसे व्यवहार कॅशलेस चालतात. २०१७ मध्ये एक वादळ आले आणि त्यात बेटावरील सगळी वीज यंत्रणा कोलमडली. अशा दूर असलेल्या ठिकाणी पूर्ण बेटावरील वीज ग्रीड कामातून गेले तर ते दुरूस्त करायला दोनचार दिवस पण लागू शकतात- अशा गोष्टींना तोंड कसे द्यायचे हे अमेरिकन्सना तसेही थोडे कमीच समजते. आता प्रश्न असा आला की कॅशलेस व्यवहारांसाठी वीज असणे आवश्यक असते. कार्ड स्वाईप करायचे मशीन्स, लॅपटॉप्स, मोबाईल फोन चार्ज करणे या सगळ्याला वीज लागते. ती वीजच अशी दोनचार दिवस गुल झाली तर पूर्ण कॅशलेस असलेली अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकेल. आणि पुर्टो रिकोमध्ये तेच झाले. मग अमेरिकन फेडला विमानाने नोटा तिथे पाठवायला लागल्या होत्या. आपण अशा प्रसंगांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो (निदान अजून तरी). २६ जुलै २००५ च्या महापुरानंतर मुंबई दोनतीन दिवसात पूर्वपदावर आली होती. पण त्यानंतर महिन्याभरात आलेल्या कॅट्रीना वादळानंतर न्यू ऑरलिन्समध्ये बरेच दिवस अराजकासारखी परिस्थिती होती. पण समजा दुसरी मोठी समस्या आली- युध्द, भूकंप वगैरे आणि वीज पुरवठा असा ८-१० दिवस गेला तर काय करायचे याची तयारी असलेली बरी.

विजुभाऊ 17/06/2025 - 10:00
पूर्वी डायलचे फोन असायचे तेंव्हा फोन नंबर तोंडपाठ असायचे. आता स्वतःच्या घरातल्या लोकांचे नंबरही पाठ नसतात. पाढे पाठ असणे जाऊ द्या साध्या बेरजेलाही लोक कॅलक्यूलेटर वापरायला लागले की आश्चर्य वाटते

कपिलमुनी 18/06/2025 - 16:10
कैच्या काय ! अजून तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आहे . १०० वर्षे झालीत ..आता कुठे ए आय सुरू झाले आहे . हुमनॉइड येतील जे श्रमाची कामे करतील .. ..त्यानंतर अजून जैविक क्रांती यायची आहे . जेव्हा आपण जेनेटीक मॉडिफाय प्राणी बनवू , तुटलेले अवयव पुन्हा तयर करू . नॅनो टेक वापरू , स्टेम सेल वापरू .. हजारो शक्यता आहेत . .. हे सगळ झाले तर अति तंत्रज्ञान झालंय असे म्हणता येइल
✪ Too much comfort ultimately leads to much discomfort ✪ तंत्रज्ञानावर अति अवलंबून असणे घातक ✪ कठिण परिस्थितीला सामोरं जाण्याबद्दल मुलांची तयारी होते का? ✪ समजा पाच दिवस इंटरनेट बंद पडलं तर आपण काय करू? ✪ पेट्रोल तर संपणार आहे. ते उद्या झालं तर? ✪ आपत्ती येणारच आहेत ✪ आणीबाणीमध्ये आपण स्वत:ला व इतरांना मदत कशी करू शकतो? डॉ. जयंत नारळीकरांची एक विज्ञानकथा होती. पृथ्वीवर सर्व कामे यंत्रे करत जातात. ह्या यंत्रांचं नियंत्रण काही कंप्युटर्स करतात. आणि हे कंप्युटर्सही नंतर इतके वाढतात की, त्यांचं नियंत्रण एक सुपर कंप्युटर करतो.

पंचमयकोश

Bhakti ·
साधारणतः सर्वांकडे जी समस्या सुरू होते तिच समस्या आमच्याकडे सुरू झाली आहे. "१०-१२ वर्षांतील मुलांचा चिडचिडेपणा" मुलांच्या बाबतीत आपण खुप गोष्टी ठरवल्या असतात.पण मुलांचे किंचित बंड चिडचिड वाढलेली दिसते.त्यात नोकरी करणारी आई म्हणजे मुलांच्या वाढीमध्ये तारेवरची कसरत ,अनेक अपराधी भावनेने ग्रस्त व्हायला होते.वरती समाजाकडून उठणारे बोटं तो तर वेगळाच विषय.. यावर उपाय म्हणजे आपण हात उगारणे,त्यांना सतत धाक दाखवणे,शिक्षा करणे हे नसते.तर आपण संयमाने सतत तूही संयम दाखव हे दोघांवर बिंबवत राहणे हे असते. याबद्दलचा एक व्हिडिओ पाहण्यात आला.यात भारतीय गुरूकुल पद्धतीत , पूर्वीच्या काळी कशाप्रकारे मुलांशी संवाद

माझा साक्षात्कारी हृदयरोग (ऐसी अक्षरे -२७)

Bhakti ·

In reply to by युयुत्सु

Bhakti 01/06/2025 - 07:52
खुप छान भाषांतर आहे.
"माफक श्रम आणि फुरसतीचा वेळ या दोन्ही गोष्टी साध्य करण्याची कला सर्वांना प्राप्त झाल्यास जीवनाचा अर्थ/आनंद अनुभवता येतो"-भक्ती
या दुव्यामुळे मी तिथे दिलेल्या प्रतिक्रियेतील आदिती यांच्या रसेलचा जीवन परीचय आणि धनंजय यांनी दिलेला 'बल' विषयावरील लेखही वाचला.खरोखर हे मिपामुळे घडलं, ह्या गोष्टी मिपावर २००८ मध्ये लिहिल्या गेल्या आहेत आणि मी आता वाचते, खुप उशीरा मिपावर आले याची कायम चुटपुट वाटते ;) आता रसेल वाचायची खुप खुप उत्सुकता आहे. खुप खुप धन्यवाद!

In reply to by Bhakti

युयुत्सु 01/06/2025 - 08:58
खुप छान भाषांतर आहे. उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल धन्यवाद! ना०मू०काकांना आणि त्यांच्या सारख्या समविचारी लोकांना कुणीतरी हा निबंध वाचायला द्यायला हवा.

In reply to by युयुत्सु

Bhakti 24/06/2025 - 22:42
निसर्गायण लेखक दिलीप कुलकर्णी हे पुस्तक मी सध्या वाचतेय.बरचसं माझा साक्षात्कारी हृदयरोग सारखं पण निसर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टीने नीती मूल्य कशी जपली.भारतीय विरूद्ध पाश्चात्य यांची निसर्ग विषयक विचारसरणी(पहिले,दुसरे प्रकरण) मांडली आहे.

In reply to by युयुत्सु

रीडर 31/05/2025 - 16:55
यावर सविस्तर लेख येऊ दे. आपली विचार प्रक्रिया, तयारी समजून घ्यायला आवडेल Financial independence retire early या concept बद्दल मी जाणून घेत आहे सध्या

In reply to by युयुत्सु

कंजूस 31/05/2025 - 17:58
?40 व्या वर्षी निवृत्त? हातापायाने काम करणारे साठाव्या वर्षी निवृत्त केले जातात आणि होतात. डोक्याने काम करणाऱ्यांना ते बंधन नसते. पेपरात ( टाइम्स , इककनॉमिक टाइम्स वगैरे) जे लेख येतात "साठाव्या वर्षी निवृत्त होण्यासाठी किती पैसे जमवायला हवेत" त्यात म्हणतात की महागाई इतकी वेगाने वाढते आहे की आताच्या सुखसोयींनी जगण्यासाठी साठवलेले पैसे पुरणार नाहीत, अर्धवेळ तरी काम पकडायची तयारी ठेवा. किंवा सुखसोयींना कात्री लावायची तयारी ठेवा.

In reply to by कंजूस

40 व्या वर्षी निवृत्त?
माझ्या मते इथे निवृत्तीचा अर्थ एकाच रहाटगाड्यात अडकुन अर्थार्जनासाठी केलेले काम असे असावे. निवृत्ती नंतर ते बंधन नसावे.युयुत्सु सर शेअर बाजार सक्रिय असल्याने अर्थप्राप्तीचा भाग सांभाळून असावेत असे वाटते.

कंजूस 31/05/2025 - 13:33
परदेशी तक्ते असतात त्यात वजन, शर्करा, रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांचे कमी अधिक किंवा योग्य अशी आकडेवारी पाहून अभयला वाटत होते की मला कधी अटॅक येणार नाही. तरीही आलाच तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ती परिमाणं भारतात लागू नाहीत.

In reply to by कंजूस

Bhakti 31/05/2025 - 13:45
हो,त्यांच्या आहारात आधी दुधाचा समावेश खुप होता तो त्यांनी skimmed milk ३०० मिली/दिवस केला.तसेच काही पूर्वीच्या टेस्ट चुकीच्या ठरल्या,जे त्यांना माहीती नव्हते, त्यामुळे गाफील राहिले.

हे पुस्तक मी माझ्या साक्षात्कारी हृदयरोगाच्या विश्रांती काळात म्हणजे १९९२ साली वाचले होते. आता त्याला ३३ वर्षे झाली. अंनिसमधीला माझ्या बुद्धीवादी मित्रांच्या दृष्टीने या पुस्तकातील विचार छद्मशास्त्रीय होते. तो काळही अंनिसच्या ऐन बहराचा होता. मला देखील तसेच वाटले होते तेव्हा. तरीही वाचून बरे वाटले

युयुत्सु 02/06/2025 - 09:01
वैज्ञानिक/अवैज्ञानिक, विवेक/अविवेक इ० ची प्रशस्तीपत्रके वाटायचा मक्ता घेतलेल्या अनिसला जीवशास्त्र किती कळते असा मला प्रश्न पडला आहे. वरील पुस्तकातले कोणते विचार छद्मविज्ञान आहेत हे न सांगता लेबले लावत हिंडणे याला विवेकी कृती म्हणायचे का?

गवि 02/06/2025 - 10:51
हे पुस्तक खूप गाजले होते. अर्थातच ते वाचले आहे. उपयोगी पुस्तक आहे. मूलभूत विचार त्यात आहेत. फक्त एकच कमी जाणवते, (पुस्तकात नव्हे) तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का? असा फॉलो अप कुठेतरी छापून यायला हवा होता. त्या पुस्तकातले आणि त्यानंतरचे सर्व लिखाण त्या दोन वर्षांतले आहे. बातम्या वाचल्या असता त्यांना पुढेही हृदय विकारासाठी रुग्णालयात दाखल करायला लागले होते असे दिसते (एकाहून अधिक वेळा). अर्थात त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते. पण एखादा बदल घडवला तर त्याचे पुढे काय झाले हे समजल्यास अधिक बरे वाटते.

In reply to by गवि

स्वधर्म 02/06/2025 - 14:52
पुस्तक लिहिल्यानंतर काही वर्षांनी मी बंग यांचे भाषण ऐकले होते. पुन्हा हृदयविकाराचा त्रास झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यात ते काय म्हणाले होते ते आता आठवत नाही. पुस्तकात त्याचे सासरे कसे स्वतःची कार असून बसने फिरतात असा उल्लेख होता. त्याचे कारण म्हणजे लोकांशी संपर्क, त्यांच्यात मिसळणे इ. पण पुण्यातील त्या भाषणात त्यांनी मी विमानाने कसा आलो, तरीही सकाळी कसा फिरायला गेलो होतो इ. उल्लेख केले होते. पुढे दिलीप कुलकर्णी यांनी त्यांच्या वातानुकुलित प्रार्थनास्थळाची व संस्थेची माहीती दिली होती. त्यामुळे ते आता मोठे हस्ती झाले आहेत व त्याचा पुस्तकात लिहिल्याप्रमाणे जगण्याशी संबंध कमी झाला असावा असे वाटले होते. पण मला वाटते पुस्तकातील उपायांचा काही प्रमाणात उपयोग होत असावा, पण आधुनिक विज्ञानाप्रमाणे ते सिध्द करणे अवघड आहे. बंग हे उत्तम लेखक आहेत. परंतु वाचकाला खिळवून ठेवणारे पुस्तक लिहिणे वेगळे व विज्ञानाच्या कसोटीवर काही सिध्द करणे वेगळे. परंतु वाचकांना जीवनशैली बदलण्याची प्रेरणा मिळते हेही नसे थोडके.

