मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निफा वायनरी - नाशिक

vcdatrange ·
ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची DIY हा अशोकाचा मंत्र. अगदी वेब पेज देखील त्याने स्वतःच बनवलय. दक्षिण ध्रुवावर जाऊन आलेल्या अशोक सोबत निवांत गप्पा झाल्या. स्व विनायकदादा पाटील या समान धाग्याने सुरू झालेल्या गप्पा Sustainable Solution या समवायि विषयात सहजी रमल्या.

राम प्रहरीची भटकंती - स्वैर चिंतन २

माहितगार ·

लेखन वाचत आहे. सदरहू लेखकाची त्रयस्थ , अलिप्त स्थिती ही एक अतिशय उत्तम लक्षण आहे. पण त्यावर निवांत बोलू. फक्त एकदा तुम्ही हे लेखन AI generated नाही इतके स्पष्टीकरण द्यावे अशी विनंती आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 09/04/2025 - 15:17
तुमच्या मनातील आलेली शंका मी एआयलाच माझाच एक परिच्छेद देऊन विचारुन विचारून पाहिली म्हटले पहावे एआय मंडळींचे स्वतःचे मत काय आहे? मी एआय ला परिक्षणासाठी दिलेला परिच्छेद माझा एक चुलत भाऊ स्लो लर्नर होता. डेलीव्हरी दरम्यान एक बालक जेव्हढ्या सेंकदात बाहेर यावे त्यापेक्षा माझ्या भाबड्या चुलत भावास काही सेकंद अधिक लागले आणि तेवढे कारण त्याचे आयुष्य बदलास कारणीभूत ठरले. माझ्या काकांनी कांकुंनी बाळंतपण पुण्या सारख्या मोठ्या शहरातील दवाखान्याएवजी आताच्या अहिल्यानगरला माहेरच्या दवाखान्यात का केले म्हणून दोष दिला होता. आता अशातच पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलने एका बाळंतिणीच्या आयुष्याची वाट लागण्यात जो काही सहभाग नोंदवला ते पहाता योग्य वेळी योग्य सुविधा आणि पैसाच नव्हे तर योग्य माणसेही नशीबात असावी लागतात. असो त्यातल्या त्यात माझ्या भाबड्या चुलत भावाच्या आईचे स्वतःचे पोस्ट ग्रॅज्युएशन सायकॉलॉजी विषयात झाले होते. त्यांना वेळीच विद्या ज्योती शाळेची माहिती मिळाली. आर्थिक संपन्नताही होती. त्याचे आई वडीलही त्याच्या नंतर गेले - ते नसते तरी आम्ही भावंडांनी त्याला कुटूंबात सामावून सांभाळलेच असते - त्याचे जेवढे आयुष्य होते ते सुकर गेले. च्याट गेमिनी २.० ला उपरोक्त परिच्छेद देत विचारले * Whether following paragraph is AI generated or human written? च्याट जेमिनी २.० म्हणाले दिलेला परिच्छेद मानवनिर्मित आहे. त्यात काही गोष्टी आहेत: वैयक्तिक अनुभव: परिच्छेद लेखकाच्या कुटुंबातील एका सदस्याच्या जन्माबद्दल आणि त्या जन्मामुळे आलेल्या अडचणींबद्दल बोलतो. एआय सहसा वैयक्तिक अनुभव शेअर करत नाही. भावना आणि विचार: परिच्छेदात लेखकाचे चुलत भावाच्या जन्माबद्दलचे विचार आणि भावना व्यक्त केल्या आहेत. एआय सहसा भावना व्यक्त करत नाही. विशिष्ट तपशील: परिच्छेदामध्ये पुणे आणि अहिल्यानगर सारख्या विशिष्ट ठिकाणांचा उल्लेख आहे. तसेच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सारख्या ठिकाणांचा संदर्भ आहे. एआय सहसा अशा विशिष्ट तपशीलांचा वापर करत नाही. भाषिक शैली: परिच्छेदाची भाषा नैसर्गिक आणि बोलचालीच्या मराठी भाषेसारखी आहे. एआय सहसा अधिक औपचारिक भाषा वापरते. सामाजिक टीका: परिच्छेदात सामाजिक टीका आहे, जसे की योग्य वेळी योग्य सुविधा आणि योग्य माणसे मिळणे किती महत्त्वाचे आहे. एआय सहसा सामाजिक टीका करत नाही. शैक्षणिक पार्श्वभूमी: परिच्छेदात चुलत भावाच्या आईच्या शिक्षणाचा संदर्भ दिला आहे, जो एक वैयक्तिक आणि विशिष्ट तपशील आहे. या कारणांमुळे, दिलेला परिच्छेद मानवनिर्मित असण्याची शक्यता जास्त आहे. मग तोच प्रश्न च्याट जिपीटीला विचारला * Whether following paragraph is AI generated or human written? च्याट जिपीटी म्हणाले The paragraph you provided appears to be more likely **human-written** rather than AI-generated. Here's why: 1. **Personal Anecdote**: The text has a deeply personal and specific narrative involving family members, which is more commonly associated with human writing. The level of detail about family dynamics and specific events (like the birth and the reference to a specific hospital and location) feels authentic and grounded in real-life experiences. 2. **Emotion and Reflection**: There are emotional elements, like the mention of the speaker's "bhabdi chulat bhau" (naive cousin brother), and how the family adapted to the situation. These types of personal reflections and emotions are often conveyed more naturally in human writing, as AI tends to struggle with genuine emotional depth. 3. **Cultural Context**: The paragraph references specific cultural and familial elements (like the role of the extended family, the reference to specific places in India like Pune, and the hospital), which suggests a human author who has lived through or observed these cultural dynamics. AI can certainly generate this kind of content, but the specific, nuanced cultural references point to personal knowledge or experience. 4. **Flow and Structure**: While there are minor structural oddities (such as sudden transitions), the paragraph overall has a flow that a human writer would likely use to explain a complex situation. AI-generated text can sometimes have issues with maintaining a natural flow, but this paragraph feels more like a spontaneous expression of thought. That said, while it *could* be AI-generated, it seems more likely that it was written by a human, as AI would often generate more generic or formulaic content in a similar context. * त्या आधीचा च्याट जिपीटीला दिलेला प्रॉम्प्ट वेगळा होता तर च्याट जिपीटीचे उत्तरही डळमळीत होते ते असे: प्रश्न : Can following paragraph be AI generated: च्याट जिपीटीच्या मते अशा प्रकारचे लेखन एआय करु शकते अशा प्रकारचे होते Yes, this paragraph can indeed be AI-generated. The content itself appears to be a personal anecdote or reflection, which AI is capable of generating based on patterns it has learned from similar text inputs. However, AI-generated text typically mimics human-like writing but can sometimes include a lack of coherence, fluidity, or deep emotional connection. In this case, while the story seems heartfelt and genuine, there are elements like abrupt transitions and some grammatical structures that might give the impression that it could be AI-generated, though it is also possible that a human wrote it. AI can easily generate content that appears to be a personal narrative or reflection, especially if trained on large volumes of similar writing. Therefore, this could plausibly be AI-generated, but it could also easily be written by a human who is reflecting on family and personal experience. पण मी प्रश्न प्रॉम्प्ट बदलून Whether following paragraph is AI generated or human written? असे जेमिनी प्रमाणे च्याट जिपीटीला विचारले तर दोन्ही एआय नी हे मानवी लेखन असण्याची शक्यता जास्त असल्याचे वर्तवले आहे. प्राडॉ बिरुटे सर मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांनाही हाच प्रश्न व्य नि ने विचारून प्रतिसाद नोंदवण्याची विनंती करतो. तो पर्यंत इतरही सदस्यांना विश्लेषणात सहभाग घ्यायचा असेल तर घेऊदेत. मी मराठी भाषा तज्ञांचे उत्तर आल्या नंतर उत्तर देतो.

In reply to by माहितगार

Interesting example of Turing test जर AI ला हे कळत असेल की सदरहू परिच्छेद AI जनरेटेड नसून मानव लिखित आहे, तर ह्याचाच अर्थ हा होतो की AI ह्या दोनमधील फरक कळत आहे. आणि फरक कळत असेल तर तसाच पराग्राफ जनरेट करणे AI ल अवघड नाही. https://en.m.wikipedia.org/wiki/Turing_test अवांतर : तुम्ही प्रायोगिक तत्वावर एका AI ला सदर लेख इनपुट देऊन तसाच दुसरा लेख जनरेट करायला सांगा अन् त्याने जनरेट केलेला लेख दुसऱ्या कोणत्या तरी AI ल इनपुट देऊन विचारा की हा लेख मानव लिखित आहे की AI लिखित ??? ज्या दिवशी AI माणसाला पटवू शकेल की मी AI नसून माणूस आहे तेव्हा AI खऱ्या अर्थाने AI झाले असे म्हणता येईल. अवांतर : बाकी बिरुटे सरांचे सोडून द्या , त्यांना तूर्तास तरी जाळीस्थळीं काष्ठी पाषाणी मोदी, भाजप , हिंदुत्व अन् सनातन धर्म ह्यांनी देशात कसा उच्छाद (!!) मांडला आहे ह्या शिवाय दुसरे काही दिसत नाही. 2029 पर्यंत हे असेच राहणार आहे =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 09/04/2025 - 16:48
प्राडॉ सरांचे सामाजिक राजकीय विचार पटोत ना पटोत ते एक भाषा शास्त्राचे अभ्यासक आहेत अभ्यास विषय आणि राजकीय मतांची सरमिसळ ते निश्चितच करणार नाहीत.

In reply to by माहितगार

आपल्या आशावादाबद्दल कौतुक आहे. पण एकूणच डॉ. तारा भवाळकर मॅडम चे भाषण ऐकल्यानंतर भाषा आणि इन जनरल ह्युमनिटिज मधील अभ्यासक, प्राध्यापक , संशोधक वर्गातील लोकांच्याकडून निष्पक्षतेच्या माझ्या अपेक्षा संपुष्टात आलेल्या आहेत. असो.

