मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग १: प्रस्तावना

मार्गी ·

किल्लेदार 24/12/2025 - 20:22
आठवणी जाग्या केल्यात. मी मुंस्यारीला दोनदा गेलोय. एकदा डिसेंबर आणि एकदा एप्रिल. फार छान जागा आहे. एप्रिल मधे लाल बुरांश फार छान दिसतो. गुलाबी बुरांश साठी खुलिया टॉपची वारी करावी लागते. माझी चुकली. IMG_7853 IMG_20190427_113916_487

किल्लेदार 24/12/2025 - 20:22
आठवणी जाग्या केल्यात. मी मुंस्यारीला दोनदा गेलोय. एकदा डिसेंबर आणि एकदा एप्रिल. फार छान जागा आहे. एप्रिल मधे लाल बुरांश फार छान दिसतो. गुलाबी बुरांश साठी खुलिया टॉपची वारी करावी लागते. माझी चुकली. IMG_7853 IMG_20190427_113916_487
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार. नुकताच हिमालयामध्ये भरपूर फिरण्याचा, आकाश दर्शन आणि ट्रेकिंग करण्याचा योग आला. इतके सुंदर अनुभव आले की ते लिहिल्याशिवाय राहू शकत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे तिथे जे अनुभवलं, जे फिरलो ते लिहून आपल्यासोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. हिमालयामध्ये खूप वेळेस जाणं झालं आहे! परंतु दर वेळेस हिमालय अतिशय संमोहक वाटतो. अतिशय वेड लावणारा हा अनुभव असतो. ह्यावेळीसुद्धा हिमालयामध्ये फिरताना वारंवार हा अनुभव येत होता. तिथला सगळा पहाड़ी परिसर, छोटी गावं, एकदम साधे आणि अतिशय चांगल्या स्वभावाने चांगले लोकं! तिथला निसर्ग आणि तिथे फिरतानाचा आनंद!

अमेरिकेतील गुजराती मंड्ळ

खटपट्या ·

खटपट्या जी, अतिशय उत्तम झाला आहे लेख, हसून हसून वाट लागली मध्ये. सध्या मिपावर मस्त धागे येत आहेत, घाटपांडे सरांच्या धाग्यानंतर हा धागा. मराठी मंडळ नी मराठी कम्युमिटीवर एवढं वाचलं आहे की बाहेरच्या देशात दुसऱ्या राज्यातील लोकांचे गट असतील हे विसरूनच गेलो होतो. बाकी ह्या गुजरात्यांचे कार्यक्रम फार करमणूक असतात. एकदा मी आणी माझा दक्षिण भारतीय मॅनेजर भर नवरात्रीत अहमदाबादला गेलो होतो. मॅनेजर ट्रेनिंग द्यायला आला होता, उत्तम ट्रॅनिंग मिळाली म्हणून त्याच्या गुजराती शिष्यांनी त्याला गुरुदक्षिणा म्हणून गरब्याच्या कार्यक्रमाचे दोन पास दिले. आता तो एकटा दोन पास घेऊन काय करणार? उरलेला एक छातीला लावून तर फिरणार नाही, जेवता जेवता तो मला बोलला चल बाहुबली हे काय आहे ते पाहून येऊ. नंतर कळाल की त्याला गरबा हा काय प्रकार असतो हेच माहीत नव्हत, आम्ही गरबा केंद्राच्या दिशेने शिष्यांनी दिलेल्या एका बाईकवर निघालो, रस्त्यात खूपच सुंदर सजलेल्या मोकळे केस सोडलेल्या, घागरा चुनारिवाल्या सुंदर सुंदर मुली पाहून फार खुश झालो, त्यांच्या सोबतचे मुल अतिशय फालतू कुर्ते घालून होते. गरबा केंद्रात गेल्यावर आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. मला महाराष्ट्रात १०० गरबा खेळणारे नि त्याना पाहायला १००० जमलेले अशी गर्दी पाहायची सवय होती पण इथे उलट कार्यक्रम होता गरबा खेळणारे हजार तर पहायला १० देखील नव्हते. आम्ही दोघेच गरबा पाहत उभे होते, शिष्यांच्या विनंतीवरून मॅनेजरही गरब्यात घुसला, पहिले दोन चार वेळा चुकला नंतर मस्त गरबा खेळू लागला, त्याची वाकडी तिकडी वाढलेली दाढी नी मळकट टी शर्ट नसता तर कुणाला कळालही नसतं की हा गुजराती नाही, त्याच्या मागे मी देखील गरब्यात घुसलो नि खेळू लागलो, थोड्या वेळाने मलाच आश्चर्य वाटले की मी इतका चांगला गरबा खेळतोय. महत्वाचं म्हणजे तिथे कुणी मला ऑब्सर्व करणार नव्हत समोरून मुलींची रांग टिपरीवर टिपरी हाणत मुलांच्या रांगेच्या विरुद्ध दिशेने जात होती, एक एक सुंदर मुलगी पास व्हायची. मज्जा आली होती. :)

खटपट्या 10/12/2025 - 22:49
धन्यवाद, मुंबैत बहुतेक जण गरबा खेळणार्‍या मुलींना बघायला जातात हे खरे आहे. आता तर खूप अनैतिक प्रकार देखील चालतात असे ऐकले आहे.