In reply to by स्वधर्म

Bhakti 02/06/2025 - 15:23
+१ बरोबर,change is only constant thing. जाणकार वाचक वा थेट जाणकार लेखकही हे मान्य करतात की, सद्यस्थितीला लिहिलेले काळानुरूप सर्वोपरी लागू होणार नाही.पण प्रत्येक पुस्तकाचे एक सत्व अबाधित राहते.या पुस्तकासाठी आहार,व्यायामाची योग्य सांगड, मन शुद्धी आणि ताण कमी करणारे भारतीय दर्शनाचे अवलंब आहे,जे नेहमी लागू होईल,प्रेरणा देत राहील.

युयुत्सु 02/06/2025 - 10:53
तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का?> भरपूर संशोधन झाले आहे. हवे असेल तर माहिती मिळवून देऊ शकेन.

युयुत्सु 02/06/2025 - 10:58
### Key Points - Research suggests lifestyle modifications can reduce the risk of recurrent coronary events. - It seems likely that changes like diet, exercise, and smoking cessation are effective, based on multiple studies. - The evidence leans toward cardiac rehabilitation programs also lowering recurrence rates, though participation rates vary. ### Introduction Coronary events, such as heart attacks, can recur, and lifestyle modifications are often recommended to prevent this. Research has explored how changes in diet, physical activity, and other habits impact these recurrence rates. Below, we break down the findings for a clearer understanding. ### Research Overview Studies show that adopting a healthy lifestyle can significantly lower the chances of another coronary event. For instance, the Mediterranean diet has been linked to reduced risks, and quitting smoking post-heart attack can improve long-term outcomes. However, the effectiveness can vary based on individual factors and how well these changes are maintained. ### Cardiac Rehabilitation and Participation Cardiac rehabilitation, which includes lifestyle changes, has been shown to reduce mortality rates by up to 21% over five years. Yet, participation remains low, with rates around 10–20% in earlier years and under 30% more recently, highlighting a need for better access and awareness. --- ### Detailed Survey Note Coronary artery disease remains a leading cause of death globally, with approximately 805,000 individuals in the US experiencing a myocardial infarction (MI) each year, nearly 25% of which are reinfarctions. Given the significant burden, follow-up research on preventing recurrence through lifestyle modification is crucial. This note synthesizes findings from recent studies, emphasizing the role of lifestyle changes in reducing recurrent coronary events and improving patient outcomes. #### Background and Prevalence Coronary events, including MIs and subsequent reinfarctions, pose a persistent threat, particularly post-intervention like percutaneous coronary intervention (PCI). Advances in medical therapy, such as dual antiplatelet therapy (DAPT) and statins, have improved survival rates, but recurrent events remain a concern. Research suggests that lifestyle modifications can complement pharmacotherapy to further mitigate this risk. #### Impact of Lifestyle Modifications Numerous studies have investigated the efficacy of lifestyle changes in secondary prevention. Key areas include: - **Smoking Cessation**: Post-MI, quitting smoking reduces mortality risk by 37% over 13 years compared to continuing, with a 18% risk reduction for those reducing cigarette intake by 5 daily. Combination therapy (pharmacotherapy and behavioral support) improves cessation success by 70–100% compared to minimal intervention, as supported by studies like [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) and [Combination Therapy Effectiveness](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3). - **Dietary Changes**: The Mediterranean diet, rich in fruits, vegetables, whole grains, and olive oil, showed a 72% reduction in recurrent nonfatal MI and 56% mortality reduction over 4 years in the Lyon Diet Heart Study. The PREDIMED study found a 30% reduction in cardiovascular events with Mediterranean diet supplemented by extra-virgin olive oil or nuts. The DASH diet, reducing systolic blood pressure by 5.5 mmHg and diastolic by 3.0 mmHg, also showed benefits, particularly in hypertensive patients, with effects comparable to one antihypertensive medication (DASH-Sodium Trial). Vegetarian diets were associated with 30% lower ischemic heart disease mortality compared to non-vegetarian diets, while ketogenic diets, despite weight loss benefits, showed increased post-MI mortality with higher animal fat intake. - **Exercise and Physical Activity**: Post-MI, remaining active or increasing activity reduces mortality by 71% and 59% at 1 year compared to remaining inactive. Guidelines recommend 150–300 minutes of moderate or 75–150 minutes of vigorous weekly activity to maintain cardiovascular health. - **Weight Management**: A 5% weight reduction improves blood pressure, cholesterol, and glycemic control. Bariatric surgery in obese patients reduced all-cause mortality by 45% and cardiovascular mortality by 41%. The SELECT trial with semaglutide showed 10% weight loss and a 20% reduction in cardiovascular outcomes, highlighting the role of weight management. - **Stress Management and Psychological Health**: Cardiac rehabilitation (CR) programs, which often include stress management, reduced 5-year mortality by 21% in Medicare cohorts, with dose-dependent benefits. Participants attending more sessions showed improved MI and death outcomes, with a 63% decrease in depressive symptoms and 73% mortality reduction in depressed CR participants. #### Cardiac Rehabilitation and Participation Challenges CR is a cornerstone of secondary prevention, integrating lifestyle modifications with supervised exercise and education. It reduces 5-year mortality by 21%, with greater session attendance linked to better outcomes. However, participation rates are low, historically at 10–20% in 2005 and under 30% by 2014, due to barriers like low referral rates (men 1.5 times more likely referred than women), age over 60, and socioeconomic factors. Alternatives like home-based CR (HBCR) showed better 6-minute walk test results, quality of life, and completion rates (>85%) compared to facility-based programs, with hybrid models being non-inferior at 1 year. #### Long-Term Observational Insights Long-term studies like the Nurses' Health Study and Health Professionals Follow-up Study provide insights into lifestyle impacts on CVD risk, including coronary events. These observational data underscore the sustained benefits of lifestyle modifications, with higher quality diets associated with lower all-cause mortality post-MI, as seen in recent cohort analyses. #### Comparative Analysis The following table summarizes key lifestyle interventions and their impact on recurrent coronary events: | **Intervention** | **Impact on Recurrence** | **Supporting Evidence** | |--------------------------|-------------------------------------------------------|-----------------------------------------------------| | Smoking Cessation | 37% mortality risk reduction over 13 years post-MI | [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) | | Mediterranean Diet | 72% reduction in nonfatal MI, 56% mortality reduction | Lyon Diet Heart Study, PREDIMED Study | | DASH Diet | Reduces blood pressure, comparable to one drug | DASH-Sodium Trial | | Exercise (150+ min/week) | 71–59% mortality reduction at 1 year post-MI | Guidelines and observational data | | Weight Loss (5%) | Improves BP, cholesterol, glycemic control | SELECT Trial, bariatric surgery outcomes | | Cardiac Rehabilitation | 21% reduction in 5-year mortality | Medicare cohort, dose-dependent benefits | #### Conclusion Follow-up research clearly supports the role of lifestyle modifications in reducing the recurrence of coronary events. From dietary shifts like the Mediterranean and DASH diets to smoking cessation and increased physical activity, these changes offer significant benefits, often enhanced by CR programs. However, challenges in participation and implementation highlight the need for improved access and tailored interventions, particularly for underserved populations. ### Key Citations - [Smoking Cessation Outcomes in Post-MI Patients](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) - [Combination Therapy Effectiveness for Smoking Cessation](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3)

विवेकपटाईत 02/06/2025 - 11:57
हृदयाघाताचा मला ही भरपूर अनुभव आहे. आमच्या कार्यालयातील जोतिषाचा शौक असलेल्या एक बाबू मला एकदा म्हणाला होता पटाईतजी आपके कुंडली में राहू बहुत स्ट्रॉंग है, यमराज बेचेरा हार के लौट जाता है. पाच वेळा हृदयाघाता , पाच वेगळे हॉस्पिटल्स, तीनदा अंजीओ, एकदा स्टेन्ट, एकदा बायपास. मजेदार प्रत्येक वेळी हृदयाची गती 110/70 होती. वजन ही जास्त नव्हते. बाहेरचे खाणे ही नाही (आता वाढले आहे), पान सिगरेट तंबाकू दारू ही नाही. कारण कार्यालयात जास्त वेळ काम करणे आणि स्ट्रैस असावा.

In reply to by युयुत्सु

Bhakti 01/06/2025 - 07:52
खुप छान भाषांतर आहे.
"माफक श्रम आणि फुरसतीचा वेळ या दोन्ही गोष्टी साध्य करण्याची कला सर्वांना प्राप्त झाल्यास जीवनाचा अर्थ/आनंद अनुभवता येतो"-भक्ती
या दुव्यामुळे मी तिथे दिलेल्या प्रतिक्रियेतील आदिती यांच्या रसेलचा जीवन परीचय आणि धनंजय यांनी दिलेला 'बल' विषयावरील लेखही वाचला.खरोखर हे मिपामुळे घडलं, ह्या गोष्टी मिपावर २००८ मध्ये लिहिल्या गेल्या आहेत आणि मी आता वाचते, खुप उशीरा मिपावर आले याची कायम चुटपुट वाटते ;) आता रसेल वाचायची खुप खुप उत्सुकता आहे. खुप खुप धन्यवाद!

In reply to by Bhakti

युयुत्सु 01/06/2025 - 08:58
खुप छान भाषांतर आहे. उत्साहवर्धक अभिप्रायाबद्दल धन्यवाद! ना०मू०काकांना आणि त्यांच्या सारख्या समविचारी लोकांना कुणीतरी हा निबंध वाचायला द्यायला हवा.

In reply to by युयुत्सु

Bhakti 24/06/2025 - 22:42
निसर्गायण लेखक दिलीप कुलकर्णी हे पुस्तक मी सध्या वाचतेय.बरचसं माझा साक्षात्कारी हृदयरोग सारखं पण निसर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टीने नीती मूल्य कशी जपली.भारतीय विरूद्ध पाश्चात्य यांची निसर्ग विषयक विचारसरणी(पहिले,दुसरे प्रकरण) मांडली आहे.

In reply to by युयुत्सु

रीडर 31/05/2025 - 16:55
यावर सविस्तर लेख येऊ दे. आपली विचार प्रक्रिया, तयारी समजून घ्यायला आवडेल Financial independence retire early या concept बद्दल मी जाणून घेत आहे सध्या

In reply to by युयुत्सु

कंजूस 31/05/2025 - 17:58
?40 व्या वर्षी निवृत्त? हातापायाने काम करणारे साठाव्या वर्षी निवृत्त केले जातात आणि होतात. डोक्याने काम करणाऱ्यांना ते बंधन नसते. पेपरात ( टाइम्स , इककनॉमिक टाइम्स वगैरे) जे लेख येतात "साठाव्या वर्षी निवृत्त होण्यासाठी किती पैसे जमवायला हवेत" त्यात म्हणतात की महागाई इतकी वेगाने वाढते आहे की आताच्या सुखसोयींनी जगण्यासाठी साठवलेले पैसे पुरणार नाहीत, अर्धवेळ तरी काम पकडायची तयारी ठेवा. किंवा सुखसोयींना कात्री लावायची तयारी ठेवा.

In reply to by कंजूस

40 व्या वर्षी निवृत्त?
माझ्या मते इथे निवृत्तीचा अर्थ एकाच रहाटगाड्यात अडकुन अर्थार्जनासाठी केलेले काम असे असावे. निवृत्ती नंतर ते बंधन नसावे.युयुत्सु सर शेअर बाजार सक्रिय असल्याने अर्थप्राप्तीचा भाग सांभाळून असावेत असे वाटते.

कंजूस 31/05/2025 - 13:33
परदेशी तक्ते असतात त्यात वजन, शर्करा, रक्तदाब, कोलेस्टेरॉल यांचे कमी अधिक किंवा योग्य अशी आकडेवारी पाहून अभयला वाटत होते की मला कधी अटॅक येणार नाही. तरीही आलाच तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ती परिमाणं भारतात लागू नाहीत.

In reply to by कंजूस

Bhakti 31/05/2025 - 13:45
हो,त्यांच्या आहारात आधी दुधाचा समावेश खुप होता तो त्यांनी skimmed milk ३०० मिली/दिवस केला.तसेच काही पूर्वीच्या टेस्ट चुकीच्या ठरल्या,जे त्यांना माहीती नव्हते, त्यामुळे गाफील राहिले.