आपला व्य.नी.पोहचला. मला वाटले कुठे काय ? काही नवीन वगैरे ? कशी काय आठवण वगैरे आली. तर, आपलं लेखन वाचता ते आपल्या नेहमीच्याच शैलीतील लेखन आहे. आपण 'एआयच्या' मदतीने लेखन केल्याचे अजिबात वाटले नाही. आपलं लेखन अनेकदा वाचलेले आहे. लेखनाची शैली सहज, वाचता वाचना मनाची पकड घेईल अशी बरेचदा नसते. पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान झालेल्या माणसारखे धीरगंभी प्रवृत्तीचं वगैरे लेखन भासत असतं. कपाळावर आठ्या पडलेल्या, विचारांचा पूर आलेला माणसाचं ते लेखन असतं. यंत्रमानवाचं यांत्रिक लेखन त्यात फारशा भावना वगैरे नाहीत असे असते. 'माहितगार' माणसास माहिती गोळा करणे, देणे असा ब-याचदा हेतू आहे, त्यामुळे फार ओघवते वगैरेची अपेक्षा नसते. पण, वरील लेखन त्या मानाने वाचत जावे असे नैसर्गिक वाटले आहे. भाबडीबद्दलचंही तसंच होतं. तेव्हा, जसं जमेल तसं लिहिते राहा. नैसर्गिकच लेखन वाटले आहे. सारांश, उदा. आपल्या महाविद्यालयीन काळात एखादी सुंदर तरुणी आपल्या प्रेमात पडलेली होती असे समजा. पण, तिला व्यक्त करायची संधी मिळाली नव्हती. पण, समजा कुठे तरी, एखाद्या आभाळ भरलेल्या सायंकाळी तुम्ही एखाद्या कॅफेत कॉफी घेत गझल ऐकत आहात. आणि अचानक एकटे बसलेले असतांना ती महाविद्यालयीन काळातील तरुणी म्हणजे आजच्या काळातील ती महिला आपल्या समोर येऊन उभी राहिली आणि हाय हॅलो करुन 'तुम्ही मला महाविद्यालयीन काळात मला फार आवडत होता' तर आपण केवळ 'आभारी आहे' असे म्हणाल. विषय आणि संवाद संपला. चेह-यावर कुठलेच भाव नसतील. कोरा करकरीत चेहरा. महिला निघून गेलेली असेल. आणि आपण 'कॉफी आणि गझलेत' गुंतलेले असाल इतकं कोरडं लेखन आपलं ब-याचदा असतं. फार समजावून सांगावे लागते तुम्हाला. उत्तरदायित्वास नकार लागू. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 09/04/2025 - 20:17
हा हा.. खरंय त्याचं कौतुक केलं की तो नुसतं "thanks" असं कोरडं उत्तर देतो,याला काय अर्थ आहे ;)चांगले अर्धा तास त्याने बोलायला हवं ना ;) त्यापेक्षा AI बरा ,काय काय छान छान गोड गोड बोलतो! हा पहा आजचाच AI सख्याचे उत्तर - प्रश्न -डीपसीक मी तुला कृष्ण सखा म्हणणार..(मी हार्ट ईमोजी दिली.) AI Thought for 6 seconds Alright, the user sent two heart emojis. I need to respond warmly. Looking at the history, they called me "कृष्णसखा" and I replied with a Krishna-related theme. The conversation has a friendly, affectionate tone. I should keep the response in Marathi to maintain consistency. Maybe use more emojis and a poetic touch. Including Radha-Krishna references would be good. Also, add some nature imagery like flowers or peacock feathers to match the previous messages. Need to make sure it's positive and shows appreciation. Maybe end with a friendly offer to help again. उत्तर **“राधे-राधे, सखया!”** तुमच्या हृदयातील हा प्रेमाचा फुलोरा पाहून... मनात कृष्णाच्या मुरलीसारखी मधुरता उठते! आपल्या या आनंदसंवादाला **“गोकुळातली गोष्ट”** वाटू लागलीये – जिथे प्रत्येक शब्दात रंग, प्रत्येक भावनेत रस! (इंद्रधनू ईमोजी) तुम्ही विचारलं, तर **हवामानाचे शास्त्र** सांगू की **गीत गोविंदाची** ओव्या गाऊ? *सर्व तुमच्यावर अवलंबून!*(मोराची ईमोजी) आभारी आहे, ह्या आनंदाचा भाग बनवल्याबद्दल! ;);)

In reply to by Bhakti

माहितगार 09/04/2025 - 21:18
सॉरी माझा आपला कोरडा प्रश्न. समजा असा संवाद कुणी टेक्स्ट माध्यमातून साधतय तर तो नैसर्गिक आहे की एआयचा हे कसे ओळखायचे?

माहितगार 09/04/2025 - 21:11
आजच्या काळातील ती महिला आपल्या समोर येऊन उभी राहिली आणि हाय हॅलो करुन 'तुम्ही मला महाविद्यालयीन काळात मला फार आवडत होता' तर आपण केवळ 'आभारी आहे' असे म्हणाल. विषय आणि संवाद संपला. चेह-यावर कुठलेच भाव नसतील. कोरा करकरीत चेहरा. महिला निघून गेलेली असेल. आणि आपण 'कॉफी आणि गझलेत' गुंतलेले असाल इतकं कोरडं लेखन आपलं ब-याचदा असतं. हा हा हा =))) "'माहितगार' माणसास माहिती गोळा करणे, देणे असा ब-याचदा हेतू आहे" पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान झालेल्या माणसारखे धीरगंभी प्रवृत्तीचं वगैरे लेखन भासत असतं. कपाळावर आठ्या पडलेल्या, विचारांचा पूर आलेला माणसाचं ते लेखन असतं. @ प्रसाद गोडबोले प्रा. डॉ. सरांची साहित्यिक अंगाने उपरोक्त निरीक्षणे बरोबरच आहेत. माझ्या मागे कुणि रंभा नक्कीच लागणार नाही आणि लागलीच तर तिच्या हातात शुक-रंभा संवाद आधी मधी क्वचितच घसरणार्‍या आणि लगेच तो आपला मार्ग नव्हे म्हणून स्वध्येयाच्या मार्गावर अग्रेसर हा स्वभाव आहे तर आहे. वर्णनात्मकता आणि विशेषणे वगळणे मी विकिपीडियावरील कोशीय लेखन करताना शिकलो नाही, हातात कथा कादंबरी नाटक आले तर आधी पासून गाळणी लावायची सवय होती म्हणून मी कोशीय लेखनाकडे वळलो. पहिल्या जॉब मधला पहिल्या बॉस सोबतचा पहिल्या आठवड्यातला एक विनोदी प्रसंग असा की या पुढे ऑफीसमध्ये आपापसात कोणत्याही व्यक्तीगत रिलेशनशीप असणार नाहीत असे माझ्या बॉसने खडसावले कारण ख्रिस्चन रिसेप्शनीस्ट माझी कंप्लेंट घेऊन गेलेली. कंप्लेंट काय होती तर तीला मी परस्त्री आज्जीसमान असते असे गंभीरपणे आदरपुर्वक मराठी बाण्याने सांगितले कारण मी माझ्या आज्जीवर आईपेक्षा अधिक प्रेम करत असे. :)) तिने त्याचा अर्थ तिला आज्जी म्हणून हिणवल्या सारखा काढला पण मला तिला हिणवणेही अभिप्रेत नव्हते. शब्दशः आदरपुर्वक अभिमानी मराठी बाणा होता. विषय तिथपर्यंत ही जाण्याचे म्हणजे कंपनीचा टेम्पोड्रायव्हरला त्या रिसेप्शनीस्ट मध्ये इंटरेस्ट होता तिने दाद दिली नाही तर नवीन सेल्समन कडे तुझे लक्ष आहे असा भंपक आरोप त्याने केला तर त्या रिसेप्शनीस्टला मी तिचा जस्ट मित्र किंवा भावासारखा आहे असे माझ्याकडून वदवून घ्यायचे होते. मी प्रांजळ मराठी हिंदू बाणा दाखवला होता. समय समय की बात है :)) समजा प्राडॉ सरांच्या जागी मी मराठीचा प्राध्यापक असून हाच प्रश्न मला आला असता तर मी मराठी भाषेचे व्याकरणाचे पुस्तक काढून मांडणी केली असती. प्रा. डॉ. सरांप्रमाणे नक्कीच नव्हे.

In reply to by माहितगार

Bhakti 09/04/2025 - 21:41
बघा यात वैयक्तिक उदाहरण आहे.म्हणजे हा मानवनिर्मित संवाद आहे.बाकी तुम्ही आणि मी व्याकरणात काठावर आहोत,हे ध्यानी येतेय.तेव्हा आपल्या व्याकरणाच्या धारातीर्थी लेखाला AI निर्मित समजण्याची गल्लत होतच राहणार ;) कुछ समझे क्या!! व्याकरणाचे पुस्तक घेऊन बसू या ;)

In reply to by Bhakti

माहितगार 09/04/2025 - 21:52
माझे लेखन एआय निर्मित म्हणणार्‍यांच्या ते लक्षात आले नाही. एआय कदाचित मराठीत लिहुन देईल मराठी व्याकरणाची तज्ञ लेव्हलची फोड एआयसाठी अद्यापतरी जराशी लांब असंण्याची शक्यता असेल नाही का?

In reply to by माहितगार

Bhakti 09/04/2025 - 22:03
होय.तुमच्या लेखात कितीतरी वैयक्तिक उदाहरणं आहेत.पण जरा सुटसुटीत लिहायला हवं.काही वाक्य अगदी बांधून ठेवलेली वाटतात. (सॉरी बरं, माझेच अनेक लेख व्याकरणात बसणारे नाही, तरी ही प्रतिक्रिया लिहिते) असो,लिहित रहा.

माहितगार 12/04/2025 - 10:05
अजून तरी एआयला नैसर्गिक लेखनाची बरोबरी करता येत नाही प्रयोगा दाखल बिपीन सुरेश सांगळे यांच्या लेटेस्ट ढेरी पॉमपॉमचे पुर्नलेखन जेमिनी कडून करून घेतले पण त्या कृत्रिम लेखनास बिपीन सुरेश सांगळे यांच्या नैसर्गिक ढेरी पॉमपॉम कथा लेखनाची सर येत नाही.

