मला कविता पटली नाही - रिक्त आणि संपृक्त या परस्पर टोकाच्या गोष्टी आहेत मग समान लक्षणं कशी दाखवतील बरे?**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
तात्या, हा मनावर काही क्षणांपुरता पसरलेला भावनांचा झाकोळ आहे म्हणून झाकोळ. कधी कधी शांतपणे बसलेलं असताना, सांसारीक कटकटी डोक्यात पिंगा घालत नसताना असे विचार मनात डोकावतात.
शुची, इथे कुठलीही समानता वगैरे दाखवायची नाहीये. हा फक्त क्षणिक विचारांचा खेळ आहे. एखाद्या दुर्मिळ अशा स्वस्थ क्षणी असं वाटतं की अरेच्चा, पुरे झालं इथे.. करायचं ते करून झालं... आणखी आपलं असं काय contribution मिळणार आहे जगाला?! तेव्हा आता पुढे निघावं ....
पण पुढच्याच क्षणी आपल्या सभोवतालचं, जबाबदाऱ्यांचं भान येतं आणि आपण मुळपदावर येतो.
स्मृती
मस्त
मला कविता
तात्या, हा