हे पुस्तक मी माझ्या साक्षात्कारी हृदयरोगाच्या विश्रांती काळात म्हणजे १९९२ साली वाचले होते. आता त्याला ३३ वर्षे झाली. अंनिसमधीला माझ्या बुद्धीवादी मित्रांच्या दृष्टीने या पुस्तकातील विचार छद्मशास्त्रीय होते. तो काळही अंनिसच्या ऐन बहराचा होता. मला देखील तसेच वाटले होते तेव्हा. तरीही वाचून बरे वाटले

युयुत्सु 02/06/2025 - 09:01
वैज्ञानिक/अवैज्ञानिक, विवेक/अविवेक इ० ची प्रशस्तीपत्रके वाटायचा मक्ता घेतलेल्या अनिसला जीवशास्त्र किती कळते असा मला प्रश्न पडला आहे. वरील पुस्तकातले कोणते विचार छद्मविज्ञान आहेत हे न सांगता लेबले लावत हिंडणे याला विवेकी कृती म्हणायचे का?

गवि 02/06/2025 - 10:51
हे पुस्तक खूप गाजले होते. अर्थातच ते वाचले आहे. उपयोगी पुस्तक आहे. मूलभूत विचार त्यात आहेत. फक्त एकच कमी जाणवते, (पुस्तकात नव्हे) तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का? असा फॉलो अप कुठेतरी छापून यायला हवा होता. त्या पुस्तकातले आणि त्यानंतरचे सर्व लिखाण त्या दोन वर्षांतले आहे. बातम्या वाचल्या असता त्यांना पुढेही हृदय विकारासाठी रुग्णालयात दाखल करायला लागले होते असे दिसते (एकाहून अधिक वेळा). अर्थात त्याची तीव्रता कमी जास्त असू शकते. पण एखादा बदल घडवला तर त्याचे पुढे काय झाले हे समजल्यास अधिक बरे वाटते.

In reply to by गवि

स्वधर्म 02/06/2025 - 14:52
पुस्तक लिहिल्यानंतर काही वर्षांनी मी बंग यांचे भाषण ऐकले होते. पुन्हा हृदयविकाराचा त्रास झाल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यात ते काय म्हणाले होते ते आता आठवत नाही. पुस्तकात त्याचे सासरे कसे स्वतःची कार असून बसने फिरतात असा उल्लेख होता. त्याचे कारण म्हणजे लोकांशी संपर्क, त्यांच्यात मिसळणे इ. पण पुण्यातील त्या भाषणात त्यांनी मी विमानाने कसा आलो, तरीही सकाळी कसा फिरायला गेलो होतो इ. उल्लेख केले होते. पुढे दिलीप कुलकर्णी यांनी त्यांच्या वातानुकुलित प्रार्थनास्थळाची व संस्थेची माहीती दिली होती. त्यामुळे ते आता मोठे हस्ती झाले आहेत व त्याचा पुस्तकात लिहिल्याप्रमाणे जगण्याशी संबंध कमी झाला असावा असे वाटले होते. पण मला वाटते पुस्तकातील उपायांचा काही प्रमाणात उपयोग होत असावा, पण आधुनिक विज्ञानाप्रमाणे ते सिध्द करणे अवघड आहे. बंग हे उत्तम लेखक आहेत. परंतु वाचकाला खिळवून ठेवणारे पुस्तक लिहिणे वेगळे व विज्ञानाच्या कसोटीवर काही सिध्द करणे वेगळे. परंतु वाचकांना जीवनशैली बदलण्याची प्रेरणा मिळते हेही नसे थोडके.

In reply to by स्वधर्म

Bhakti 02/06/2025 - 15:23
+१ बरोबर,change is only constant thing. जाणकार वाचक वा थेट जाणकार लेखकही हे मान्य करतात की, सद्यस्थितीला लिहिलेले काळानुरूप सर्वोपरी लागू होणार नाही.पण प्रत्येक पुस्तकाचे एक सत्व अबाधित राहते.या पुस्तकासाठी आहार,व्यायामाची योग्य सांगड, मन शुद्धी आणि ताण कमी करणारे भारतीय दर्शनाचे अवलंब आहे,जे नेहमी लागू होईल,प्रेरणा देत राहील.

युयुत्सु 02/06/2025 - 10:53
तर पुढील काळात या जीवनपद्धतीचे फायदे दिसले का? पुन्हा हृदयाचा त्रास कधीच झाला नाही का?> भरपूर संशोधन झाले आहे. हवे असेल तर माहिती मिळवून देऊ शकेन.

युयुत्सु 02/06/2025 - 10:58
### Key Points - Research suggests lifestyle modifications can reduce the risk of recurrent coronary events. - It seems likely that changes like diet, exercise, and smoking cessation are effective, based on multiple studies. - The evidence leans toward cardiac rehabilitation programs also lowering recurrence rates, though participation rates vary. ### Introduction Coronary events, such as heart attacks, can recur, and lifestyle modifications are often recommended to prevent this. Research has explored how changes in diet, physical activity, and other habits impact these recurrence rates. Below, we break down the findings for a clearer understanding. ### Research Overview Studies show that adopting a healthy lifestyle can significantly lower the chances of another coronary event. For instance, the Mediterranean diet has been linked to reduced risks, and quitting smoking post-heart attack can improve long-term outcomes. However, the effectiveness can vary based on individual factors and how well these changes are maintained. ### Cardiac Rehabilitation and Participation Cardiac rehabilitation, which includes lifestyle changes, has been shown to reduce mortality rates by up to 21% over five years. Yet, participation remains low, with rates around 10–20% in earlier years and under 30% more recently, highlighting a need for better access and awareness. --- ### Detailed Survey Note Coronary artery disease remains a leading cause of death globally, with approximately 805,000 individuals in the US experiencing a myocardial infarction (MI) each year, nearly 25% of which are reinfarctions. Given the significant burden, follow-up research on preventing recurrence through lifestyle modification is crucial. This note synthesizes findings from recent studies, emphasizing the role of lifestyle changes in reducing recurrent coronary events and improving patient outcomes. #### Background and Prevalence Coronary events, including MIs and subsequent reinfarctions, pose a persistent threat, particularly post-intervention like percutaneous coronary intervention (PCI). Advances in medical therapy, such as dual antiplatelet therapy (DAPT) and statins, have improved survival rates, but recurrent events remain a concern. Research suggests that lifestyle modifications can complement pharmacotherapy to further mitigate this risk. #### Impact of Lifestyle Modifications Numerous studies have investigated the efficacy of lifestyle changes in secondary prevention. Key areas include: - **Smoking Cessation**: Post-MI, quitting smoking reduces mortality risk by 37% over 13 years compared to continuing, with a 18% risk reduction for those reducing cigarette intake by 5 daily. Combination therapy (pharmacotherapy and behavioral support) improves cessation success by 70–100% compared to minimal intervention, as supported by studies like [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) and [Combination Therapy Effectiveness](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3). - **Dietary Changes**: The Mediterranean diet, rich in fruits, vegetables, whole grains, and olive oil, showed a 72% reduction in recurrent nonfatal MI and 56% mortality reduction over 4 years in the Lyon Diet Heart Study. The PREDIMED study found a 30% reduction in cardiovascular events with Mediterranean diet supplemented by extra-virgin olive oil or nuts. The DASH diet, reducing systolic blood pressure by 5.5 mmHg and diastolic by 3.0 mmHg, also showed benefits, particularly in hypertensive patients, with effects comparable to one antihypertensive medication (DASH-Sodium Trial). Vegetarian diets were associated with 30% lower ischemic heart disease mortality compared to non-vegetarian diets, while ketogenic diets, despite weight loss benefits, showed increased post-MI mortality with higher animal fat intake. - **Exercise and Physical Activity**: Post-MI, remaining active or increasing activity reduces mortality by 71% and 59% at 1 year compared to remaining inactive. Guidelines recommend 150–300 minutes of moderate or 75–150 minutes of vigorous weekly activity to maintain cardiovascular health. - **Weight Management**: A 5% weight reduction improves blood pressure, cholesterol, and glycemic control. Bariatric surgery in obese patients reduced all-cause mortality by 45% and cardiovascular mortality by 41%. The SELECT trial with semaglutide showed 10% weight loss and a 20% reduction in cardiovascular outcomes, highlighting the role of weight management. - **Stress Management and Psychological Health**: Cardiac rehabilitation (CR) programs, which often include stress management, reduced 5-year mortality by 21% in Medicare cohorts, with dose-dependent benefits. Participants attending more sessions showed improved MI and death outcomes, with a 63% decrease in depressive symptoms and 73% mortality reduction in depressed CR participants. #### Cardiac Rehabilitation and Participation Challenges CR is a cornerstone of secondary prevention, integrating lifestyle modifications with supervised exercise and education. It reduces 5-year mortality by 21%, with greater session attendance linked to better outcomes. However, participation rates are low, historically at 10–20% in 2005 and under 30% by 2014, due to barriers like low referral rates (men 1.5 times more likely referred than women), age over 60, and socioeconomic factors. Alternatives like home-based CR (HBCR) showed better 6-minute walk test results, quality of life, and completion rates (>85%) compared to facility-based programs, with hybrid models being non-inferior at 1 year. #### Long-Term Observational Insights Long-term studies like the Nurses' Health Study and Health Professionals Follow-up Study provide insights into lifestyle impacts on CVD risk, including coronary events. These observational data underscore the sustained benefits of lifestyle modifications, with higher quality diets associated with lower all-cause mortality post-MI, as seen in recent cohort analyses. #### Comparative Analysis The following table summarizes key lifestyle interventions and their impact on recurrent coronary events: | **Intervention** | **Impact on Recurrence** | **Supporting Evidence** | |--------------------------|-------------------------------------------------------|-----------------------------------------------------| | Smoking Cessation | 37% mortality risk reduction over 13 years post-MI | [Smoking Cessation Outcomes](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) | | Mediterranean Diet | 72% reduction in nonfatal MI, 56% mortality reduction | Lyon Diet Heart Study, PREDIMED Study | | DASH Diet | Reduces blood pressure, comparable to one drug | DASH-Sodium Trial | | Exercise (150+ min/week) | 71–59% mortality reduction at 1 year post-MI | Guidelines and observational data | | Weight Loss (5%) | Improves BP, cholesterol, glycemic control | SELECT Trial, bariatric surgery outcomes | | Cardiac Rehabilitation | 21% reduction in 5-year mortality | Medicare cohort, dose-dependent benefits | #### Conclusion Follow-up research clearly supports the role of lifestyle modifications in reducing the recurrence of coronary events. From dietary shifts like the Mediterranean and DASH diets to smoking cessation and increased physical activity, these changes offer significant benefits, often enhanced by CR programs. However, challenges in participation and implementation highlight the need for improved access and tailored interventions, particularly for underserved populations. ### Key Citations - [Smoking Cessation Outcomes in Post-MI Patients](https://doi.org/10.1016/j.jacc.2009.09.020) - [Combination Therapy Effectiveness for Smoking Cessation](https://doi.org/10.1002/14651858.CD008286.pub3)

विवेकपटाईत 02/06/2025 - 11:57
हृदयाघाताचा मला ही भरपूर अनुभव आहे. आमच्या कार्यालयातील जोतिषाचा शौक असलेल्या एक बाबू मला एकदा म्हणाला होता पटाईतजी आपके कुंडली में राहू बहुत स्ट्रॉंग है, यमराज बेचेरा हार के लौट जाता है. पाच वेळा हृदयाघाता , पाच वेगळे हॉस्पिटल्स, तीनदा अंजीओ, एकदा स्टेन्ट, एकदा बायपास. मजेदार प्रत्येक वेळी हृदयाची गती 110/70 होती. वजन ही जास्त नव्हते. बाहेरचे खाणे ही नाही (आता वाढले आहे), पान सिगरेट तंबाकू दारू ही नाही. कारण कार्यालयात जास्त वेळ काम करणे आणि स्ट्रैस असावा.
माझा साक्षात्कारी हृदयरोग डॉ.