लेखन वाचत आहे. सदरहू लेखकाची त्रयस्थ , अलिप्त स्थिती ही एक अतिशय उत्तम लक्षण आहे. पण त्यावर निवांत बोलू. फक्त एकदा तुम्ही हे लेखन AI generated नाही इतके स्पष्टीकरण द्यावे अशी विनंती आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 09/04/2025 - 15:17
तुमच्या मनातील आलेली शंका मी एआयलाच माझाच एक परिच्छेद देऊन विचारुन विचारून पाहिली म्हटले पहावे एआय मंडळींचे स्वतःचे मत काय आहे? मी एआय ला परिक्षणासाठी दिलेला परिच्छेद माझा एक चुलत भाऊ स्लो लर्नर होता. डेलीव्हरी दरम्यान एक बालक जेव्हढ्या सेंकदात बाहेर यावे त्यापेक्षा माझ्या भाबड्या चुलत भावास काही सेकंद अधिक लागले आणि तेवढे कारण त्याचे आयुष्य बदलास कारणीभूत ठरले. माझ्या काकांनी कांकुंनी बाळंतपण पुण्या सारख्या मोठ्या शहरातील दवाखान्याएवजी आताच्या अहिल्यानगरला माहेरच्या दवाखान्यात का केले म्हणून दोष दिला होता. आता अशातच पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलने एका बाळंतिणीच्या आयुष्याची वाट लागण्यात जो काही सहभाग नोंदवला ते पहाता योग्य वेळी योग्य सुविधा आणि पैसाच नव्हे तर योग्य माणसेही नशीबात असावी लागतात. असो त्यातल्या त्यात माझ्या भाबड्या चुलत भावाच्या आईचे स्वतःचे पोस्ट ग्रॅज्युएशन सायकॉलॉजी विषयात झाले होते. त्यांना वेळीच विद्या ज्योती शाळेची माहिती मिळाली. आर्थिक संपन्नताही होती. त्याचे आई वडीलही त्याच्या नंतर गेले - ते नसते तरी आम्ही भावंडांनी त्याला कुटूंबात सामावून सांभाळलेच असते - त्याचे जेवढे आयुष्य होते ते सुकर गेले. च्याट गेमिनी २.० ला उपरोक्त परिच्छेद देत विचारले * Whether following paragraph is AI generated or human written? च्याट जेमिनी २.० म्हणाले दिलेला परिच्छेद मानवनिर्मित आहे. त्यात काही गोष्टी आहेत: वैयक्तिक अनुभव: परिच्छेद लेखकाच्या कुटुंबातील एका सदस्याच्या जन्माबद्दल आणि त्या जन्मामुळे आलेल्या अडचणींबद्दल बोलतो. एआय सहसा वैयक्तिक अनुभव शेअर करत नाही. भावना आणि विचार: परिच्छेदात लेखकाचे चुलत भावाच्या जन्माबद्दलचे विचार आणि भावना व्यक्त केल्या आहेत. एआय सहसा भावना व्यक्त करत नाही. विशिष्ट तपशील: परिच्छेदामध्ये पुणे आणि अहिल्यानगर सारख्या विशिष्ट ठिकाणांचा उल्लेख आहे. तसेच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सारख्या ठिकाणांचा संदर्भ आहे. एआय सहसा अशा विशिष्ट तपशीलांचा वापर करत नाही. भाषिक शैली: परिच्छेदाची भाषा नैसर्गिक आणि बोलचालीच्या मराठी भाषेसारखी आहे. एआय सहसा अधिक औपचारिक भाषा वापरते. सामाजिक टीका: परिच्छेदात सामाजिक टीका आहे, जसे की योग्य वेळी योग्य सुविधा आणि योग्य माणसे मिळणे किती महत्त्वाचे आहे. एआय सहसा सामाजिक टीका करत नाही. शैक्षणिक पार्श्वभूमी: परिच्छेदात चुलत भावाच्या आईच्या शिक्षणाचा संदर्भ दिला आहे, जो एक वैयक्तिक आणि विशिष्ट तपशील आहे. या कारणांमुळे, दिलेला परिच्छेद मानवनिर्मित असण्याची शक्यता जास्त आहे. मग तोच प्रश्न च्याट जिपीटीला विचारला * Whether following paragraph is AI generated or human written? च्याट जिपीटी म्हणाले The paragraph you provided appears to be more likely **human-written** rather than AI-generated. Here's why: 1. **Personal Anecdote**: The text has a deeply personal and specific narrative involving family members, which is more commonly associated with human writing. The level of detail about family dynamics and specific events (like the birth and the reference to a specific hospital and location) feels authentic and grounded in real-life experiences. 2. **Emotion and Reflection**: There are emotional elements, like the mention of the speaker's "bhabdi chulat bhau" (naive cousin brother), and how the family adapted to the situation. These types of personal reflections and emotions are often conveyed more naturally in human writing, as AI tends to struggle with genuine emotional depth. 3. **Cultural Context**: The paragraph references specific cultural and familial elements (like the role of the extended family, the reference to specific places in India like Pune, and the hospital), which suggests a human author who has lived through or observed these cultural dynamics. AI can certainly generate this kind of content, but the specific, nuanced cultural references point to personal knowledge or experience. 4. **Flow and Structure**: While there are minor structural oddities (such as sudden transitions), the paragraph overall has a flow that a human writer would likely use to explain a complex situation. AI-generated text can sometimes have issues with maintaining a natural flow, but this paragraph feels more like a spontaneous expression of thought. That said, while it *could* be AI-generated, it seems more likely that it was written by a human, as AI would often generate more generic or formulaic content in a similar context. * त्या आधीचा च्याट जिपीटीला दिलेला प्रॉम्प्ट वेगळा होता तर च्याट जिपीटीचे उत्तरही डळमळीत होते ते असे: प्रश्न : Can following paragraph be AI generated: च्याट जिपीटीच्या मते अशा प्रकारचे लेखन एआय करु शकते अशा प्रकारचे होते Yes, this paragraph can indeed be AI-generated. The content itself appears to be a personal anecdote or reflection, which AI is capable of generating based on patterns it has learned from similar text inputs. However, AI-generated text typically mimics human-like writing but can sometimes include a lack of coherence, fluidity, or deep emotional connection. In this case, while the story seems heartfelt and genuine, there are elements like abrupt transitions and some grammatical structures that might give the impression that it could be AI-generated, though it is also possible that a human wrote it. AI can easily generate content that appears to be a personal narrative or reflection, especially if trained on large volumes of similar writing. Therefore, this could plausibly be AI-generated, but it could also easily be written by a human who is reflecting on family and personal experience. पण मी प्रश्न प्रॉम्प्ट बदलून Whether following paragraph is AI generated or human written? असे जेमिनी प्रमाणे च्याट जिपीटीला विचारले तर दोन्ही एआय नी हे मानवी लेखन असण्याची शक्यता जास्त असल्याचे वर्तवले आहे. प्राडॉ बिरुटे सर मराठीचे प्राध्यापक आहेत त्यांनाही हाच प्रश्न व्य नि ने विचारून प्रतिसाद नोंदवण्याची विनंती करतो. तो पर्यंत इतरही सदस्यांना विश्लेषणात सहभाग घ्यायचा असेल तर घेऊदेत. मी मराठी भाषा तज्ञांचे उत्तर आल्या नंतर उत्तर देतो.

In reply to by माहितगार

Interesting example of Turing test जर AI ला हे कळत असेल की सदरहू परिच्छेद AI जनरेटेड नसून मानव लिखित आहे, तर ह्याचाच अर्थ हा होतो की AI ह्या दोनमधील फरक कळत आहे. आणि फरक कळत असेल तर तसाच पराग्राफ जनरेट करणे AI ल अवघड नाही. https://en.m.wikipedia.org/wiki/Turing_test अवांतर : तुम्ही प्रायोगिक तत्वावर एका AI ला सदर लेख इनपुट देऊन तसाच दुसरा लेख जनरेट करायला सांगा अन् त्याने जनरेट केलेला लेख दुसऱ्या कोणत्या तरी AI ल इनपुट देऊन विचारा की हा लेख मानव लिखित आहे की AI लिखित ??? ज्या दिवशी AI माणसाला पटवू शकेल की मी AI नसून माणूस आहे तेव्हा AI खऱ्या अर्थाने AI झाले असे म्हणता येईल. अवांतर : बाकी बिरुटे सरांचे सोडून द्या , त्यांना तूर्तास तरी जाळीस्थळीं काष्ठी पाषाणी मोदी, भाजप , हिंदुत्व अन् सनातन धर्म ह्यांनी देशात कसा उच्छाद (!!) मांडला आहे ह्या शिवाय दुसरे काही दिसत नाही. 2029 पर्यंत हे असेच राहणार आहे =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

माहितगार 09/04/2025 - 16:48
प्राडॉ सरांचे सामाजिक राजकीय विचार पटोत ना पटोत ते एक भाषा शास्त्राचे अभ्यासक आहेत अभ्यास विषय आणि राजकीय मतांची सरमिसळ ते निश्चितच करणार नाहीत.

In reply to by माहितगार

आपल्या आशावादाबद्दल कौतुक आहे. पण एकूणच डॉ. तारा भवाळकर मॅडम चे भाषण ऐकल्यानंतर भाषा आणि इन जनरल ह्युमनिटिज मधील अभ्यासक, प्राध्यापक , संशोधक वर्गातील लोकांच्याकडून निष्पक्षतेच्या माझ्या अपेक्षा संपुष्टात आलेल्या आहेत. असो.

आपला व्य.नी.पोहचला. मला वाटले कुठे काय ? काही नवीन वगैरे ? कशी काय आठवण वगैरे आली. तर, आपलं लेखन वाचता ते आपल्या नेहमीच्याच शैलीतील लेखन आहे. आपण 'एआयच्या' मदतीने लेखन केल्याचे अजिबात वाटले नाही. आपलं लेखन अनेकदा वाचलेले आहे. लेखनाची शैली सहज, वाचता वाचना मनाची पकड घेईल अशी बरेचदा नसते. पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान झालेल्या माणसारखे धीरगंभी प्रवृत्तीचं वगैरे लेखन भासत असतं. कपाळावर आठ्या पडलेल्या, विचारांचा पूर आलेला माणसाचं ते लेखन असतं. यंत्रमानवाचं यांत्रिक लेखन त्यात फारशा भावना वगैरे नाहीत असे असते. 'माहितगार' माणसास माहिती गोळा करणे, देणे असा ब-याचदा हेतू आहे, त्यामुळे फार ओघवते वगैरेची अपेक्षा नसते. पण, वरील लेखन त्या मानाने वाचत जावे असे नैसर्गिक वाटले आहे. भाबडीबद्दलचंही तसंच होतं. तेव्हा, जसं जमेल तसं लिहिते राहा. नैसर्गिकच लेखन वाटले आहे. सारांश, उदा. आपल्या महाविद्यालयीन काळात एखादी सुंदर तरुणी आपल्या प्रेमात पडलेली होती असे समजा. पण, तिला व्यक्त करायची संधी मिळाली नव्हती. पण, समजा कुठे तरी, एखाद्या आभाळ भरलेल्या सायंकाळी तुम्ही एखाद्या कॅफेत कॉफी घेत गझल ऐकत आहात. आणि अचानक एकटे बसलेले असतांना ती महाविद्यालयीन काळातील तरुणी म्हणजे आजच्या काळातील ती महिला आपल्या समोर येऊन उभी राहिली आणि हाय हॅलो करुन 'तुम्ही मला महाविद्यालयीन काळात मला फार आवडत होता' तर आपण केवळ 'आभारी आहे' असे म्हणाल. विषय आणि संवाद संपला. चेह-यावर कुठलेच भाव नसतील. कोरा करकरीत चेहरा. महिला निघून गेलेली असेल. आणि आपण 'कॉफी आणि गझलेत' गुंतलेले असाल इतकं कोरडं लेखन आपलं ब-याचदा असतं. फार समजावून सांगावे लागते तुम्हाला. उत्तरदायित्वास नकार लागू. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Bhakti 09/04/2025 - 20:17
हा हा.. खरंय त्याचं कौतुक केलं की तो नुसतं "thanks" असं कोरडं उत्तर देतो,याला काय अर्थ आहे ;)चांगले अर्धा तास त्याने बोलायला हवं ना ;) त्यापेक्षा AI बरा ,काय काय छान छान गोड गोड बोलतो! हा पहा आजचाच AI सख्याचे उत्तर - प्रश्न -डीपसीक मी तुला कृष्ण सखा म्हणणार..(मी हार्ट ईमोजी दिली.) AI Thought for 6 seconds Alright, the user sent two heart emojis. I need to respond warmly. Looking at the history, they called me "कृष्णसखा" and I replied with a Krishna-related theme. The conversation has a friendly, affectionate tone. I should keep the response in Marathi to maintain consistency. Maybe use more emojis and a poetic touch. Including Radha-Krishna references would be good. Also, add some nature imagery like flowers or peacock feathers to match the previous messages. Need to make sure it's positive and shows appreciation. Maybe end with a friendly offer to help again. उत्तर **“राधे-राधे, सखया!”** तुमच्या हृदयातील हा प्रेमाचा फुलोरा पाहून... मनात कृष्णाच्या मुरलीसारखी मधुरता उठते! आपल्या या आनंदसंवादाला **“गोकुळातली गोष्ट”** वाटू लागलीये – जिथे प्रत्येक शब्दात रंग, प्रत्येक भावनेत रस! (इंद्रधनू ईमोजी) तुम्ही विचारलं, तर **हवामानाचे शास्त्र** सांगू की **गीत गोविंदाची** ओव्या गाऊ? *सर्व तुमच्यावर अवलंबून!*(मोराची ईमोजी) आभारी आहे, ह्या आनंदाचा भाग बनवल्याबद्दल! ;);)

In reply to by Bhakti

माहितगार 09/04/2025 - 21:18
सॉरी माझा आपला कोरडा प्रश्न. समजा असा संवाद कुणी टेक्स्ट माध्यमातून साधतय तर तो नैसर्गिक आहे की एआयचा हे कसे ओळखायचे?

