लेखन आवडले.
अजूनही आपण समजतो त्यापेक्षा वेगळी असलेली समाजाची मानसिकता दिसून आली.
आपण जातपात मानत नाही पण शेजारच्या माणसांचे विचार कोण बदलणार?
आजीबाई आवडल्या.
रेवती
लिखाण आवडले. :)
जातीयवाद संपणार नाही चांगले सरकार/नेते येईपर्यंत. जातींच्या/धर्माच्या आधारावरच निवडणुका होतात आणी त्याचेच राजकारण खेळले जाते. भारताच्या खुंटलेल्या प्रगतीचे हे एक मुळ कारण आहे. जोपर्यंत जातीवाद मिटणार नाही तोपर्यंत तुम्हा-आम्हाला पडणारे हे प्रश्न कधीच सुटणार नाहीत.
कधी कधी मला असे वाटते की जगभरात एकच जात आणी एकच धर्म सर्वांनी स्विकारावा मग तो कोण्ताही असो. निम्म्याहुन जास्त प्रॉब्लेम तिथेच सुटतील. पण हे तुर्तास तरी अशक्यप्राय आहे.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
अगदी विषयाला हात घातलात तुमच्या वेगळया शैलीत.
हा जातीवाद संपवायला आधी मानसीकताच बदलायला हवी, एडसग्रस्तांसाठी सरकार सहानभूती पर फिल्म बनवतात पण माणसाला माणसा सारखी वागणूक द्यावी ह्या बद्दल त्यांना ठावूकच नाही.
धन्यवाद
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
प्रतिक्रिया
लेखन
लिखाण
विशाल भाऊ
धन्यवाद सस