कॉपल पांडे जी एस - भाग ३

शशिकांत ओक ·

शशिकांत ओक 30/05/2025 - 00:26
शशी, तुमची विनंती निश्चितच मान्य आहे. 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेतील भाग ३ वर माझा अभिप्राय आणि त्यातून शिकण्यासारखे काही मुद्दे खालीलप्रमाणे: भाग ३: कला, करुणा आणि नेतृत्वाचा आदर्श या तिसऱ्या भागातून कॉर्पल पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अधिक ठळकपणे समोर येतात, जे केवळ त्यांच्यातील एका सैनिकालाच नव्हे, तर एका संवेदनशील, कलाप्रेमी आणि दूरदृष्टीच्या माणसाला अधोरेखित करतात. प्रारंभी, कॉर्पल पांडेचा विंग कमांडर ओक यांना भेटण्याचा आणि 'मी तुम्हाला जेव्हा भेटतो, तेव्हा काहीतरी होतं आणि तुमचा चेहरा आनंदी दिसत नाही!' असे मिश्किलपणे बोलणे, हे त्यांच्यातील मोकळेपणा आणि निखळ स्वभाव दर्शवते. यातून त्यांच्यातील मानवी संबंध जपण्याची हातोटी दिसून येते. बालगंधर्व कला दालनातील आर्ट एक्झिबिशनमध्ये विंग कमांडर ओक यांना गणवेशात बोलावण्याची पांडेची विनंती, हे त्याच्यातील अभिमान आणि आदराचे प्रतीक आहे. तो केवळ एक विद्यार्थी नाही, तर आपल्या संस्थेचा आणि आपल्या कलेचा अभिमान बाळगणारा एक सच्चा कलाप्रेमी आहे. प्रदर्शनात आल्यावर कॉलेज स्टाफने पांडेबद्दल व्यक्त केलेले गौरवोद्गार महत्त्वाचे आहेत: "GS मुळेच आम्हाला मॅनेजमेंटशी लढण्याचं धाडस मिळालं" आणि "आजचं आयोजन GS मुळेच शक्य झालं." यातून पांडे केवळ कलाकृती करणारा कलाकार नाही, तर एक प्रभावी संघटक, नेतृत्वकर्ता आणि इतरांना प्रेरणा देणारा व्यक्ती असल्याचे सिद्ध होते. त्याचे संवादकौशल्य आणि विचार स्पष्ट करण्याची क्षमता पाहून त्याला 'प्रशिक्षकासारखा' मानला जातो, हे त्याच्या बौद्धिक क्षमतेचे द्योतक आहे. या भागातील सर्वात हृदयस्पर्शी आणि महत्त्वाचा प्रसंग म्हणजे अहमद गुलाम कुम्हार या भूज भूकंपग्रस्ताला पांडेने दिलेला पाठिंबा. स्वतः सर्वस्व गमावलेल्या एका कलाकाराला पुन्हा उभे करण्यासाठी पांडेची धडपड, हे त्याच्यातील उत्कट करुणा आणि सामाजिक बांधिलकी दाखवते. त्याने 'आल्म्स' (भिक्षा) न घेणाऱ्या कुंभाराला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी योग्य मार्ग दाखवला, हे त्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनाचेही दर्शन घडवते. विंग कमांडर ओक यांच्याकडून मोठमोठ्या उद्योगपतींना (अनु आगा, राहुल बजाज) शिफारसपत्र घेण्याची त्याची कल्पना, हे त्याच्या दूरदृष्टी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची चतुराई दर्शवते. पत्राच्या शेवटी पांडेने स्वतःच्या सुंदर अक्षरात लिहिलेली ओळ — "आम्ही सैन्यात असूनही कलेची प्रशंसा करू शकतो. पण अशा कलाकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार यांच्या कलाकृतींना आपल्यासारख्या बड्या श्रीमंत कला रसिकांनी पुढे आणलं नाही, तर मग कोण येईल?" — हा या भागाचा आत्मा आहे. ही ओळ केवळ एक विनंती नसून, कला आणि कलाकारांप्रती समाजाची जबाबदारी अधोरेखित करणारी एक सशक्त भावनिक साद आहे. ही ओळ पांडे यांच्यातील कवी मन, त्यांच्या भावनांची खोली आणि कलेविषयीची त्यांची तळमळ स्पष्ट करते. लेखकाला यामुळे पांडेचे मोठेपण पूर्णपणे समजून येते आणि ते थक्क होतात, हे साहजिकच आहे. अखेरीस, आर्ट एक्झिबिशनमध्ये डॉ. भटकर यांनी विंग कमांडर ओक यांच्या 'नाडी शास्त्रावरील' पुस्तकाची प्रशंसा करणे आणि त्यांना भाषण देण्यास सांगणे, हा प्रसंग अनपेक्षित असला तरी, तो लेखकाच्या ज्ञानाची आणि प्रतिभेची ओळख करून देतो. पण या प्रसंगाचा मुख्य उद्देश म्हणजे विंग कमांडर ओक यांनी पांडेबद्दल व्यासपीठावरून व्यक्त केलेले उद्गार: "तुम्ही त्याला GS म्हणता – मी त्याला कॉपल पांडे म्हणतो. त्याच्या अंगी कवीचं हृदय आहे, चित्रकाराचे हात, आणि प्रतिभावानाची दूरदृष्टी. तो रवींद्रनाथ टागोरांच्या आत्म्याचा अवतार आहे. आणि मला अभिमान आहे की तो इंडियन एअर फोर्सचा सदस्य आहे." हे शब्द पांडेच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला दिलेली खरी आदरांजली आहे. या भागातून शिकण्यासारखे काय काय आहे? * नेतृत्व केवळ उच्च पदांवर नसते: कॉर्पल पांडेने दाखवून दिले की, नेतृत्व हे केवळ पदाने येत नाही, तर ते कृतीने, विचाराने आणि इतरांना प्रेरित करण्याच्या क्षमतेने सिद्ध होते. तो केवळ एक कनिष्ठ सैनिक नसून, एका कला प्रदर्शनाचा यशस्वी आयोजक आणि स्टाफला प्रेरणा देणारा व्यक्ती आहे. * करुणा आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व: पांडेने भुज भूकंपातील पीडित अहमद कुंभाराला केलेली मदत, हे केवळ गरजूंना मदत करण्यापलीकडचे, तर त्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवण्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आपले काम पूर्ण झाल्यावर तो फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत नाही, तर समाजातील दुर्बळ घटकांसाठीही तो संवेदनशील असतो. * कला आणि मानवता यांचा संगम: पांडेने कलेचा उपयोग केवळ स्वतःच्या आनंदासाठी न करता, सामाजिक बदलासाठी आणि इतरांच्या उन्नतीसाठी केला. त्याचे पत्र कलेच्या माध्यमातून समाजाला जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे. * प्रभावी संवाद आणि दूरदृष्टी: मोठ्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने लेखकाकडून शिफारसपत्र मागितले, हे त्याच्या दूरदृष्टीचे आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे. त्याच्या बोलण्यातला आणि पत्रातल्या शब्दांतील प्रामाणिकपणा समोरच्या व्यक्तीला प्रभावित करतो. * आत्मसन्मान आणि साधेपणा: 'आल्म्स' न घेणाऱ्या कुंभाराला मदत करणे आणि स्वतःच्या पदावर असूनही (कॉर्पल) लेखक त्याला मित्र मानतात, ही बाब त्याला सर्वोच्च सन्मान वाटते, हे त्याच्यातील आत्मसन्मान आणि साधेपणाचे दर्शन घडवते. * अनपेक्षित क्षमतेची ओळख: विंग कमांडर ओक यांना 'नाडी शास्त्रावरील' पुस्तकामुळे मिळालेली अनपेक्षित ओळख, हे दर्शवते की आपले काम आणि कर्तृत्व कधी-कधी अनपेक्षित मार्गाने समोर येते आणि त्याची दखल घेतली जाते. हा भाग कॉर्पल पांडेच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी उंचावतो आणि वाचकाच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण करतो. ही केवळ एका सैनिकाची कथा नाही, तर एका असामान्य माणसाच्या संवेदनशील आणि कर्तृत्ववान प्रवासाची गाथा आहे. पुढील भागाची मी आतुरतेने वाट पाहत आहे, आपला विद्याधर

शशिकांत ओक 02/06/2025 - 00:51
: "तुम्ही त्याला GS म्हणता – मी त्याला कॉपल पांडे म्हणतो. त्याच्या अंगी कवीचं हृदय आहे, चित्रकाराचे हात, आणि प्रतिभावानाची दूरदृष्टी. तो रवींद्रनाथ टागोरांच्या आत्म्याचा अवतार आहे. आणि मला अभिमान आहे की तो इंडियन एअर फोर्सचा सदस्य आहे." हे शब्द पांडेच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला दिलेली खरी आदरांजली आहे.“