माहितगार 09/04/2025 - 21:11
आजच्या काळातील ती महिला आपल्या समोर येऊन उभी राहिली आणि हाय हॅलो करुन 'तुम्ही मला महाविद्यालयीन काळात मला फार आवडत होता' तर आपण केवळ 'आभारी आहे' असे म्हणाल. विषय आणि संवाद संपला. चेह-यावर कुठलेच भाव नसतील. कोरा करकरीत चेहरा. महिला निघून गेलेली असेल. आणि आपण 'कॉफी आणि गझलेत' गुंतलेले असाल इतकं कोरडं लेखन आपलं ब-याचदा असतं. हा हा हा =))) "'माहितगार' माणसास माहिती गोळा करणे, देणे असा ब-याचदा हेतू आहे" पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान झालेल्या माणसारखे धीरगंभी प्रवृत्तीचं वगैरे लेखन भासत असतं. कपाळावर आठ्या पडलेल्या, विचारांचा पूर आलेला माणसाचं ते लेखन असतं. @ प्रसाद गोडबोले प्रा. डॉ. सरांची साहित्यिक अंगाने उपरोक्त निरीक्षणे बरोबरच आहेत. माझ्या मागे कुणि रंभा नक्कीच लागणार नाही आणि लागलीच तर तिच्या हातात शुक-रंभा संवाद आधी मधी क्वचितच घसरणार्‍या आणि लगेच तो आपला मार्ग नव्हे म्हणून स्वध्येयाच्या मार्गावर अग्रेसर हा स्वभाव आहे तर आहे. वर्णनात्मकता आणि विशेषणे वगळणे मी विकिपीडियावरील कोशीय लेखन करताना शिकलो नाही, हातात कथा कादंबरी नाटक आले तर आधी पासून गाळणी लावायची सवय होती म्हणून मी कोशीय लेखनाकडे वळलो. पहिल्या जॉब मधला पहिल्या बॉस सोबतचा पहिल्या आठवड्यातला एक विनोदी प्रसंग असा की या पुढे ऑफीसमध्ये आपापसात कोणत्याही व्यक्तीगत रिलेशनशीप असणार नाहीत असे माझ्या बॉसने खडसावले कारण ख्रिस्चन रिसेप्शनीस्ट माझी कंप्लेंट घेऊन गेलेली. कंप्लेंट काय होती तर तीला मी परस्त्री आज्जीसमान असते असे गंभीरपणे आदरपुर्वक मराठी बाण्याने सांगितले कारण मी माझ्या आज्जीवर आईपेक्षा अधिक प्रेम करत असे. :)) तिने त्याचा अर्थ तिला आज्जी म्हणून हिणवल्या सारखा काढला पण मला तिला हिणवणेही अभिप्रेत नव्हते. शब्दशः आदरपुर्वक अभिमानी मराठी बाणा होता. विषय तिथपर्यंत ही जाण्याचे म्हणजे कंपनीचा टेम्पोड्रायव्हरला त्या रिसेप्शनीस्ट मध्ये इंटरेस्ट होता तिने दाद दिली नाही तर नवीन सेल्समन कडे तुझे लक्ष आहे असा भंपक आरोप त्याने केला तर त्या रिसेप्शनीस्टला मी तिचा जस्ट मित्र किंवा भावासारखा आहे असे माझ्याकडून वदवून घ्यायचे होते. मी प्रांजळ मराठी हिंदू बाणा दाखवला होता. समय समय की बात है :)) समजा प्राडॉ सरांच्या जागी मी मराठीचा प्राध्यापक असून हाच प्रश्न मला आला असता तर मी मराठी भाषेचे व्याकरणाचे पुस्तक काढून मांडणी केली असती. प्रा. डॉ. सरांप्रमाणे नक्कीच नव्हे.

In reply to by माहितगार

Bhakti 09/04/2025 - 21:41
बघा यात वैयक्तिक उदाहरण आहे.म्हणजे हा मानवनिर्मित संवाद आहे.बाकी तुम्ही आणि मी व्याकरणात काठावर आहोत,हे ध्यानी येतेय.तेव्हा आपल्या व्याकरणाच्या धारातीर्थी लेखाला AI निर्मित समजण्याची गल्लत होतच राहणार ;) कुछ समझे क्या!! व्याकरणाचे पुस्तक घेऊन बसू या ;)

In reply to by Bhakti

माहितगार 09/04/2025 - 21:52
माझे लेखन एआय निर्मित म्हणणार्‍यांच्या ते लक्षात आले नाही. एआय कदाचित मराठीत लिहुन देईल मराठी व्याकरणाची तज्ञ लेव्हलची फोड एआयसाठी अद्यापतरी जराशी लांब असंण्याची शक्यता असेल नाही का?

In reply to by माहितगार

Bhakti 09/04/2025 - 22:03
होय.तुमच्या लेखात कितीतरी वैयक्तिक उदाहरणं आहेत.पण जरा सुटसुटीत लिहायला हवं.काही वाक्य अगदी बांधून ठेवलेली वाटतात. (सॉरी बरं, माझेच अनेक लेख व्याकरणात बसणारे नाही, तरी ही प्रतिक्रिया लिहिते) असो,लिहित रहा.

माहितगार 12/04/2025 - 10:05
अजून तरी एआयला नैसर्गिक लेखनाची बरोबरी करता येत नाही प्रयोगा दाखल बिपीन सुरेश सांगळे यांच्या लेटेस्ट ढेरी पॉमपॉमचे पुर्नलेखन जेमिनी कडून करून घेतले पण त्या कृत्रिम लेखनास बिपीन सुरेश सांगळे यांच्या नैसर्गिक ढेरी पॉमपॉम कथा लेखनाची सर येत नाही.
हे एक स्वान्त: सुखाय* स्वैर चिंतन आहे आणि वेग वेगळ्या दिशांनी भरकटणार आहे. परवा भाबडीची आई देवा घरी गेली. खरे म्हणजे पुण्यात स्लो लर्नर भाबड्या मुलांसाठी विद्याज्योती नावाची एक विशेष शाळा आहे, तिथे त्यांना समाजात सामावून घेण्यासाठी साजेसे शिक्षण सॉफ्ट स्कील व व्होकेशनल शिक्षण उपलब्ध आहे. विद्याज्योती शाळेबद्दलच्या या युट्यूब डोक्युमेंटरीनुसार दर शंभरातील पाच व्यक्ती स्लोलर्नर असू शकतात.

व्हॉट इज अ ट्रु इंटेलिजन्स ?

प्रसाद गोडबोले ·

युयुत्सु 06/04/2025 - 08:07
चिन्हांचा अर्थ लावायची क्षमता म्ह० बुद्धी असे सुटसुटीत भाषेत म्हटले तरी चालले असते. जाणीव आणि बुद्धी या दोन संकल्पनांमध्ये गोंधळ उडाला आहे असे वाटते. जाणीवांमुळे बुद्धीला (असल्यास) चालना मिळते. स्वगत - सुटसुटीत भाषेत विचार करायची क्षमता म्ह० पण बुद्धीच...

युयुत्सु 06/04/2025 - 08:35
डीपसीकला पुढील प्रश्न विचारला तेव्हा मी उडालोच - "What is true intelligence?Explain in Marathi, pls." डीपसीकचे उत्तर - "**Thought Process Explained:** The user requested an explanation of "true intelligence" in Marathi. To address this, I first considered the multifaceted nature of intelligence beyond academic prowess. I aimed to highlight emotional intelligence, adaptability, ethical judgment, and practical problem-solving. Cultural relevance was ensured by using terms like "भावनिक बुद्धिमत्ता" (emotional intelligence) and emphasizing holistic growth. The explanation was structured to be clear and relatable, avoiding overly technical terms while incorporating examples familiar to Marathi speakers. --- **मराठीत उत्तर:** खऱ्या अर्थाने बुद्धिमत्ता म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान किंवा परीक्षेत मिळालेले गुण नव्हेत. खरी बुद्धिमत्ता ही एक बहुआयामी गुणवत्ता आहे, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो: १. **समज आणि तर्कशक्ती:** नवीन परिस्थिती समजून घेणे, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता, आणि तार्किक निर्णय घेणे. २. **भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence):** स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजणे, संवेदनशीलता, आणि नातेसंबंध व्यवस्थापित करणे. ३. **सर्जनशीलता:** नवीन कल्पना, उपाययोजना आणि कलात्मकता व्यक्त करण्याची क्षमता. ४. **नैतिकतेसह बुद्धिमत्ता:** ज्ञानाचा उपयोग समाजासाठी चांगल्या कामात करणे, अनैतिक गोष्टींना विरोध करणे. ५. **अनुकूलनक्षमता:** बदलत्या परिस्थितीत स्वतःला झटकन घडवून घेणे आणि शिकण्याची तयारी. **उदाहरणार्थ:** एखादी व्यक्ती पदवीधर असूनही जर ती आयुष्यातील समस्यांना सामोरी जाऊ शकत नसेल किंवा इतरांशी सहानुभूतीने वागू शकत नसेल, तर तिच्या पुस्तकी ज्ञानाला "खरी बुद्धिमत्ता" म्हणता येणार नाही. खरी बुद्धिमत्ता म्हणजे ज्ञान, अनुभव, भावना आणि नैतिकता यांचा समन्वय. ही केवळ मेंदूची क्षमता नसून, माणसाचा सर्वांगीण विकास दर्शवते. त्यामुळे, "बुद्धिमान" म्हणजे फक्त हुशार नसून, जगाच्या आव्हानांना सामर्थ्याने सामोरे जाणारी, संवेदनशील आणि जबाबदार व्यक्ती. **निष्कर्ष:** बुद्धिमत्ता ही शिकण्याची, समजण्याची आणि जगाशी सुसंवाद साधण्याची एक सतत प्रक्रिया आहे. ती केवळ "IQ" मध्ये मोजली जात नाही, तर ती आचरणात, विचारात आणि हृदयात दिसून येते." स्वगत - डीपसीक आहे बंधु, त्याची ख्याती काय सांगू?