कंजूस 11/12/2025 - 05:44
आवडला लेख. धंद्यात साहसी वृत्ती ठेवणारे असतात गुजराती लोक. काही लोक त्यांना शत्रू मानतात पण ते कुणाला शत्रू मानत नाहीत. मराठी लोकांचं बोलायचं तर काही जण धंदा काढतात वाढवतात पण त्यांची मुलं तो धंदा चालू ठेवत नाहीत. शिक्षण घेऊन नोकऱ्याच करतात. शनिवार रविवार सुट्टी, इतर सुट्ट्या. हीच मजा. तर धंध्यामध्ये लोकांचे सण उत्सव तेव्हा यांची कमाई हा हिशोब असतो.जेव्हा फावला वेळ असतो तेव्हा मजा करतात. ही पद्धत बऱ्याच मराठी लोकांना पटत नाही. तर असो.

मदनबाण 11/12/2025 - 11:46
खटपट्या सेठ, सुरेख लेखन ! गरबा म्हणजे अनेक पक्षी जीव एकाच ठिकाणी पाहण्याची संधी! अर्थात गरबा खेळणाचा आनंद देखील तितकाच धमाल असतो. व्यापार हाच त्यांचा डीएनए असल्याने सगळं केम छो मजा मा असंच अनेक वेळी दिसते. [ खाखरा थेपला प्रेमी ] :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rehman Dakait Entry Song :Dhurandhar

गुजराती लोक एकमेकांना पकडुन असतात असे पाहिले आहे. शिक्षणानिमित्त मुंबईत व नंतर कामानिमित्त बेंगलोरमध्ये असताना सुरवातीच्या दिवसात राहण्याची सोय पाहण्यासाठी कॉटबेसिस्,पी.जी वगैरे शोधत होतो तेव्हा गुजरात्यांच्या बर्याच धर्मशाळा दिसल्या.मुंबई मध्ये व बेंगलोरमध्येही.बेंगलोरमध्ये एक महाराष्ट्र मंडळ सोडले तर दुसरी काहीच व्यवस्था नव्हती.

In reply to by कानडाऊ योगेशु

कंजूस 11/12/2025 - 16:18
अगदी शैक्षणिक शिष्यवृत्त्या, ते माथेरान महाबळेश्वर इत्यादी ठिकाणी राहण्याची स्वस्तातली सोय सुद्धा असते.

In reply to by कानडाऊ योगेशु

खटपट्या 11/12/2025 - 19:34
परदेशात जैन लोकांचे खायचे वांदे होतात कारण ते होटेल मधले खाउ शकत नाहीत. म्हणून त्यांनी पेइंग गेस्ट ची साइट बनवली आहे. ज्या शहरात जायचे असेल त्या शहरातील जैन लोक येणार्‍या माणसाची जेवणाची आणि राहण्याची सोय करतात. त्यात दोघांचाही फायदा होतो आणि त्यांचा धर्म ही अबाधीत राहतो.

गामा पैलवान 11/12/2025 - 19:23
आमचे गुजरातेत अनेक मराठी भाषिक नातेवाईक आहेत. त्यांची मनोधारणा स्थानिक गुजरात्यांशी मिळतीजुळती आहे. अनेकांचा व्यवसाय आहे. अगदी नोकरदार माणूस असला तरी भागभांडवल बाजारात काहीतरी व्यवहार करणारच. किंवा छोटंसं दुकान वा टपरी चालवणार. वा भाड्याने तरी देणार. फावल्या वेळांत चकाट्या पिटतांना कधी दिसणार नाही. हा मातीचा गुण म्हणावा का? -गा.पै.