शशिकांत ओक 30/05/2025 - 00:26
शशी, तुमची विनंती निश्चितच मान्य आहे. 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेतील भाग ३ वर माझा अभिप्राय आणि त्यातून शिकण्यासारखे काही मुद्दे खालीलप्रमाणे: भाग ३: कला, करुणा आणि नेतृत्वाचा आदर्श या तिसऱ्या भागातून कॉर्पल पांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अधिक ठळकपणे समोर येतात, जे केवळ त्यांच्यातील एका सैनिकालाच नव्हे, तर एका संवेदनशील, कलाप्रेमी आणि दूरदृष्टीच्या माणसाला अधोरेखित करतात. प्रारंभी, कॉर्पल पांडेचा विंग कमांडर ओक यांना भेटण्याचा आणि 'मी तुम्हाला जेव्हा भेटतो, तेव्हा काहीतरी होतं आणि तुमचा चेहरा आनंदी दिसत नाही!' असे मिश्किलपणे बोलणे, हे त्यांच्यातील मोकळेपणा आणि निखळ स्वभाव दर्शवते. यातून त्यांच्यातील मानवी संबंध जपण्याची हातोटी दिसून येते. बालगंधर्व कला दालनातील आर्ट एक्झिबिशनमध्ये विंग कमांडर ओक यांना गणवेशात बोलावण्याची पांडेची विनंती, हे त्याच्यातील अभिमान आणि आदराचे प्रतीक आहे. तो केवळ एक विद्यार्थी नाही, तर आपल्या संस्थेचा आणि आपल्या कलेचा अभिमान बाळगणारा एक सच्चा कलाप्रेमी आहे. प्रदर्शनात आल्यावर कॉलेज स्टाफने पांडेबद्दल व्यक्त केलेले गौरवोद्गार महत्त्वाचे आहेत: "GS मुळेच आम्हाला मॅनेजमेंटशी लढण्याचं धाडस मिळालं" आणि "आजचं आयोजन GS मुळेच शक्य झालं." यातून पांडे केवळ कलाकृती करणारा कलाकार नाही, तर एक प्रभावी संघटक, नेतृत्वकर्ता आणि इतरांना प्रेरणा देणारा व्यक्ती असल्याचे सिद्ध होते. त्याचे संवादकौशल्य आणि विचार स्पष्ट करण्याची क्षमता पाहून त्याला 'प्रशिक्षकासारखा' मानला जातो, हे त्याच्या बौद्धिक क्षमतेचे द्योतक आहे. या भागातील सर्वात हृदयस्पर्शी आणि महत्त्वाचा प्रसंग म्हणजे अहमद गुलाम कुम्हार या भूज भूकंपग्रस्ताला पांडेने दिलेला पाठिंबा. स्वतः सर्वस्व गमावलेल्या एका कलाकाराला पुन्हा उभे करण्यासाठी पांडेची धडपड, हे त्याच्यातील उत्कट करुणा आणि सामाजिक बांधिलकी दाखवते. त्याने 'आल्म्स' (भिक्षा) न घेणाऱ्या कुंभाराला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी योग्य मार्ग दाखवला, हे त्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनाचेही दर्शन घडवते. विंग कमांडर ओक यांच्याकडून मोठमोठ्या उद्योगपतींना (अनु आगा, राहुल बजाज) शिफारसपत्र घेण्याची त्याची कल्पना, हे त्याच्या दूरदृष्टी आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची चतुराई दर्शवते. पत्राच्या शेवटी पांडेने स्वतःच्या सुंदर अक्षरात लिहिलेली ओळ — "आम्ही सैन्यात असूनही कलेची प्रशंसा करू शकतो. पण अशा कलाकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार यांच्या कलाकृतींना आपल्यासारख्या बड्या श्रीमंत कला रसिकांनी पुढे आणलं नाही, तर मग कोण येईल?" — हा या भागाचा आत्मा आहे. ही ओळ केवळ एक विनंती नसून, कला आणि कलाकारांप्रती समाजाची जबाबदारी अधोरेखित करणारी एक सशक्त भावनिक साद आहे. ही ओळ पांडे यांच्यातील कवी मन, त्यांच्या भावनांची खोली आणि कलेविषयीची त्यांची तळमळ स्पष्ट करते. लेखकाला यामुळे पांडेचे मोठेपण पूर्णपणे समजून येते आणि ते थक्क होतात, हे साहजिकच आहे. अखेरीस, आर्ट एक्झिबिशनमध्ये डॉ. भटकर यांनी विंग कमांडर ओक यांच्या 'नाडी शास्त्रावरील' पुस्तकाची प्रशंसा करणे आणि त्यांना भाषण देण्यास सांगणे, हा प्रसंग अनपेक्षित असला तरी, तो लेखकाच्या ज्ञानाची आणि प्रतिभेची ओळख करून देतो. पण या प्रसंगाचा मुख्य उद्देश म्हणजे विंग कमांडर ओक यांनी पांडेबद्दल व्यासपीठावरून व्यक्त केलेले उद्गार: "तुम्ही त्याला GS म्हणता – मी त्याला कॉपल पांडे म्हणतो. त्याच्या अंगी कवीचं हृदय आहे, चित्रकाराचे हात, आणि प्रतिभावानाची दूरदृष्टी. तो रवींद्रनाथ टागोरांच्या आत्म्याचा अवतार आहे. आणि मला अभिमान आहे की तो इंडियन एअर फोर्सचा सदस्य आहे." हे शब्द पांडेच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला दिलेली खरी आदरांजली आहे. या भागातून शिकण्यासारखे काय काय आहे? * नेतृत्व केवळ उच्च पदांवर नसते: कॉर्पल पांडेने दाखवून दिले की, नेतृत्व हे केवळ पदाने येत नाही, तर ते कृतीने, विचाराने आणि इतरांना प्रेरित करण्याच्या क्षमतेने सिद्ध होते. तो केवळ एक कनिष्ठ सैनिक नसून, एका कला प्रदर्शनाचा यशस्वी आयोजक आणि स्टाफला प्रेरणा देणारा व्यक्ती आहे. * करुणा आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व: पांडेने भुज भूकंपातील पीडित अहमद कुंभाराला केलेली मदत, हे केवळ गरजूंना मदत करण्यापलीकडचे, तर त्यांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवण्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आपले काम पूर्ण झाल्यावर तो फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत नाही, तर समाजातील दुर्बळ घटकांसाठीही तो संवेदनशील असतो. * कला आणि मानवता यांचा संगम: पांडेने कलेचा उपयोग केवळ स्वतःच्या आनंदासाठी न करता, सामाजिक बदलासाठी आणि इतरांच्या उन्नतीसाठी केला. त्याचे पत्र कलेच्या माध्यमातून समाजाला जबाबदारीची जाणीव करून देणारे आहे. * प्रभावी संवाद आणि दूरदृष्टी: मोठ्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने लेखकाकडून शिफारसपत्र मागितले, हे त्याच्या दूरदृष्टीचे आणि उद्दिष्ट गाठण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करण्याच्या क्षमतेचे द्योतक आहे. त्याच्या बोलण्यातला आणि पत्रातल्या शब्दांतील प्रामाणिकपणा समोरच्या व्यक्तीला प्रभावित करतो. * आत्मसन्मान आणि साधेपणा: 'आल्म्स' न घेणाऱ्या कुंभाराला मदत करणे आणि स्वतःच्या पदावर असूनही (कॉर्पल) लेखक त्याला मित्र मानतात, ही बाब त्याला सर्वोच्च सन्मान वाटते, हे त्याच्यातील आत्मसन्मान आणि साधेपणाचे दर्शन घडवते. * अनपेक्षित क्षमतेची ओळख: विंग कमांडर ओक यांना 'नाडी शास्त्रावरील' पुस्तकामुळे मिळालेली अनपेक्षित ओळख, हे दर्शवते की आपले काम आणि कर्तृत्व कधी-कधी अनपेक्षित मार्गाने समोर येते आणि त्याची दखल घेतली जाते. हा भाग कॉर्पल पांडेच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी उंचावतो आणि वाचकाच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण करतो. ही केवळ एका सैनिकाची कथा नाही, तर एका असामान्य माणसाच्या संवेदनशील आणि कर्तृत्ववान प्रवासाची गाथा आहे. पुढील भागाची मी आतुरतेने वाट पाहत आहे, आपला विद्याधर

शशिकांत ओक 02/06/2025 - 00:51
: "तुम्ही त्याला GS म्हणता – मी त्याला कॉपल पांडे म्हणतो. त्याच्या अंगी कवीचं हृदय आहे, चित्रकाराचे हात, आणि प्रतिभावानाची दूरदृष्टी. तो रवींद्रनाथ टागोरांच्या आत्म्याचा अवतार आहे. आणि मला अभिमान आहे की तो इंडियन एअर फोर्सचा सदस्य आहे." हे शब्द पांडेच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला दिलेली खरी आदरांजली आहे.“
वायुसेनेतील आठवणी -

कॉपल पांडे जी एस – भाग ३

“कला आणि करुणेचा साक्षात सिपाही – कॉपल पांडे”

"मेन लाईक जीएस पांडे आर जीनियस अँड दे आर अबव्ह ऑल एक्सपेक्टेशन्स."

(“जीएस पांडेसारखे माणसं असामान्य बुद्धिमत्तेची असतात आणि सर्व अपेक्षांच्या पलीकडे जातात.”) माझं मन पुन्हा भूतकाळात हरवलं… दुपारी २ वाजता मी ऑफिसमधून बाहेर पडत होतो. पवार, ऑफिस बॉयने माझ्या कारमध्ये ब्रीफकेस ठेवली. रियर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं तर कुणीतरी सावधपणे माझ्या दिशेने येत होतं.

खगोलविश्वातील अढळ तारा: नारळीकर सर!

मार्गी ·

युयुत्सु 21/05/2025 - 18:19
स्टीफन हॉकींगचा मूळ पेपर मी वाचला आहे. पण तो सापडत नाहीये. स्टीफन हॉकींगने हवा काढून घेतल्यामुळे या थिअरीचं हसं झालं, असं जाणकार म्हणतात. मला असं कळलं की खुद्द आयुकामध्ये पण या विषयावर कुणी काम करत नाही.  Helge Kragh, "Cosmology and Controversy: The Historical Development of Two Theories of the Universe", Princeton University Press, 1997, page 385

सौंदाळा 21/05/2025 - 18:51
सुंदर आठवणी. त्यांनी पाठ्वलेल्या पत्राचा फोटो टाकू शकाल का? तुमचे खगोल विषयक लेख, आवड यामागची प्रेरणा नारळीकर सरच आहेत तर. डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

कंजूस 21/05/2025 - 21:17
हा लेख विशेष आवडला. ----------- हॉकिन्स यांनी स्टेडी स्टेट सिद्धांताला विरोध केला आणि गणिताने पटवलं की हा सिद्धान्त चुकीचा आहे. परंतू हॉकिन्स यांचेही बरेच आडाखे चुकीचे निघाले आणि ते त्यांनी मागे घेतले होते. बिग बँग सिद्धा चुकीचा असून शकतो. त्या वेळी कोण होतं पाहायला? खरंच विश्व एका बिंदूत सामावलेले होतं का? विश्व अनादीही असू शकतं. अनंत आहे मानतो तर अनादि मानायला काय अडचण आहे?

कंजूस यांच्या बरोबर सहमत. खरंच विश्व एका बिंदूत सामावलेले होतं का? विश्व अनादीही असू शकतं. अनंत आहे मानतो तर अनादि मानायला काय अडचण आहे? डाॅ नारळीकर हे उत्तुंग व्यक्तीमत्व नेहमीच प्रेरणादायक असणार आहे.

मार्गी 22/05/2025 - 16:39
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! @ युयुत्सु जी, अच्छा! हो. बिग बँग थिअरी मान्यता पावलीय. पण ती काही अंतिम सिद्ध झालीय असं नाही. किंबहुना विज्ञान आपल्याला आपण किती सूक्ष्म आहोत, किती क्षुद्र आहोत हेच सांगतं! त्यामुळे बिग बँग किंवा स्टेडी स्टेट ह्या फक्त थिअरीजच आहेत. सत्य फार लांब आहे. @ सौंदाळा जी, हो ना, इथे देणार होतो पण सापडतच नाही आहेत! :( @ बाजीगर जी, छानच!

युयुत्सु 22/05/2025 - 17:44
बिग बँग थिअरी मान्यता पावलीय. पण ती काही अंतिम सिद्ध झालीय असं नाही. > मुद्दा असा आहे की स्टेडी स्टेट थिअरी नाकारली गेली आहे आणि याचा इतिहास वर दिलेल्या संदर्भात आहे. स्टीफन हॉकींग rejected it because he found it inconsistent and self contradictory.

युयुत्सु 21/05/2025 - 18:19
स्टीफन हॉकींगचा मूळ पेपर मी वाचला आहे. पण तो सापडत नाहीये. स्टीफन हॉकींगने हवा काढून घेतल्यामुळे या थिअरीचं हसं झालं, असं जाणकार म्हणतात. मला असं कळलं की खुद्द आयुकामध्ये पण या विषयावर कुणी काम करत नाही.  Helge Kragh, "Cosmology and Controversy: The Historical Development of Two Theories of the Universe", Princeton University Press, 1997, page 385

सौंदाळा 21/05/2025 - 18:51
सुंदर आठवणी. त्यांनी पाठ्वलेल्या पत्राचा फोटो टाकू शकाल का? तुमचे खगोल विषयक लेख, आवड यामागची प्रेरणा नारळीकर सरच आहेत तर. डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

कंजूस 21/05/2025 - 21:17
हा लेख विशेष आवडला. ----------- हॉकिन्स यांनी स्टेडी स्टेट सिद्धांताला विरोध केला आणि गणिताने पटवलं की हा सिद्धान्त चुकीचा आहे. परंतू हॉकिन्स यांचेही बरेच आडाखे चुकीचे निघाले आणि ते त्यांनी मागे घेतले होते. बिग बँग सिद्धा चुकीचा असून शकतो. त्या वेळी कोण होतं पाहायला? खरंच विश्व एका बिंदूत सामावलेले होतं का? विश्व अनादीही असू शकतं. अनंत आहे मानतो तर अनादि मानायला काय अडचण आहे?

कंजूस यांच्या बरोबर सहमत. खरंच विश्व एका बिंदूत सामावलेले होतं का? विश्व अनादीही असू शकतं. अनंत आहे मानतो तर अनादि मानायला काय अडचण आहे? डाॅ नारळीकर हे उत्तुंग व्यक्तीमत्व नेहमीच प्रेरणादायक असणार आहे.

मार्गी 22/05/2025 - 16:39
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! @ युयुत्सु जी, अच्छा! हो. बिग बँग थिअरी मान्यता पावलीय. पण ती काही अंतिम सिद्ध झालीय असं नाही. किंबहुना विज्ञान आपल्याला आपण किती सूक्ष्म आहोत, किती क्षुद्र आहोत हेच सांगतं! त्यामुळे बिग बँग किंवा स्टेडी स्टेट ह्या फक्त थिअरीजच आहेत. सत्य फार लांब आहे. @ सौंदाळा जी, हो ना, इथे देणार होतो पण सापडतच नाही आहेत! :( @ बाजीगर जी, छानच!