Bhakti 06/04/2025 - 18:07
“परा प्रत्यक्ष छवि रूपा पश्यन्ति परदेवता, मध्यमा वैखरी रूपा भक्तीमानस हंसिका” सुंदर वाक् अभिव्यक्ती मार्ग समजून सांगितला. परा-पश्यंती-मध्यमा-वैखरी!

In reply to by Bhakti

Bhakti 06/04/2025 - 21:35
आणखीन एक सुंदर संदर्भ सापडला.
वस्तुतः वाणी नादात्मक आहे. तिला नादब्रह्म म्हणतात. एकच नादात्मक वाणी शरीरातील चक्रांशी संबद्ध असते. ती नादात्मक वाणी मूलाधार (नाभिस्थित) चक्रापासून उच्चारली जात असताना तिला परा वाणी म्हणतात. ही नादात्मक वाणी अत्यन्त सूक्ष्म असते. तो नाद हृदयापर्यंत जात असताना त्यास पश्यंती असे म्हणतात. कारण योग्यांना तो दिसू शकतो. (ऐकू येऊ शकतो.) तीच वाणी हृदयापर्यंत जाऊन पोचली की तिला मध्यमा म्हणतात. कारण हृदय मध्यम स्थानी असते. तोच नाद मुखापर्यंत पोचून, तालु, ओष्ठ, दंत, जिह्वा यांच्या क्रियांनी मुखातून बाहेर पडत असताना तिला वैखरी म्हणतात. अशा रीतीने हा नाद पहिल्या तीन अवस्थांमध्ये अन्तगूढ असतो. शेवटी तो नाद मुखातून अभिव्यक्त होतो. ती वैखरी. जी सर्व माणसे जाणतात. वाणीचे पहिले तीन भाग मात्र ते जाणत नाहीत. ब्रह्मवेत्ते मात्र या नादब्रह्माचे सर्व अंश जाणतात. निरुक्तकार यास्कानीही या वाणीच्या विभागावर प्रकाश टाकला आहे. या पृथ्वीवर, अग्नीत आणि रथन्तर नावाच्या सामांत हे तीन प्रकार आहेत. अन्तरिक्ष, वायु आणि वामदेव्य सामांत, तसेच द्युलोकांत, आदित्यांत आणि बृहत् सामांत ही हे तीन प्रकार विभागले आहेत. या व्यतिरिक्त शेष वाणी ती वैखरी होय. (निरुक्त १३.९)

चित्रगुप्त 06/04/2025 - 21:23
असो. बास आता कंटाळा आला !
-- मास्तरानु, आमाला फक्त हे एकच वाक्य समजले. -- तरुणपणी कैच्याकै - कांट - हेगेल - नित्शे, इमर्सन ... अमूक तमूक थोर पाश्चात्य तत्वज्ञानी - जे. कृष्णमूर्ती - ओशो आणि काय काय आधाश्यासारखे वाचायचो. -- मात्र आता "असो. बास आता कंटाळा आला ! " असे झालेले आहे. -- तुम्ही मात्र लिहीत रहा. पुढे त्याचाही कंटाळा आला की सोडून द्या. हाय काय अन नाय काय, कुणाला काहीच फरक पडत नाही, आपण असलो काय अन नसलो काय. माझा एक अतिशय जिवलग नातेवाईक ( - रशियन, फ्रेंच, जर्मन, संस्कृत, इंग्रजी भाषेचा उत्तम जाणकार आणि त्या त्या भाषेतून तत्वज्ञान वगैरे वाचलेला - त्याला पुष्किनचे महाकाव्यही तोंडपाठ होते - असा ज्ञानी) आयुष्याचा उत्तरार्धात म्हणायचा की जगातले यच्च्ययावत तत्वज्ञान निव्वळ बकवास/कालापव्यय आहे. त्यापेक्षा प्रत्यक्ष हाताने काहीतरी घडवणे, बनवणे, किंवा अगदी साधी साधी कामे प्रत्यक्ष करणे, हे जास्त चांगले.

In reply to by चित्रगुप्त

असो. बास आता कंटाळा आला !
मला लहानपणी प्रश्न पडायचा - की ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः इतके हुशार असुनही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जो आम्हाला समजायला देखील कठीण जातो तो खुद्द स्वतः लिहुनही, इतकं संपुर्ण तत्त्वज्ञान आकलन करुनही ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त २१ व्या वर्षी संजीवन समाधी का बरें घेतली असावी ? अमृतानुभव , चांगदेव पासष्ठी वाचल्यावर मला उत्तर मिळालं ! असो. बास आता कंटाळा आला ! हे एक नुसते विधान नसुन एक समान अनुभुती आहे. काय परत परत तेच तेच ! आपलं आपण आपल्यालाच सिध्द करत रहायचं ! काय सारखं सारखं स्मरण करुन देत रहायच ? जागतेया नीद नाही । मा जागणें घडे काई ? । स्मरणास्मरण दोन्हीही । स्वरूपीं तैसीं ॥ ६-१६ ॥ सूर्यो रात्री पां नेणें । मा दिवो काय जाणें ? । तेवीं स्मरणास्मरणे वीण । आपण वस्तु ॥ ६-१७ ॥ एवं स्मरणास्मरण नाहीं । तरि स्मारकें काज काई ? । म्हणौनि इये ठाईं । बोलु न सरे ॥ ६-१८ ॥ कंटाळा आला . बस्स. "मी आहे. " . इत्यलम् . :) अर्थात हे लक्षात आल्यावर लक्षात आलं त्या सगळ्यांनीच संजीवन समाधी घेतली पाहिजे असा काही नियम नाही. त्यानंतर इट्स जस्ट अ मॅटर ऑफ चॉईस ! तुकोबांसारखा कोणी विरक्त होऊन टाळ चिपळ्या घेऊन भजन करत राहील , कोणी नाथांच्या सारखे सरळ साधा सामान्य गृहस्थाश्रमी नोकरी करत राहील , कोणी समर्थांसारखे भारतभर फिरुन मठ मंदिरे स्थापन करत राहिल! Before Satori, you chop wood and carry water. After Satori, you chop wood and carry water. f :)

In reply to by चित्रगुप्त

आयुष्याचा उत्तरार्धात म्हणायचा की जगातले यच्च्ययावत तत्वज्ञान निव्वळ बकवास/कालापव्यय आहे. त्यापेक्षा प्रत्यक्ष हाताने काहीतरी घडवणे, बनवणे, किंवा अगदी साधी साधी कामे प्रत्यक्ष करणे, हे जास्त चांगले.
मी चाळली किती समीकरणे पण गूढ उकलले नाही. तव मिठीत सखये अवघ्या विश्वाची उलगड होते!

In reply to by कर्नलतपस्वी

मारवा 22/04/2025 - 15:10
बाकी मिथ्या ठीक आहे पण मिठी सत्य आहे यावर मंडळाचे एकमत झालेले आहे ना ? मी मिठी वरही अजून dispute आहे ?

वामन देशमुख 11/04/2025 - 10:47
रच्याक, "व्हॉट इज ट्रु इंटेलिजन्स?" हे "व्हॉट इज ट्रु इंटेलिजन्स?" असे असायला हवे ना? की खऱ्या बुद्धिमत्तेची अनेक प्रतले असतात असे सुचवायचे आहे?

In reply to by वामन देशमुख

AGI Artificial General Intelligence आणि ASI Artificial Super Intelligence अशा दोन लेव्हल नक्की असू शकतात असा माझा अंदाज आहे. मी वर लेखात वापरलेला a true intelligence हा संदर्भ AGI ल उद्देशून आहे. ASI हे कसे असेल ह्याची संपूर्ण कल्पना करणे माझ्या आवाक्याच्या पलीकडचे आहे.

ब्रेकिंग न्यूज : सदर लेखनात विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आल्याने खुद्द व्हाईट हाऊस, वॉशिंग्टन डी सी येथून दखल घेण्यात आलेली असून पुढील प्रमाणे ऑफिशियल प्रेसिडेंटिअल डिफिनेशन देण्यात आलेली आहे. =)))) https://x.com/elonmusk/status/1911778992949969231?t=lZmCn3MGVky21KpeEXz0GA&s=19

In reply to by मारवा

मारवा 22/04/2025 - 18:14
बिफोर सटोरी मी टपोरी होतो आफ्टर सटोरी साला मी टपोरी च राहिलो. काय करणार आमिर खान दिल चाहता है मध्ये म्हणतो तसं परफेक्शन में improvement नही हो सकता.

चित्रगुप्त 22/04/2025 - 16:02
काही म्हणा, संक्षी होते तेंव्हा एक वेगळीच मजा होती. त्यांच्या प्रतिसादांवर प्रति-प्रतिसाद देणे खूपच आनंददायक असायचे. उत्तम लेखनाचे ते रसिकतेने स्वागत करायचे. संक्षि, परत या मिपावर.

युयुत्सु 06/04/2025 - 08:07
चिन्हांचा अर्थ लावायची क्षमता म्ह० बुद्धी असे सुटसुटीत भाषेत म्हटले तरी चालले असते. जाणीव आणि बुद्धी या दोन संकल्पनांमध्ये गोंधळ उडाला आहे असे वाटते. जाणीवांमुळे बुद्धीला (असल्यास) चालना मिळते. स्वगत - सुटसुटीत भाषेत विचार करायची क्षमता म्ह० पण बुद्धीच...