युयुत्सु 22/05/2025 - 17:44
बिग बँग थिअरी मान्यता पावलीय. पण ती काही अंतिम सिद्ध झालीय असं नाही. > मुद्दा असा आहे की स्टेडी स्टेट थिअरी नाकारली गेली आहे आणि याचा इतिहास वर दिलेल्या संदर्भात आहे. स्टीफन हॉकींग rejected it because he found it inconsistent and self contradictory.
नमस्कार. डॉ. जयंत नारळीकर गेले! अनेकांना ज्यांच्यामुळे खगोलशास्त्र कळालं ते नारळीकर सर! विदेशात उच्च पदावर असूनही प्रवाहाविरुद्ध भारतामध्ये विज्ञान प्रसारासाठी आलेले नारळीकर सर! संशोधक, शिक्षक आणि विज्ञान प्रसारक! त्यांना दोनदा भेटण्याचा मला योग आला होता. त्यांची पत्रंही आली होती. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. तो दिवस स्पष्ट आठवतो. २२ जानेवारी १९९५! परभणीतल्या अ. भा. साहित्य संमेलनाचा शेवटचा दिवस. माझ्या एका मोठ्या मित्राने मला "प्रेषित" ही नारळीकर सरांची कादंबरी घ्यायला सांगितलं. तेव्हा माझं वय दहा होतं.

समईतलं तेल संपूनही उरणारं तेज

मार्गी ·

OBAMA80 11/05/2025 - 08:15
सुंदर लेख व अनुभव मांडले आहेत तुम्ही तुमच्या आजीबद्दल. पूर्वीचे लोक खरच मुलखावेगळे होते. फोटोतल्या त्यांच्या चेहर्‍यावरचं हसू व प्रसन्नता खरच मन प्रसन्न करणारी आहे.

OBAMA80 11/05/2025 - 08:15
सुंदर लेख व अनुभव मांडले आहेत तुम्ही तुमच्या आजीबद्दल. पूर्वीचे लोक खरच मुलखावेगळे होते. फोटोतल्या त्यांच्या चेहर्‍यावरचं हसू व प्रसन्नता खरच मन प्रसन्न करणारी आहे.
स्नेहप्रभा! प्रभा म्हणजे तेज. नुसतं तेज असेल तर त्या तेजोवलयाचा कधी कधी त्राससुद्धा होऊ शकतो. तेजामुळे दाहकता निर्माण होऊ शकते. पण तेजासोबत स्नेह असेल आणि ओलावा असेल तर ते तेज घातक ठरत नाही. स्नेह म्हणजेच तेल. जेव्हा तेजासोबत अशी आर्द्रता असेल तर ते तेज शीतल होतं. कदाचित तेजासोबत असलेल्या शीतलतेमुळे आयुष्यातल्या इतक्या दु:खाच्या आघातांनंतरही अशी व्यक्ती खंबीर राहू शकते आणि समईसारखी मंद तेवत राहू शकते! नऊ दशकांचा प्रवास केलेली माझी आजी- सौ. स्नेहप्रभा नारायणराव वेलणकर. जिचे तीन भाऊ दुसर्‍या महायुद्धात युरोप व आफ्रिकेत लढले होते! जिने इंग्रजांपासून अँड्रॉईडपर्यंतचा काळ बघितला!

एआय, एआय, तू आहेस तरी काय?

चित्रगुप्त ·

युयुत्सु 05/05/2025 - 09:57
ए० आय० कविता करण्याकरता विकसित झालेला नाही. पण कवितांमुळे जर ए०आय० वापरण्याची सवय, गोडी लागणार असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. वरील कविता कदाचित पॉलिश्ड फायनल प्रॉडक्ट म्हणून स्वीकारता येणार नाहीत. पण एखाद्या कवीला प्रतिभेला चालना देणार्‍या कल्पना यात मिळू शकतात.

छान. पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे. चॅट जीपीटी चालवता येणे पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नसणे म्हणजे ऐटीत मर्सेडिझ चालवता येते पण टॉर्क्, क्युबिक कपॅसिटी ह्याबद्दल अनभिज्ञ असण्यासारखे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, एखादी गोष्ट वापरता येते पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नाही अशा कित्येक गोष्टी असतात. बटन दाबल्यावर पंखा फिरायला लागतो त्यात नक्की काय होते ते सगळ्यांना कुठे माहित असते? फोनवर एखाद्याचा नंबर दाबला की जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी बोलता येते त्यामागे नक्की काय तंत्रज्ञान आहे हे सगळ्यांना माहित असते का? इतकेच काय तर मिपावर हा प्रतिसाद मी लिहिल्यावर प्रकाशित करा या बटनावर क्लिक केल्यावर हा प्रतिसाद इथे दिसायला लागेल. त्यामागे नक्की कोणते तंत्रज्ञान आहे हे किती जणांना माहित असते?तेव्हा चॅटजीपीटी वापरता आले पण त्यामागील तंत्रज्ञान समजले नाही तरी बिघडण्यासारखे काहीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओक्के. सगळीकडे ए आयची चर्चा आहे, प्रत्येक् नव-उद्यमी, ए आय स्टार्टप 'आपण कशी क्रांती करणार आहोत' असेच सगळीकडेच सांगत आहेत. मिपावर विद्वानांची कमी नाही. म्हणून वाटले. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 05/05/2025 - 10:22
पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे.> मराठीला मी मृत/मरणासन्न भाषा मानतो. मी शिकलेली मराठी आता बोलली जात नाही. सध्याची "स्पोकन मराठी" वैज्ञानिक माहिती सांगण्यास अपुरी आहे, याचा अनुभव प्राणायामाच्या पुस्तकाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे ए० आय० चा वापर कसा व्हावा आणि उत्पादकता, सर्जन्शीलता, कशी वाढवायची याबद्दल जास्त चर्चा व्हावी.

गवि 05/05/2025 - 10:44
तुम्ही भलतेच तंत्रज्ञान भलत्या आऊटपुट साठी वापरता आहात इतकेच म्हणता येईल. विशेषतः मराठी ट्रेनिंग डेटाचा अतिशय तुटवडा असताना आणि मराठी माणूस त्यासाठी काही करता येईल अशी कल्पनाही करू न शकणारा असल्याने सहभाग, योगदान जवळपास शून्य आहे. त्यामुळे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार. तुम्ही त्याची इंग्रजी बाबत परीक्षा घेऊन बघा. खाली एका व्हिडिओची लिंक आहे. त्यातील गाण्याचे शब्द पूर्णपणे AI ने बनवले आहेत आणि त्याचे संगीत आणि अगदी गायक देखील AI आहे. https://youtu.be/RsQiD4k1Ha4 अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आता इंटरनेटवर दिसतील.

In reply to by गवि

चित्रगुप्त 05/05/2025 - 22:23
जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार.
- तिने परिपक्व व्हावे म्हणून आपण मराठी भाषिकांनी लकडा लावला पाहिजे. यावरून आठवले की पूर्वीच्या बर्‍याच पुस्तकात " हणमंतराव/ अप्पा/अण्णा/ कुसुम्/बाबासाहेब इ.इ. नी लकडा लावला, म्हणून माझा हातून हे लिखाण घडून आले"... असे लेखक लिहीत. कायप्पाच्या मेटावर मराठीत उत्तर देण्यासाठी आवाहन केल्यावर "अजून मी शिकत आहे, लवकरच कळवेन" असे उत्तर येते. सध्या मी काही ऐतिहासिक घटना/व्यक्तींबद्दल माहिती/प्रतिमा मिळवण्यासाठी मेटा, चाट्जीपीटी, जेमिनी, पिक्स्नोवा, वगैरे कॄबुंवर प्रयत्न करतो आहे. सगळेच शिकण्याच्या स्थितीत आहेत. आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते. उदाहरणार्थ, नऊवारी लुगडे, डोक्यावर पदर, पाटल्या, ठसठशीत कुंकू, मोरपंखी पैठणी, शिंदेशाही/ होळकरशाही पगडी, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, बैलगाडी, उखळ, वाजंत्रीवाले, अंतरपाट, सनई-चौघडा, चौरंग, विडा उचलणे, कडेलोट, प्रतिज्ञा करणे, सूर्याला अर्ध्य वहाणे, कोल्हापुरी चपला, दिवाळीचा फराळ, समया, मातीची कौलारू घरे, वडाचा पार..... अश्या खास भारतीय प्रतिमा जेंव्हा कृबु देऊ शकेल, तेंव्हा आपली गरज भागेल. कृबुने ते शिकण्यासाठी आपण मागणी केली पाहिजे. इंग्रजीत असे प्रॉम्प्ट लिहीणे हे मोठेच आव्हान आहे. "मोगरा, जुई, गुलाब, चाफा या फुलांवर शार्दुलविक्रीडितात एक काव्यरचना करून द्या" असे आवाहन मराठी चात्जीपीटी वर केले, तर ते अगदी 'खामोष' आहे. बाकी इंग्रजीत शास्त्रीय माहिती देणे वगैरे ठीक आहे. उपयोगी पण आहेच. त्याबद्दल वाद नाही.

In reply to by चित्रगुप्त

गवि 05/05/2025 - 22:47
आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते.
नाही. ट्रेनिंग आणि त्याच्याशी संबंधित कामात मदत आवश्यक आणि अपेक्षित आहे. मराठी भाषा ज्यांना येते त्यांना अनेक मॉडेल्सच्या आऊटपुटसना प्रमाणित करणे, तपासणे (चूक की बरोबर ते मार्किंग आणि सुधारणा) किंवा ट्रेनिंग डेटाचे लेबलिंग करणे (उदा. मोठ्या मजकुरात हे विशेषण, हे क्रियापद वगैरे असे मार्किंग) अशी अनेक कामे कोणी फारसे करत नाहीत. त्यासाठी ऑनलाईन पैसे मोजून देखील पुरेसे मदतीचे हात नसतात. मराठी भाषेत AI वर जे काम चालू आहे त्यात शब्द संग्रह जमा करणे आणि इतर प्रत्येक पातळीवर लोकांचा सहभाग, ज्ञान वाढले तरच ती मॉडेल्स परिपक्व होतील.

ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय हाय. काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक , एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... हा हा हा.....

In reply to by कर्नलतपस्वी

सौन्दर्य 05/05/2025 - 23:25
ए आय ला पर्यायच नाही . तुमची कविता एकदम समर्पक व मस्तच. कोणे एके काळी फोटोग्राफीमध्ये क्रिएटिव्हिटी असायची, आता कितीही सुंदर फोटो एखाद्या फोटोग्राफरने काढला असेल तरी त्याकडे साशंकतेनेच पहिले जाते. आणखी काही काळानंतर सगळ्याच कलाकृतींकडे साशंकतेने पाहिले जाईल असे मला वाटते. ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.

In reply to by सौन्दर्य

गवि 05/05/2025 - 23:37
ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.
क्रिएटिव्हिटीचा नाश नव्हे. क्रिएटिव्ह लोकांचा नाश. पण भावना कळल्या. :-)

कंजूस 11/05/2025 - 06:29
जे काही जालावर आहे त्यातून शोधण्याची गती वाढली आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे. इंग्रजीत प्रताधिकारमुक्त लेखन जालावर भरपूर आहे त्यामुळे इंग्रजीतले एआइ पुढे गेले. तसे मराठीत नाही.

युयुत्सु 05/05/2025 - 09:57
ए० आय० कविता करण्याकरता विकसित झालेला नाही. पण कवितांमुळे जर ए०आय० वापरण्याची सवय, गोडी लागणार असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. वरील कविता कदाचित पॉलिश्ड फायनल प्रॉडक्ट म्हणून स्वीकारता येणार नाहीत. पण एखाद्या कवीला प्रतिभेला चालना देणार्‍या कल्पना यात मिळू शकतात.

छान. पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे. चॅट जीपीटी चालवता येणे पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नसणे म्हणजे ऐटीत मर्सेडिझ चालवता येते पण टॉर्क्, क्युबिक कपॅसिटी ह्याबद्दल अनभिज्ञ असण्यासारखे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, एखादी गोष्ट वापरता येते पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नाही अशा कित्येक गोष्टी असतात. बटन दाबल्यावर पंखा फिरायला लागतो त्यात नक्की काय होते ते सगळ्यांना कुठे माहित असते? फोनवर एखाद्याचा नंबर दाबला की जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी बोलता येते त्यामागे नक्की काय तंत्रज्ञान आहे हे सगळ्यांना माहित असते का? इतकेच काय तर मिपावर हा प्रतिसाद मी लिहिल्यावर प्रकाशित करा या बटनावर क्लिक केल्यावर हा प्रतिसाद इथे दिसायला लागेल. त्यामागे नक्की कोणते तंत्रज्ञान आहे हे किती जणांना माहित असते?तेव्हा चॅटजीपीटी वापरता आले पण त्यामागील तंत्रज्ञान समजले नाही तरी बिघडण्यासारखे काहीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओक्के. सगळीकडे ए आयची चर्चा आहे, प्रत्येक् नव-उद्यमी, ए आय स्टार्टप 'आपण कशी क्रांती करणार आहोत' असेच सगळीकडेच सांगत आहेत. मिपावर विद्वानांची कमी नाही. म्हणून वाटले. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 05/05/2025 - 10:22
पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे.> मराठीला मी मृत/मरणासन्न भाषा मानतो. मी शिकलेली मराठी आता बोलली जात नाही. सध्याची "स्पोकन मराठी" वैज्ञानिक माहिती सांगण्यास अपुरी आहे, याचा अनुभव प्राणायामाच्या पुस्तकाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे ए० आय० चा वापर कसा व्हावा आणि उत्पादकता, सर्जन्शीलता, कशी वाढवायची याबद्दल जास्त चर्चा व्हावी.

गवि 05/05/2025 - 10:44
तुम्ही भलतेच तंत्रज्ञान भलत्या आऊटपुट साठी वापरता आहात इतकेच म्हणता येईल. विशेषतः मराठी ट्रेनिंग डेटाचा अतिशय तुटवडा असताना आणि मराठी माणूस त्यासाठी काही करता येईल अशी कल्पनाही करू न शकणारा असल्याने सहभाग, योगदान जवळपास शून्य आहे. त्यामुळे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार. तुम्ही त्याची इंग्रजी बाबत परीक्षा घेऊन बघा. खाली एका व्हिडिओची लिंक आहे. त्यातील गाण्याचे शब्द पूर्णपणे AI ने बनवले आहेत आणि त्याचे संगीत आणि अगदी गायक देखील AI आहे. https://youtu.be/RsQiD4k1Ha4 अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आता इंटरनेटवर दिसतील.

In reply to by गवि

चित्रगुप्त 05/05/2025 - 22:23
जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार.
- तिने परिपक्व व्हावे म्हणून आपण मराठी भाषिकांनी लकडा लावला पाहिजे. यावरून आठवले की पूर्वीच्या बर्‍याच पुस्तकात " हणमंतराव/ अप्पा/अण्णा/ कुसुम्/बाबासाहेब इ.इ. नी लकडा लावला, म्हणून माझा हातून हे लिखाण घडून आले"... असे लेखक लिहीत. कायप्पाच्या मेटावर मराठीत उत्तर देण्यासाठी आवाहन केल्यावर "अजून मी शिकत आहे, लवकरच कळवेन" असे उत्तर येते. सध्या मी काही ऐतिहासिक घटना/व्यक्तींबद्दल माहिती/प्रतिमा मिळवण्यासाठी मेटा, चाट्जीपीटी, जेमिनी, पिक्स्नोवा, वगैरे कॄबुंवर प्रयत्न करतो आहे. सगळेच शिकण्याच्या स्थितीत आहेत. आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते. उदाहरणार्थ, नऊवारी लुगडे, डोक्यावर पदर, पाटल्या, ठसठशीत कुंकू, मोरपंखी पैठणी, शिंदेशाही/ होळकरशाही पगडी, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, बैलगाडी, उखळ, वाजंत्रीवाले, अंतरपाट, सनई-चौघडा, चौरंग, विडा उचलणे, कडेलोट, प्रतिज्ञा करणे, सूर्याला अर्ध्य वहाणे, कोल्हापुरी चपला, दिवाळीचा फराळ, समया, मातीची कौलारू घरे, वडाचा पार..... अश्या खास भारतीय प्रतिमा जेंव्हा कृबु देऊ शकेल, तेंव्हा आपली गरज भागेल. कृबुने ते शिकण्यासाठी आपण मागणी केली पाहिजे. इंग्रजीत असे प्रॉम्प्ट लिहीणे हे मोठेच आव्हान आहे. "मोगरा, जुई, गुलाब, चाफा या फुलांवर शार्दुलविक्रीडितात एक काव्यरचना करून द्या" असे आवाहन मराठी चात्जीपीटी वर केले, तर ते अगदी 'खामोष' आहे. बाकी इंग्रजीत शास्त्रीय माहिती देणे वगैरे ठीक आहे. उपयोगी पण आहेच. त्याबद्दल वाद नाही.

In reply to by चित्रगुप्त

गवि 05/05/2025 - 22:47
आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते.
नाही. ट्रेनिंग आणि त्याच्याशी संबंधित कामात मदत आवश्यक आणि अपेक्षित आहे. मराठी भाषा ज्यांना येते त्यांना अनेक मॉडेल्सच्या आऊटपुटसना प्रमाणित करणे, तपासणे (चूक की बरोबर ते मार्किंग आणि सुधारणा) किंवा ट्रेनिंग डेटाचे लेबलिंग करणे (उदा. मोठ्या मजकुरात हे विशेषण, हे क्रियापद वगैरे असे मार्किंग) अशी अनेक कामे कोणी फारसे करत नाहीत. त्यासाठी ऑनलाईन पैसे मोजून देखील पुरेसे मदतीचे हात नसतात. मराठी भाषेत AI वर जे काम चालू आहे त्यात शब्द संग्रह जमा करणे आणि इतर प्रत्येक पातळीवर लोकांचा सहभाग, ज्ञान वाढले तरच ती मॉडेल्स परिपक्व होतील.

ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय हाय. काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक , एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... हा हा हा.....

In reply to by कर्नलतपस्वी

सौन्दर्य 05/05/2025 - 23:25
ए आय ला पर्यायच नाही . तुमची कविता एकदम समर्पक व मस्तच. कोणे एके काळी फोटोग्राफीमध्ये क्रिएटिव्हिटी असायची, आता कितीही सुंदर फोटो एखाद्या फोटोग्राफरने काढला असेल तरी त्याकडे साशंकतेनेच पहिले जाते. आणखी काही काळानंतर सगळ्याच कलाकृतींकडे साशंकतेने पाहिले जाईल असे मला वाटते. ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.

In reply to by सौन्दर्य

गवि 05/05/2025 - 23:37
ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.
क्रिएटिव्हिटीचा नाश नव्हे. क्रिएटिव्ह लोकांचा नाश. पण भावना कळल्या. :-)

कंजूस 11/05/2025 - 06:29
जे काही जालावर आहे त्यातून शोधण्याची गती वाढली आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे. इंग्रजीत प्रताधिकारमुक्त लेखन जालावर भरपूर आहे त्यामुळे इंग्रजीतले एआइ पुढे गेले. तसे मराठीत नाही.
ए.आय. म्हणजे काय, हे खुद्द त्यालाच विचारावे असा विचार मनात आला, मग त्यासाठी चत्ग्प्त मरत्झि (chatGPT marathi) ला आवाहन केल्यावर खालील उत्तरे आली: ------------------------------------------------------- आवाहन : एक मराठी कविता लिहा, ज्यात Artificial Intelligence बद्दल सोप्या भाषेत सांगोपांग माहिती असेल.

चैतराम पवारांना पद्म श्री: एक खूप मोठा क्षण!

मार्गी ·

चैतराम दादांना किंवा बारीपाड्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यापेक्षा आपण सर्व त्यांच्याकडून काही शिकूया व आपल्या ठिकाणी ते वापरूया, ह्या शुभेच्छा देणं जास्त गरजेचं आहे.
हे असे लिहिले असल्याने , ह्या लेखनावर शुभेच्छा द्याव्यात की न द्याव्यात असा यक्ष प्रश्न पडलेला आहे. असो.

मार्गी 01/05/2025 - 15:16
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!!! :) त्यांची एक मुलाखत इथे बघता येईल: https://www.youtube.com/watch?v=mT7pMoWLUuM मुलाखतीत त्यांनी संक्षिप्त स्वरूपात त्यांचा प्रवास सांगितला आहे. शिवाय इंटरनेटवर बरेच लेख- बातम्या सुद्धा आहेतच. धन्यवाद.

चैतराम दादांना किंवा बारीपाड्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यापेक्षा आपण सर्व त्यांच्याकडून काही शिकूया व आपल्या ठिकाणी ते वापरूया, ह्या शुभेच्छा देणं जास्त गरजेचं आहे.
हे असे लिहिले असल्याने , ह्या लेखनावर शुभेच्छा द्याव्यात की न द्याव्यात असा यक्ष प्रश्न पडलेला आहे. असो.

मार्गी 01/05/2025 - 15:16
सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!!! :) त्यांची एक मुलाखत इथे बघता येईल: https://www.youtube.com/watch?v=mT7pMoWLUuM मुलाखतीत त्यांनी संक्षिप्त स्वरूपात त्यांचा प्रवास सांगितला आहे. शिवाय इंटरनेटवर बरेच लेख- बातम्या सुद्धा आहेतच. धन्यवाद.
नमस्कार. चांगल्या गोष्टी जास्त लोकांपर्यंत सहसा जात नाहीत. त्यांची पुरेशी दखल घेतली जात नाही. एका अतिशय चांगल्या गोष्टीची माहिती अनेकांना व्हावी म्हणून हा लेख. चैतरामजी पवार! माझी त्यांची ओळख सांगायची तर माझ्या मामाचे- डॉ. आनंद फाटक ह्याचे ते अगदी जवळचे मित्र व सामाजिक क्षेत्रातले सहकारी. बारीपाड्याचा अभ्यास केला होता तेव्हा त्यांचा जवळून सहवास मलाही मिळाला होता. असे चैतराम दादा धुळे जिल्ह्यातील "बारीपाडा" गावामध्ये विकास घडवणारे सूत्रधार! आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर खूप मोठे रूरल इनोव्हेटर. आणखी प्रचलित भाषेत सांगायचं तर ते प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांची संपत्ती कित्येक करोड आहे.

खेळ मांडीयेला-भातुकली खेळ

Bhakti ·

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:40
छान लेख! भातुकली लहान मुलींचा आवडता खेळ. या निमित्ताने भातुकलीवरील अत्यंत सुरेल गोड बालगीत पुन्हा एकदा ऐका. https://youtu.be/g588830ZqIk?si=SI2q6A9yTxfeiYV5

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:51
गीतकार - शांता शेळके संगीतकार - श्रीनिवास खळे गायिका - सुषमा श्रेष्ठ हे अतिशय गोड बालगीत लहानपणी माझ्या मुलींना खूप खूप आवडायचं. विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुलकीचा साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा आता उठा . . . पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ? खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा आता उठा आता उठा . . . कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढ़लं आम्ही विहीण म्हणुन नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढ़ा मोठा आता उठा आता उठा . . . सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो भिकाऱ्याशी नातं जोडून बसलो वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा आता उठा आता उठा . . .

कंजूस 17/04/2025 - 06:09
छान आहे प्रदर्शन. लहान मुलांना विशेषतः वय तीन ते सात या वयात खेळण्यासाठी खेळणी हवी असतात. त्यात भातुकलीचा खेळ येतो. हलणारी, आवाज करणारी आणि काही कृती करता येतील अशी तीन प्रकारची खेळणी असतात त्यात भातुकली ही तिसऱ्या प्रकारात येते. मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात. उन्हाळ्याच्या सुटीत मुले घरीच असतात तेव्हा त्यांना वेळ घालवण्यासाठी ,रमण्यासाठी भातुकली हा उत्तम खेळ होता. आता मनोरंजनाचे खूप पर्याय आले आहेत पण त्याकाळी वेगळे खेळ होते. "भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.

In reply to by कंजूस

Bhakti 17/04/2025 - 10:46
मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात.
"भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.पण त्यांचे हे विचार लक्ष वेधून घेतात.