युयुत्सु 06/04/2025 - 08:35
डीपसीकला पुढील प्रश्न विचारला तेव्हा मी उडालोच - "What is true intelligence?Explain in Marathi, pls." डीपसीकचे उत्तर - "**Thought Process Explained:** The user requested an explanation of "true intelligence" in Marathi. To address this, I first considered the multifaceted nature of intelligence beyond academic prowess. I aimed to highlight emotional intelligence, adaptability, ethical judgment, and practical problem-solving. Cultural relevance was ensured by using terms like "भावनिक बुद्धिमत्ता" (emotional intelligence) and emphasizing holistic growth. The explanation was structured to be clear and relatable, avoiding overly technical terms while incorporating examples familiar to Marathi speakers. --- **मराठीत उत्तर:** खऱ्या अर्थाने बुद्धिमत्ता म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान किंवा परीक्षेत मिळालेले गुण नव्हेत. खरी बुद्धिमत्ता ही एक बहुआयामी गुणवत्ता आहे, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो: १. **समज आणि तर्कशक्ती:** नवीन परिस्थिती समजून घेणे, समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता, आणि तार्किक निर्णय घेणे. २. **भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence):** स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजणे, संवेदनशीलता, आणि नातेसंबंध व्यवस्थापित करणे. ३. **सर्जनशीलता:** नवीन कल्पना, उपाययोजना आणि कलात्मकता व्यक्त करण्याची क्षमता. ४. **नैतिकतेसह बुद्धिमत्ता:** ज्ञानाचा उपयोग समाजासाठी चांगल्या कामात करणे, अनैतिक गोष्टींना विरोध करणे. ५. **अनुकूलनक्षमता:** बदलत्या परिस्थितीत स्वतःला झटकन घडवून घेणे आणि शिकण्याची तयारी. **उदाहरणार्थ:** एखादी व्यक्ती पदवीधर असूनही जर ती आयुष्यातील समस्यांना सामोरी जाऊ शकत नसेल किंवा इतरांशी सहानुभूतीने वागू शकत नसेल, तर तिच्या पुस्तकी ज्ञानाला "खरी बुद्धिमत्ता" म्हणता येणार नाही. खरी बुद्धिमत्ता म्हणजे ज्ञान, अनुभव, भावना आणि नैतिकता यांचा समन्वय. ही केवळ मेंदूची क्षमता नसून, माणसाचा सर्वांगीण विकास दर्शवते. त्यामुळे, "बुद्धिमान" म्हणजे फक्त हुशार नसून, जगाच्या आव्हानांना सामर्थ्याने सामोरे जाणारी, संवेदनशील आणि जबाबदार व्यक्ती. **निष्कर्ष:** बुद्धिमत्ता ही शिकण्याची, समजण्याची आणि जगाशी सुसंवाद साधण्याची एक सतत प्रक्रिया आहे. ती केवळ "IQ" मध्ये मोजली जात नाही, तर ती आचरणात, विचारात आणि हृदयात दिसून येते." स्वगत - डीपसीक आहे बंधु, त्याची ख्याती काय सांगू?

Bhakti 06/04/2025 - 18:07
“परा प्रत्यक्ष छवि रूपा पश्यन्ति परदेवता, मध्यमा वैखरी रूपा भक्तीमानस हंसिका” सुंदर वाक् अभिव्यक्ती मार्ग समजून सांगितला. परा-पश्यंती-मध्यमा-वैखरी!

In reply to by Bhakti

Bhakti 06/04/2025 - 21:35
आणखीन एक सुंदर संदर्भ सापडला.
वस्तुतः वाणी नादात्मक आहे. तिला नादब्रह्म म्हणतात. एकच नादात्मक वाणी शरीरातील चक्रांशी संबद्ध असते. ती नादात्मक वाणी मूलाधार (नाभिस्थित) चक्रापासून उच्चारली जात असताना तिला परा वाणी म्हणतात. ही नादात्मक वाणी अत्यन्त सूक्ष्म असते. तो नाद हृदयापर्यंत जात असताना त्यास पश्यंती असे म्हणतात. कारण योग्यांना तो दिसू शकतो. (ऐकू येऊ शकतो.) तीच वाणी हृदयापर्यंत जाऊन पोचली की तिला मध्यमा म्हणतात. कारण हृदय मध्यम स्थानी असते. तोच नाद मुखापर्यंत पोचून, तालु, ओष्ठ, दंत, जिह्वा यांच्या क्रियांनी मुखातून बाहेर पडत असताना तिला वैखरी म्हणतात. अशा रीतीने हा नाद पहिल्या तीन अवस्थांमध्ये अन्तगूढ असतो. शेवटी तो नाद मुखातून अभिव्यक्त होतो. ती वैखरी. जी सर्व माणसे जाणतात. वाणीचे पहिले तीन भाग मात्र ते जाणत नाहीत. ब्रह्मवेत्ते मात्र या नादब्रह्माचे सर्व अंश जाणतात. निरुक्तकार यास्कानीही या वाणीच्या विभागावर प्रकाश टाकला आहे. या पृथ्वीवर, अग्नीत आणि रथन्तर नावाच्या सामांत हे तीन प्रकार आहेत. अन्तरिक्ष, वायु आणि वामदेव्य सामांत, तसेच द्युलोकांत, आदित्यांत आणि बृहत् सामांत ही हे तीन प्रकार विभागले आहेत. या व्यतिरिक्त शेष वाणी ती वैखरी होय. (निरुक्त १३.९)

चित्रगुप्त 06/04/2025 - 21:23
असो. बास आता कंटाळा आला !
-- मास्तरानु, आमाला फक्त हे एकच वाक्य समजले. -- तरुणपणी कैच्याकै - कांट - हेगेल - नित्शे, इमर्सन ... अमूक तमूक थोर पाश्चात्य तत्वज्ञानी - जे. कृष्णमूर्ती - ओशो आणि काय काय आधाश्यासारखे वाचायचो. -- मात्र आता "असो. बास आता कंटाळा आला ! " असे झालेले आहे. -- तुम्ही मात्र लिहीत रहा. पुढे त्याचाही कंटाळा आला की सोडून द्या. हाय काय अन नाय काय, कुणाला काहीच फरक पडत नाही, आपण असलो काय अन नसलो काय. माझा एक अतिशय जिवलग नातेवाईक ( - रशियन, फ्रेंच, जर्मन, संस्कृत, इंग्रजी भाषेचा उत्तम जाणकार आणि त्या त्या भाषेतून तत्वज्ञान वगैरे वाचलेला - त्याला पुष्किनचे महाकाव्यही तोंडपाठ होते - असा ज्ञानी) आयुष्याचा उत्तरार्धात म्हणायचा की जगातले यच्च्ययावत तत्वज्ञान निव्वळ बकवास/कालापव्यय आहे. त्यापेक्षा प्रत्यक्ष हाताने काहीतरी घडवणे, बनवणे, किंवा अगदी साधी साधी कामे प्रत्यक्ष करणे, हे जास्त चांगले.

In reply to by चित्रगुप्त

असो. बास आता कंटाळा आला !
मला लहानपणी प्रश्न पडायचा - की ज्ञानेश्वर माऊली हे स्वतः इतके हुशार असुनही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जो आम्हाला समजायला देखील कठीण जातो तो खुद्द स्वतः लिहुनही, इतकं संपुर्ण तत्त्वज्ञान आकलन करुनही ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त २१ व्या वर्षी संजीवन समाधी का बरें घेतली असावी ? अमृतानुभव , चांगदेव पासष्ठी वाचल्यावर मला उत्तर मिळालं ! असो. बास आता कंटाळा आला ! हे एक नुसते विधान नसुन एक समान अनुभुती आहे. काय परत परत तेच तेच ! आपलं आपण आपल्यालाच सिध्द करत रहायचं ! काय सारखं सारखं स्मरण करुन देत रहायच ? जागतेया नीद नाही । मा जागणें घडे काई ? । स्मरणास्मरण दोन्हीही । स्वरूपीं तैसीं ॥ ६-१६ ॥ सूर्यो रात्री पां नेणें । मा दिवो काय जाणें ? । तेवीं स्मरणास्मरणे वीण । आपण वस्तु ॥ ६-१७ ॥ एवं स्मरणास्मरण नाहीं । तरि स्मारकें काज काई ? । म्हणौनि इये ठाईं । बोलु न सरे ॥ ६-१८ ॥ कंटाळा आला . बस्स. "मी आहे. " . इत्यलम् . :) अर्थात हे लक्षात आल्यावर लक्षात आलं त्या सगळ्यांनीच संजीवन समाधी घेतली पाहिजे असा काही नियम नाही. त्यानंतर इट्स जस्ट अ मॅटर ऑफ चॉईस ! तुकोबांसारखा कोणी विरक्त होऊन टाळ चिपळ्या घेऊन भजन करत राहील , कोणी नाथांच्या सारखे सरळ साधा सामान्य गृहस्थाश्रमी नोकरी करत राहील , कोणी समर्थांसारखे भारतभर फिरुन मठ मंदिरे स्थापन करत राहिल! Before Satori, you chop wood and carry water. After Satori, you chop wood and carry water. f :)

In reply to by चित्रगुप्त

आयुष्याचा उत्तरार्धात म्हणायचा की जगातले यच्च्ययावत तत्वज्ञान निव्वळ बकवास/कालापव्यय आहे. त्यापेक्षा प्रत्यक्ष हाताने काहीतरी घडवणे, बनवणे, किंवा अगदी साधी साधी कामे प्रत्यक्ष करणे, हे जास्त चांगले.
मी चाळली किती समीकरणे पण गूढ उकलले नाही. तव मिठीत सखये अवघ्या विश्वाची उलगड होते!

In reply to by कर्नलतपस्वी

मारवा 22/04/2025 - 15:10
बाकी मिथ्या ठीक आहे पण मिठी सत्य आहे यावर मंडळाचे एकमत झालेले आहे ना ? मी मिठी वरही अजून dispute आहे ?

वामन देशमुख 11/04/2025 - 10:47
रच्याक, "व्हॉट इज ट्रु इंटेलिजन्स?" हे "व्हॉट इज ट्रु इंटेलिजन्स?" असे असायला हवे ना? की खऱ्या बुद्धिमत्तेची अनेक प्रतले असतात असे सुचवायचे आहे?

In reply to by वामन देशमुख

AGI Artificial General Intelligence आणि ASI Artificial Super Intelligence अशा दोन लेव्हल नक्की असू शकतात असा माझा अंदाज आहे. मी वर लेखात वापरलेला a true intelligence हा संदर्भ AGI ल उद्देशून आहे. ASI हे कसे असेल ह्याची संपूर्ण कल्पना करणे माझ्या आवाक्याच्या पलीकडचे आहे.

ब्रेकिंग न्यूज : सदर लेखनात विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आल्याने खुद्द व्हाईट हाऊस, वॉशिंग्टन डी सी येथून दखल घेण्यात आलेली असून पुढील प्रमाणे ऑफिशियल प्रेसिडेंटिअल डिफिनेशन देण्यात आलेली आहे. =)))) https://x.com/elonmusk/status/1911778992949969231?t=lZmCn3MGVky21KpeEXz0GA&s=19

In reply to by मारवा

मारवा 22/04/2025 - 18:14
बिफोर सटोरी मी टपोरी होतो आफ्टर सटोरी साला मी टपोरी च राहिलो. काय करणार आमिर खान दिल चाहता है मध्ये म्हणतो तसं परफेक्शन में improvement नही हो सकता.

चित्रगुप्त 22/04/2025 - 16:02
काही म्हणा, संक्षी होते तेंव्हा एक वेगळीच मजा होती. त्यांच्या प्रतिसादांवर प्रति-प्रतिसाद देणे खूपच आनंददायक असायचे. उत्तम लेखनाचे ते रसिकतेने स्वागत करायचे. संक्षि, परत या मिपावर.
हां तर प्रश्न अतिषय सरळ, साधा आणि सोपा आहे - व्हॉट इज अ ट्रु इंटेलिजन्स ? एक खरी बुध्दी म्हणजे काय ? (भाषांतर हा एक नाजुक प्रकार आहे . कारण वेगवेगळ्या भाषांमध्ये असलेल्या शब्द आणि अर्थ ह्यांचे मॅपिंग हे १:१ असेलच असे काही नाही. अर्थात कोणत्याही एका भाषेतील शब्द अन्य कोणत्याही भाषेत अनुवादित करता येतीलच असे नाही. अर्थात इंटेलिजन्सला बुध्दी असे अनुवादित करणे हे तितकेसे योग्य नाही. पण तुर्तास ते असो.) आता आपण आपल्या आजुबाजुला आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उदय उत्कर्ष पहात आहोत. चॅट जी.पी.टी.