मे महिन्याची सुट्टी लागली की मुली घरातल्या घरात हे खेळ खेळायचे. कधी कधी त्यांनी खेळायला घेतलेले दाणे गुळ खोबरे चोरून खायचे त्यांची भांडी व खेळ विस्कटून टाकायची ही मुलांची भातुकली. सुट्टीत एकदा खरोखरचे पिठले भात आई करून द्यायची व ते मुलांना वाढायच्या. कधी कधी चिंचा,आवळे,बोरं कैर्‍या कच्चे पेरू मुलींना खेळायला आणून द्यायचे. भावी,सुखी संसाराची शिकवण आणी रुजवण येणाऱ्या पिढी मधे कर णरा खेळ. तीन ताळी डबा याला तीन पुडाचा डबा म्हणायचे. बाकी, पुण्यात तांबट गल्लीत त्वष्टा कासारदेवी मंदिराजवळ तांबट समाज असे प्रदर्शन भरवतो. मुंबईत डोंबिवली का कुठे तरी असेच मोठे संग्रहालय आहे. पुण्यातील तुळशीबागेत अशी खेळणी मिळायची. मुली लहान असताना लखनौ वरून सुट्टीत आल्यावर खरेदी जरूर व्हायची. दोन वर्षापूर्वी नाती साठी अम्रीकेतून अधुनिक भातुकलीचा खेळ 100 $ देऊन आणला होता. अम्रीकेत आजही हा खेळ मुली खेळताना आढळल्या फक्त भांडी कुंडी वेगळ्या प्रकारची. मुलांसाठी पिझ्झा हट,अईसक्रिम पार्लर सारखे खेळ आहेत. आयक्या सारख्या मोठ्या माॅल मधे चिमुकली भांडीकुंडी आजही अम्रीकेत मुली आईवडिलां बरोबर खरेदी करताना दिसल्या. याला "डाॅल हाऊस" म्हणतात. फोटो टाकेन. बाकी अरूण दाते यांनी अजरामर केलेले मंगेश पाडगावकर यांचे गीत भातुकलीच्या खेळा मधली राजा आणीक राणी..... आजही डोळे पाणावतात. https://youtu.be/Zxu-rWjyM3Y?si=JH7mnmrlcgpeLDrh आवांतर वारकरी सुद्धा खेळ मांडतात वाळवंटी काठी.... लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 17/04/2025 - 10:47
लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

सौंदाळा 17/04/2025 - 11:18
छान लेख भातुकली माझ्या मुलीला घेतली होती सावंतवाडीहुन, लाकडी भांडी होती. नंतर कोणीतरी भेट म्हणून दिलेली त्यात काळानुरुप चांगलेच बदल झाले होते. फ्रिज, मायक्रोवेव, मोड्युलर किचन, इंडक्क्षन वगैरे होते. पण सर्व प्लास्टीकचे :( व्यापारडावच्या नोटा आणि ही मोडर्न भातुकली मिळून ती हॉटेल हॉटेल खेळायची.

श्री. करंदीकर यांचे भातुकली प्रदर्शन पण बघितले आहे. पोह्यांचा भात, दाणे आणि गूळ यांचे लाडू, हे पण खाल्ले आहेत.

श्वेता२४ 17/04/2025 - 12:23
फोटो बघून मन जुन्या आठवणीत रमुन गेले. आम्ही दोघी बहीणी लहानपणी तासनतास हा खेळ खेळायचो. सुटीत भावंडे आली की तीपण सामील. मुलगा मुलगी भेद नसायचा पण खेळाचे स्वरुप बदलायचे. उदा. बाहुला बाहुलीचे लग्न लावून भातूकलीच्या भांड्यात जेवण बनवायचे व पंक्ती उठवायच्या, गेले ते दिवस...

चौथा कोनाडा 17/04/2025 - 14:10
व्वा ...खुप सुंदर परिचय ! विविध दिग्गजांची मतं सुद्धा भारी ! इटुकली पिटूकली संसार वस्तू पाह्ताना बालपणात गेलो. आमच्या गल्लीत एकाच ताई कडं अशी पितळ स्टीलची भातुकली होती ... काय भाव खायची ती ... पण थोडा मस्का मारला की पाघळायची. मग सुरू व्हायचा भातुकली खेळ .. पुढचे दिड दोन तास मज्जाच मज्जा ! माझ्या सहावीत त्या ताईच्या बाबांची बदली सोलापुरला झाली अन आमचा हा भातुकली खेळ बंद झाला तो कायमचाच !

Bhakti 17/04/2025 - 21:50
सौंदाळा खरंय आता प्लॅस्टिकची आधुनिक भाड्यांच्या प्रकारची भातुकली वापरली जाते अगदी त्यात बारबेक्यूही असतो. श्वेता बाहुलीची लग्न कधी पाहिले नाही पण खूप ऐकलं आहे,खरंय गेले ते दिवस. चौको ,मुवि छान आठवणी सांगितल्या. प्रगो आणि सर्वांना धन्यवाद!

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:40
छान लेख! भातुकली लहान मुलींचा आवडता खेळ. या निमित्ताने भातुकलीवरील अत्यंत सुरेल गोड बालगीत पुन्हा एकदा ऐका. https://youtu.be/g588830ZqIk?si=SI2q6A9yTxfeiYV5

श्रीगुरुजी 16/04/2025 - 23:51
गीतकार - शांता शेळके संगीतकार - श्रीनिवास खळे गायिका - सुषमा श्रेष्ठ हे अतिशय गोड बालगीत लहानपणी माझ्या मुलींना खूप खूप आवडायचं. विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुलकीचा साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा आता उठा आता उठा . . . पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ एकटीनं फस्त केलं लागलं का खूळ? खादाडखाऊ विहीण म्हणून सारी करती थट्टा आता उठा आता उठा . . . कुठून मेलं बाहुलीचं लग्न काढ़लं आम्ही विहीण म्हणुन नशिबी आलात हो तुम्ही बाळी आमची नाजुक तुमचा बाळ्या केवढ़ा मोठा आता उठा आता उठा . . . सोन्यासारखी लेक दिली आणि फसलो भिकाऱ्याशी नातं जोडून बसलो वरमाईचा पोकळ नुसता पाहुन घ्यावा ताठा आता उठा आता उठा . . .

कंजूस 17/04/2025 - 06:09
छान आहे प्रदर्शन. लहान मुलांना विशेषतः वय तीन ते सात या वयात खेळण्यासाठी खेळणी हवी असतात. त्यात भातुकलीचा खेळ येतो. हलणारी, आवाज करणारी आणि काही कृती करता येतील अशी तीन प्रकारची खेळणी असतात त्यात भातुकली ही तिसऱ्या प्रकारात येते. मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात. उन्हाळ्याच्या सुटीत मुले घरीच असतात तेव्हा त्यांना वेळ घालवण्यासाठी ,रमण्यासाठी भातुकली हा उत्तम खेळ होता. आता मनोरंजनाचे खूप पर्याय आले आहेत पण त्याकाळी वेगळे खेळ होते. "भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.

In reply to by कंजूस

Bhakti 17/04/2025 - 10:46
मुलगा मुलगी भेद करणारी खेळणी आपण लादत नसतो तर विविध खेळणी मांडून ठेवलेल्या जागी जर लहानांना सोडले तर ती मुले आपापल्या आवडीनुसार खेळणी निवडतात.
"भातुकलीच्या राज्यात (मान्यवरांच्या नजरेतून भातुकली)" ...यात उगाचच अगम्य विचार मांडले आहेत बऱ्याच जणांनी.पण त्यांचे हे विचार लक्ष वेधून घेतात.

मे महिन्याची सुट्टी लागली की मुली घरातल्या घरात हे खेळ खेळायचे. कधी कधी त्यांनी खेळायला घेतलेले दाणे गुळ खोबरे चोरून खायचे त्यांची भांडी व खेळ विस्कटून टाकायची ही मुलांची भातुकली. सुट्टीत एकदा खरोखरचे पिठले भात आई करून द्यायची व ते मुलांना वाढायच्या. कधी कधी चिंचा,आवळे,बोरं कैर्‍या कच्चे पेरू मुलींना खेळायला आणून द्यायचे. भावी,सुखी संसाराची शिकवण आणी रुजवण येणाऱ्या पिढी मधे कर णरा खेळ. तीन ताळी डबा याला तीन पुडाचा डबा म्हणायचे. बाकी, पुण्यात तांबट गल्लीत त्वष्टा कासारदेवी मंदिराजवळ तांबट समाज असे प्रदर्शन भरवतो. मुंबईत डोंबिवली का कुठे तरी असेच मोठे संग्रहालय आहे. पुण्यातील तुळशीबागेत अशी खेळणी मिळायची. मुली लहान असताना लखनौ वरून सुट्टीत आल्यावर खरेदी जरूर व्हायची. दोन वर्षापूर्वी नाती साठी अम्रीकेतून अधुनिक भातुकलीचा खेळ 100 $ देऊन आणला होता. अम्रीकेत आजही हा खेळ मुली खेळताना आढळल्या फक्त भांडी कुंडी वेगळ्या प्रकारची. मुलांसाठी पिझ्झा हट,अईसक्रिम पार्लर सारखे खेळ आहेत. आयक्या सारख्या मोठ्या माॅल मधे चिमुकली भांडीकुंडी आजही अम्रीकेत मुली आईवडिलां बरोबर खरेदी करताना दिसल्या. याला "डाॅल हाऊस" म्हणतात. फोटो टाकेन. बाकी अरूण दाते यांनी अजरामर केलेले मंगेश पाडगावकर यांचे गीत भातुकलीच्या खेळा मधली राजा आणीक राणी..... आजही डोळे पाणावतात. https://youtu.be/Zxu-rWjyM3Y?si=JH7mnmrlcgpeLDrh आवांतर वारकरी सुद्धा खेळ मांडतात वाळवंटी काठी.... लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 17/04/2025 - 10:47
लहानपणीचे खेळ हे व्यक्तिमत्त्व विकासाची नांदी व साधन आहे असे मला वाटते. म्हणून मुलांना मनसोक्त खेळू द्यावे.

सौंदाळा 17/04/2025 - 11:18
छान लेख भातुकली माझ्या मुलीला घेतली होती सावंतवाडीहुन, लाकडी भांडी होती. नंतर कोणीतरी भेट म्हणून दिलेली त्यात काळानुरुप चांगलेच बदल झाले होते. फ्रिज, मायक्रोवेव, मोड्युलर किचन, इंडक्क्षन वगैरे होते. पण सर्व प्लास्टीकचे :( व्यापारडावच्या नोटा आणि ही मोडर्न भातुकली मिळून ती हॉटेल हॉटेल खेळायची.

श्री. करंदीकर यांचे भातुकली प्रदर्शन पण बघितले आहे. पोह्यांचा भात, दाणे आणि गूळ यांचे लाडू, हे पण खाल्ले आहेत.

श्वेता२४ 17/04/2025 - 12:23
फोटो बघून मन जुन्या आठवणीत रमुन गेले. आम्ही दोघी बहीणी लहानपणी तासनतास हा खेळ खेळायचो. सुटीत भावंडे आली की तीपण सामील. मुलगा मुलगी भेद नसायचा पण खेळाचे स्वरुप बदलायचे. उदा. बाहुला बाहुलीचे लग्न लावून भातूकलीच्या भांड्यात जेवण बनवायचे व पंक्ती उठवायच्या, गेले ते दिवस...

चौथा कोनाडा 17/04/2025 - 14:10
व्वा ...खुप सुंदर परिचय ! विविध दिग्गजांची मतं सुद्धा भारी ! इटुकली पिटूकली संसार वस्तू पाह्ताना बालपणात गेलो. आमच्या गल्लीत एकाच ताई कडं अशी पितळ स्टीलची भातुकली होती ... काय भाव खायची ती ... पण थोडा मस्का मारला की पाघळायची. मग सुरू व्हायचा भातुकली खेळ .. पुढचे दिड दोन तास मज्जाच मज्जा ! माझ्या सहावीत त्या ताईच्या बाबांची बदली सोलापुरला झाली अन आमचा हा भातुकली खेळ बंद झाला तो कायमचाच !

Bhakti 17/04/2025 - 21:50
सौंदाळा खरंय आता प्लॅस्टिकची आधुनिक भाड्यांच्या प्रकारची भातुकली वापरली जाते अगदी त्यात बारबेक्यूही असतो. श्वेता बाहुलीची लग्न कधी पाहिले नाही पण खूप ऐकलं आहे,खरंय गेले ते दिवस. चौको ,मुवि छान आठवणी सांगितल्या. प्रगो आणि सर्वांना धन्यवाद!
अ लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे." ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?" मनात‌ल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)" तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय" " ओके , बार्बीपण असेल का तिथे ?" "चल तुला ठकीच आणते" ती आपली शांतप