व्याकरण , बुध्दी , चैतन्य ||ॐ||

प्रसाद गोडबोले ·

श्रेयअव्हेर : लेखात उद्धृत केलेले वेरूळ लेण्यांमधील फोटो श्री. सागर बोरकर तथा वल्ली सर तथा प्रचेतसः अर्थात जो बुद्धीला चेतावतो तो, ह्यांच्या सौजन्याने !

अर्धवटराव 05/04/2025 - 02:32
व्याकरण, पाणिनीची भुमीका, अध्यात्म ..इत्यादींचा एकत्रीत नाट्यमय अविष्कार.. फारच सुंदर _/\_ कसं जमतं तुम्हाला हे सगळं...

सुबोध खरे 05/04/2025 - 12:15
बुध्दी हा मेंदूची पुरेशी वाढ झालेली असण्याचा पुरावा आहे! गोऱ्या काकीचा मतिमंद पुत्र याच्या मेंदूची पूर्ण वाढ झालेली नाही असं म्हणायचं आहे का आपल्याला? मेंदूची पूर्ण वाढ झालेले परंतु मतिमंद अशी असंख्य मोठी मुले आपल्याला आजूबाजूला दिसतात. स्किझोफ्रेनिया या आजाराच्या रुग्णांच्या मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते परंतु त्यांच्या डोळ्यात पाहिले असता चैतन्य पूर्ण नष्ट झालेले दिसते

कॉमी 05/04/2025 - 23:55
काही अर्थ लागला नाही ब्वा. ह्याचा अर्थ लेख अर्थहीन आहे असे नव्हे. तर लेख जरा जास्तच स्वान्त सुखाय झाला असावा असा अंदाज आहे. लहान मुले खेळता खेळता एकदम कसे म्हणतात की "हि एलसा किती वात्रट आहे बघा, हया बबडूला ती खेळूच देत नाहीये". लहान मुले सुद्धा आपापल्या स्वान्त सुखात विसरून जातात की इतर लोकांना आपली डिट्टेलवार श्टोरी माहित नाहीये. :)

श्रेयअव्हेर : लेखात उद्धृत केलेले वेरूळ लेण्यांमधील फोटो श्री. सागर बोरकर तथा वल्ली सर तथा प्रचेतसः अर्थात जो बुद्धीला चेतावतो तो, ह्यांच्या सौजन्याने !

अर्धवटराव 05/04/2025 - 02:32
व्याकरण, पाणिनीची भुमीका, अध्यात्म ..इत्यादींचा एकत्रीत नाट्यमय अविष्कार.. फारच सुंदर _/\_ कसं जमतं तुम्हाला हे सगळं...

सुबोध खरे 05/04/2025 - 12:15
बुध्दी हा मेंदूची पुरेशी वाढ झालेली असण्याचा पुरावा आहे! गोऱ्या काकीचा मतिमंद पुत्र याच्या मेंदूची पूर्ण वाढ झालेली नाही असं म्हणायचं आहे का आपल्याला? मेंदूची पूर्ण वाढ झालेले परंतु मतिमंद अशी असंख्य मोठी मुले आपल्याला आजूबाजूला दिसतात. स्किझोफ्रेनिया या आजाराच्या रुग्णांच्या मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते परंतु त्यांच्या डोळ्यात पाहिले असता चैतन्य पूर्ण नष्ट झालेले दिसते

कॉमी 05/04/2025 - 23:55
काही अर्थ लागला नाही ब्वा. ह्याचा अर्थ लेख अर्थहीन आहे असे नव्हे. तर लेख जरा जास्तच स्वान्त सुखाय झाला असावा असा अंदाज आहे. लहान मुले खेळता खेळता एकदम कसे म्हणतात की "हि एलसा किती वात्रट आहे बघा, हया बबडूला ती खेळूच देत नाहीये". लहान मुले सुद्धा आपापल्या स्वान्त सुखात विसरून जातात की इतर लोकांना आपली डिट्टेलवार श्टोरी माहित नाहीये. :)
सिध्दांत : व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, आणि बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे. उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, उप सिध्दांत २ - बुध्दी हा चैतन्य असण्याचा पुरावा आहे. उप सिध्दांत १ - व्याकरण हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे, व्याकरण नाही रे , भाषा , भाषा हा बुध्दीच्या असण्याचा पुरावा आहे. हां इट्स इंटरेस्टिंग , Language is a structured system of communication that consists of grammar and vocabulary. अर्थात भाषा हा अक्षरे , शब्द , वाक्ये, एकुणच शब्द सञ्चय आणि त्याला अर्थ जोडणारे व्याकरणाचे नियम ह्यांचा समुच्चय आहे . आणि ह्यातही शब्द सञ्चय म्हणजे क

पुणे जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

vcdatrange ·

चौथा कोनाडा 23/03/2025 - 21:41
व्वा ...मस्त यादी ... ती ही नकाशास्थाना सहित ! आता कुठं जायचं असलं की हा धागा उघडायचा अन ठरवून टाकायचं ! धन्यवाद, डॉ वैभव कीर्ती चंद्रकांत दातरंगे , नाशिक

प्रचेतस 24/03/2025 - 12:40
यादीतील पारुंडे आणि कांबरेश्वर सोडलं तर सर्वच मंदिरे पाहून झालीत, काहींवर लेखही लिहिले आहेत. बाणेश्वर गुहा मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे एक बलीवेदी आहे ज्यावर चारही बाजूंना बकर्‍याची मस्तके कोरलेली आहेत. सासवडची यादवकालीन मंदिरे यादवकालीन शिल्पसमृद्ध मंदिर: पिंपरी दुमाला पांडेश्वरचे देखणे शिवमंदिर लोणी भापकरची मध्ययुगीन मंदिरे

चौथा कोनाडा 23/03/2025 - 21:41
व्वा ...मस्त यादी ... ती ही नकाशास्थाना सहित ! आता कुठं जायचं असलं की हा धागा उघडायचा अन ठरवून टाकायचं ! धन्यवाद, डॉ वैभव कीर्ती चंद्रकांत दातरंगे , नाशिक

प्रचेतस 24/03/2025 - 12:40
यादीतील पारुंडे आणि कांबरेश्वर सोडलं तर सर्वच मंदिरे पाहून झालीत, काहींवर लेखही लिहिले आहेत. बाणेश्वर गुहा मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे एक बलीवेदी आहे ज्यावर चारही बाजूंना बकर्‍याची मस्तके कोरलेली आहेत. सासवडची यादवकालीन मंदिरे यादवकालीन शिल्पसमृद्ध मंदिर: पिंपरी दुमाला पांडेश्वरचे देखणे शिवमंदिर लोणी भापकरची मध्ययुगीन मंदिरे
१. बाणेश्वर गुहा मंदिर बाणेर गाव, बाणेर हिंदू लोककथेनुसार, ही गुहा पांडवांसाठी लपण्याची जागा होती. काही इतिहासकारांच्या मते हे मंदिर ८ व्या शतकात राष्ट्रकुटांच्या काळात बांधले गेले होते. हे गुहा मंदिर पुण्यातील सर्वोत्तम प्राचीन मंदिरांपैकी एक आहे जे भगवान शिव यांना समर्पित आहे. https://maps.app.goo.gl/B7J4R9P3pxg1mNyk9 २. पाताळेश्वर गुहा मंदिर या मंदिराची खासियत म्हणजे ते पूर्णपणे बेसाल्ट खडकापासून कोरलेले आहे. ८ व्या शतकात बांधलेले, या मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंग आहे. मंदिराची वास्तुकला, वर्तुळाकार मंडप आणि भव्य खांबांसह, देशाच्या सुरुवातीच्या दगडी कोरीव परंपरेची झलक दाखवते.

अंतराळ स्थानक बघण्याचा सोहळा आणि लखलखत्या तार्‍यांची मांदियाळी!

मार्गी ·

उत्तम लेखन ! आमचा विशेष अभ्यास नाही, आणि टेलिस्कोप ही नाही, पण नुसते गुगल स्काय मॅप्स पाहून रात्रीच्या वेळेला एकांतात ग्रह तारे नक्षत्र न्याहाळत बसणे हा एक अत्यंत आल्हाददायक अनुभव असतो हे कैक वेळा अनुभवलं आहे . लिहित रहा . पुलेशू

उत्तम लेखन ! आमचा विशेष अभ्यास नाही, आणि टेलिस्कोप ही नाही, पण नुसते गुगल स्काय मॅप्स पाहून रात्रीच्या वेळेला एकांतात ग्रह तारे नक्षत्र न्याहाळत बसणे हा एक अत्यंत आल्हाददायक अनुभव असतो हे कैक वेळा अनुभवलं आहे . लिहित रहा . पुलेशू
नमस्कार. ८ मार्चच्या शनिवारी लोणावळ्याच्या जवळ अंजनवेल ऍग्रो टूरीझम इथे मी व माझा मित्र गिरीश मांधळे- आम्ही आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेतला. महिला दिनी अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स असलेलं स्पेस स्टेशन बघण्याचा थरार सर्वांनी अनुभवला! त्याशिवाय शुक्राची कोर, गुरूच्या उपग्रहांचा लपंडाव, चंद्रावरचे कित्येक विवर, पहाटेच्या आकाशातले तारकागुच्छ, आकाशगंगेचा दुधाळ पट्टा, सकाळी ट्रेकिंग व ध्यान आणि समारोपाला सूर्य डागाचं निरीक्षण अशी खूप पंचपक्वान्नांची मेजवानी तिथे मिळाली. त्या अनुभवाचं हे शब्दचित्र आपल्यासोबत शेअर करत आहे.

दोसतार चे निमित्त

विजुभाऊ ·

सौंदाळा 12/03/2025 - 07:46
भारीच मोठ्या बक्षिसापेक्षा हे अनुभव जास्त आनंद देऊन जातात.

दीपक११७७ 12/03/2025 - 13:55
अभिनंदन । बादवे, मित्रा साठी नवीन मित्र जूना मित्र असे वर्गिकरण केले जाते तसे मुलांच्या बाबतीत केले जात नाही जसे हा माझा नवीन मुलगा हा माझा जूना मुलगा

चौथा कोनाडा 14/03/2025 - 14:15
व्वा ..... भारीच की ! लेखणीची कमाल .... कथानक आपल्याशीच मेळ खातंय ... किती मोठं यश लेखकाचं ! DSTRFLO हार्दिक अभिनंदन विजूभाऊ !

सौंदाळा 12/03/2025 - 07:46
भारीच मोठ्या बक्षिसापेक्षा हे अनुभव जास्त आनंद देऊन जातात.

दीपक११७७ 12/03/2025 - 13:55
अभिनंदन । बादवे, मित्रा साठी नवीन मित्र जूना मित्र असे वर्गिकरण केले जाते तसे मुलांच्या बाबतीत केले जात नाही जसे हा माझा नवीन मुलगा हा माझा जूना मुलगा

चौथा कोनाडा 14/03/2025 - 14:15
व्वा ..... भारीच की ! लेखणीची कमाल .... कथानक आपल्याशीच मेळ खातंय ... किती मोठं यश लेखकाचं ! DSTRFLO हार्दिक अभिनंदन विजूभाऊ !
काल अचानक एका जुन्या मित्राचा फोन आला. तो कुठल्याशा गावात एका अभिवाचन स्पर्धेचा परिक्षक म्हणून तिथे गेला होता. तेथे एका मुलाने (वय वर्षे १४) माझ्या दोसतार कादम्बरीतील एक उतारा अभिवाचनासाठी निवडला होता. मित्राला सध्या सम्पर्कात नसल्याने दोसतार बद्दल काहीच माहिती नव्हती. पण पुस्तकातील उतारा धमाल वाटल्याने त्याने त्या मुलाच्या पालकांकडे चौकशी केली. त्याच्या पालकानी पुस्तक दाखवल्यावर त्याने थेट मला फोन लावला.त्या मुलाच्या पालकाना माझ्याशी बोलायचे होते. त्या मुलाला कोणीतरी दोसतार पुस्तक भेट म्हणूण दिले होते.

लातूरच्या पानगांवमध्ये आकाश दर्शन व विद्यार्थ्यांसोबत संवाद

मार्गी ·

कंजूस 03/03/2025 - 15:06
उपक्रम आवडला. तारे पाहण्यासाठी सूर्य आणि चंद्राचे भ्रमण माहिती करून घ्यावे लागते. सूर्याचे भ्रमण म्हणजेच आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते एक वर्षात तसतसे आकाशही फिरत असते. हे समजावून सांगावे लागते. विविध तारे वेगवेगळ्या वेळी उगवतात आणि मावळतात. आपल्या ठिकाणांचा आणि ध्रृव तारा कुठे आणि किती वरती दिसण्याचा संबंध असतो तोही जाणावा लागतो. ही माहिती प्रत्यक्ष पाहण्या अगोदर वर्गातही करून देता येते. आणि ती पाठ असावी लागते.

In reply to by मनो

मनो 14/03/2025 - 07:08
इथे गेलात तर जसा फोन हलेल त्या दिशेचे तारे स्क्रीनवरती दिसतात. साधारण चंद्र शोधून किंवा सूर्यास्त झालेली दिशा पाहून त्याच्या रेफरेन्सने एक एक करत सर्व सापडते. https://theskylive.com/planetarium

चौथा कोनाडा 10/03/2025 - 19:34
सुंदर ! सुदिशा उपक्रम भारीय ! आपण अशा उपक्रमांसाठी आपला बहुमुल्य वेळ देत आहात हे कौतुकास्पद आहे ! || पु उ शु ||

चेतन 13/03/2025 - 12:40
सुंदर उपक्रम नवशिक्यांसाठी छंद म्हणुन काहि टेलिस्कोप सुचवाल. खालच्या लिंक मधिल टेलिस्कोप ठिक आहे का? href="https://www.amazon.in/Artnery-Telescope-Astronomical-Telescope-Magnification/dp/B0D7CX816X">

In reply to by चेतन

मार्गी 13/03/2025 - 14:38
@ चेतनजी, धन्यवाद! :) हा टेलिस्कोप तर ब्रँडेड वाटत नाहीय. त्यात दिलेले फिचर्सही थोडे संशयास्पद वाटत आहेत (वेगवेगळे अपर्चर्स आणि टेक्निकल नावात फरक). त्यामुळे शक्यतो हा नका घेऊ. दुसरे इतर सुचवू शकतो. पण आधी हे सांगाल की, ज्यांना तो वापरायचा आहे त्यांनी आत्तापर्यंत आकाशातले कोणते ऑब्जेक्टस बघितले आहेत? त्यांना किती आवड आहे? आणि उपलब्ध आकाश कसं आहे? (तुमचं शहर/ गाव कोणतं आहे)? आणि टेलिस्कोप हा छंद नाही होत. आधी आकाशाचा छंद जडतो, ती गोडी वाढते, त्यातली मजा येते आणि मग आपण अपग्रेड करत जातो. सो छंद ह्या अर्थानेही सांगाल की काय काय बघितलं आहे, बघायचं आहे इ. धन्यवाद.

कंजूस 03/03/2025 - 15:06
उपक्रम आवडला. तारे पाहण्यासाठी सूर्य आणि चंद्राचे भ्रमण माहिती करून घ्यावे लागते. सूर्याचे भ्रमण म्हणजेच आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते एक वर्षात तसतसे आकाशही फिरत असते. हे समजावून सांगावे लागते. विविध तारे वेगवेगळ्या वेळी उगवतात आणि मावळतात. आपल्या ठिकाणांचा आणि ध्रृव तारा कुठे आणि किती वरती दिसण्याचा संबंध असतो तोही जाणावा लागतो. ही माहिती प्रत्यक्ष पाहण्या अगोदर वर्गातही करून देता येते. आणि ती पाठ असावी लागते.

In reply to by मनो

मनो 14/03/2025 - 07:08
इथे गेलात तर जसा फोन हलेल त्या दिशेचे तारे स्क्रीनवरती दिसतात. साधारण चंद्र शोधून किंवा सूर्यास्त झालेली दिशा पाहून त्याच्या रेफरेन्सने एक एक करत सर्व सापडते. https://theskylive.com/planetarium

चौथा कोनाडा 10/03/2025 - 19:34
सुंदर ! सुदिशा उपक्रम भारीय ! आपण अशा उपक्रमांसाठी आपला बहुमुल्य वेळ देत आहात हे कौतुकास्पद आहे ! || पु उ शु ||

चेतन 13/03/2025 - 12:40
सुंदर उपक्रम नवशिक्यांसाठी छंद म्हणुन काहि टेलिस्कोप सुचवाल. खालच्या लिंक मधिल टेलिस्कोप ठिक आहे का? href="https://www.amazon.in/Artnery-Telescope-Astronomical-Telescope-Magnification/dp/B0D7CX816X">

In reply to by चेतन

मार्गी 13/03/2025 - 14:38
@ चेतनजी, धन्यवाद! :) हा टेलिस्कोप तर ब्रँडेड वाटत नाहीय. त्यात दिलेले फिचर्सही थोडे संशयास्पद वाटत आहेत (वेगवेगळे अपर्चर्स आणि टेक्निकल नावात फरक). त्यामुळे शक्यतो हा नका घेऊ. दुसरे इतर सुचवू शकतो. पण आधी हे सांगाल की, ज्यांना तो वापरायचा आहे त्यांनी आत्तापर्यंत आकाशातले कोणते ऑब्जेक्टस बघितले आहेत? त्यांना किती आवड आहे? आणि उपलब्ध आकाश कसं आहे? (तुमचं शहर/ गाव कोणतं आहे)? आणि टेलिस्कोप हा छंद नाही होत. आधी आकाशाचा छंद जडतो, ती गोडी वाढते, त्यातली मजा येते आणि मग आपण अपग्रेड करत जातो. सो छंद ह्या अर्थानेही सांगाल की काय काय बघितलं आहे, बघायचं आहे इ. धन्यवाद.
विज्ञान प्रसाराची "सुदिशा" नमस्कार. काल 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिनानिमित्त सुधाकरराव कुलकर्णी स्मृती प्रतिष्ठान व मराठी विज्ञान परिषदेच्या पानगांव जि. लातूर शाखेद्वारे आयोजित कार्यक्रमामध्ये मुलांसाठी व मोठ्यांसाठी आकाश दर्शन सत्र घेण्याची संधी मिळाली. लातूरचे खगोलशास्त्रज्ञ श्री. राजकुमार गव्हाणे सरांमुळे हा सहभाग घेता आला. आकाशात आपण तारे वर्तमानात जरी बघत असलो तरी त्यांचा प्रकाश भूतकाळातला असतो, तशी प्रतिष्ठानच्या प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी सरांसोबतच्या जुन्या नात्याची नव्याने ओळख झाली! माझं गाव परभणी, त्यामुळे लातूर तसं जवळचंच!

साधो यह तन ठाठ तँबूरे का - कबीर

प्रसाद गोडबोले ·
साधो यह तन ठाठ तँबूरे का काल एका सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. तिथे कबीरांची एक अप्रतिम रचना सादर केली गेली - "साधो यह तन ठाठ तँबूरे का" . ऐकता क्षणी मनाला भावली ही रचना !

श्री अमृतानुभव अध्याय सातवा - अज्ञान खंडन

प्रसाद गोडबोले ·

विशेष आभार - श्री. किसनदेव संदर्भ - १. सार्थ श्री अमृतानुभव - ह.भ.प. विष्णुबुवा जोग २. सार्थ श्री अमृतानुभव - ह.भ.प. दत्तराज देशपांडे ३. अमृतानुभव - सत्संगधारा - https://satsangdhara.net/dn/amrut.htm ४. श्री. राजेश वैशंपायन ह्यांच्या सुरेल आवाजातील अमृतानुभव - https://www.youtube.com/watch?v=0Pg8p6N0_u8&t=4911s ५. आणि मी.

विशेष आभार - श्री. किसनदेव संदर्भ - १. सार्थ श्री अमृतानुभव - ह.भ.प. विष्णुबुवा जोग २. सार्थ श्री अमृतानुभव - ह.भ.प. दत्तराज देशपांडे ३. अमृतानुभव - सत्संगधारा - https://satsangdhara.net/dn/amrut.htm ४. श्री. राजेश वैशंपायन ह्यांच्या सुरेल आवाजातील अमृतानुभव - https://www.youtube.com/watch?v=0Pg8p6N0_u8&t=4911s ५. आणि मी.
१. अमृतानुभव - अध्याय पहिला - शिवशक्तीसमावेशनमन - https://www.misalpav.com/node/44374 २. श्री अमृतानुभव अध्याय दुसरा - श्रीगुरुस्तवन - https://www.misalpav.com/node/44416 ३. श्री अमृतानुभव अध्याय तिसरा - वाचाऋणपरिहार - https://www.misalpav.com/node/46057 ४. श्री अमृतानुभव अध्याय चौथा- ज्ञानाज्ञानभेदकथन - https://www.misalpav.com/node/48807 ५.श्री अमृतानुभव अध्याय पाचवां - सच्चिदानंदपदत्रयविवरण - https://www.misalpav.com/node/48797 _________________________________________
श्री अमृतानुभव अध्याय सातवा - अज्ञान खंडन
अज्ञानखंडन - अमृतानुभवातील सर्वात प्रदीर्घ अध्याय !