विजुभाऊ 12/12/2025 - 16:06
हा मातीचा गुण म्हणावा का?
माझ्या ओळखीचे काही गुजराथी पुणे लोक्स , ठाणे सातारा कोल्हापुर येथे आहेत. पण त्या पैकी कोणीही कोणत्याही पुढार्‍याच्या मागे दादा बापू महाराज अप्पा असे म्हणत फिरत नाहीत, कोणीही गप्पा मारतानाही राजकारण या विषयावर बोलत नाही. कोणीच सेना उबाठासेना मनसे या बाबत चर्चा करत नाही. कोणीही संजय राउतांचे भाषण ऐकत नाही. कोणीही समोरचा माणूस गुजराथी / मराठी आहे हे माहीत असूनही हिंदीत बोलत नाही. त्यामुळे हा मातीचा गुण नसावा असे वाटते

In reply to by विजुभाऊ

+ सहमत आहे. माझ्याही ओळखीचे अनेक गुजराती आहेत, पण स्वत गुजराती असूनही ते कधीही मोदी मोदी, भाजप भाजप करत नाहीत, बाटचे जास्त मोठी बांग देतात त्याप्रमाणे अनेक मराठी लोक मोदी मोदी भाजप भाजप करत छाती पिटताना पाहिले आहेत.

जुइ 13/12/2025 - 20:56
जबरी निरीक्षण! लेख आवडला!

चावटमेला 14/12/2025 - 15:57
चांगला लेख. युके मध्ये मला गुजराती लोकांचे दोन ठळक गट आढळून आले. पहिला म्हणजे भारतातून आलेले गुजराती, आणि दुसरा म्हणजे इदी अमिन सत्तेत आल्यानंतर निर्वासित म्हणून आलेले अफ्रिकन गुजराती. ह्या दोन गटांच्या चालीरीती, विचारसरणी ह्यांत मोठा फरक दिसतो. आफ्रिकन गुजराती जास्त इंग्रजाळलेले, बर्‍याच अंशी सर्रास मांसाहार करणारे, दारू पिणारे दिसून येतात, शिवाय भारतीय म्हणवून घेणे त्यांना आवडत नाही, ईस्ट आफ्रिकन अशी ओळख सांगतात. ह्या दोन गटांमध्ये intermarriages होतानाही फारशी दिसत नाहीत. भारतीय गुजराथ्यांच्या पिढ्या जास्त करून व्यवसायांत आहेत, तर आफ्रिकन लोक मोठ्या प्रमाणांत नोकर्‍यांमध्ये आहेत. ह्या आफ्रिकन गुजराथ्यांची वस्ती बव्हंशी लंडन मधील हॅरो उपनगर, किंवा लेस्टर शहरात आहे. भारतीय गुजराती संपूर्ण युकेभर पसरलेले आहेत.

In reply to by चावटमेला

ह्या दोन गटांमध्ये intermarriages होतानाही फारशी दिसत नाहीत.
गुजराथ्यांमध्ये जात पात प्रकार कितपत पाळला जातो ह्याबाबत काही माहिती आहे का? पटेल,शहा (बहुदा गांधी) ह्या व्यतिरिक्त अन्य आडनावाची गुजराथी व्यक्तीच सर्रास गुजराथबाहेर दिसत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

गुजरातमध्ये आजही जात‑पात अस्तित्वात आहे. शहरांमध्ये तिचा प्रभाव तुलनेने कमी जाणवतो, पण ग्रामीण भागात तो अधिक ठळकपणे दिसतो. राजपूत समाजात ते काही प्रमाणात जास्त आढळतं. जैन आणि वैष्णव समुदायातही जातीतलेच विवाह पसंत केले जातात. तरीही, बदल होत आहेत—आधुनिक शिक्षण, नोकरी, परदेशात जाणं, शहरी जीवन अशा अनेक कारणांमुळे लोकांच्या विचारसरणीत मोकळेपणा येत आहे. मेहता, गांधी, शाह ही आडनावे जैन आणि वैष्णव—दोन्ही समाजांमध्ये आढळतात. जैन, मेहता, गांधी, शाह आणि जोशी ही आडनावे गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळेच त्या लोकांची संख्या बाहेर जास्त असल्यासारखी वाटते. पण इतर गुजराती—उदा. बटलिवाला, ***वाला, कोठारी, कोळी—हे विविध ठिकाणी आणि विविध व्यवसायांत दिसतात. --- फक्त नावाने गुजराती असलेला एक मराठी ;)

In reply to by चावटमेला

गामा पैलवान 15/12/2025 - 19:16
चावटमेला, मी अनेक वर्षं इंग्लंडात असूनही ही निरीक्षणे मला जाणवली नाहीत. तुमच्या मर्मभेदी दृष्टीस मन:पूर्वक दाद देतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चावटमेला 15/12/2025 - 22:46
धन्यवाद. मर्मग्राही वगैरे काही नाही हो, बर्‍याच ईस्ट आफ्रिकन गुजराथ्यांशी नोकरीच्या ठिकाणी संपर्क येतो, त्यांच्याशी होणार्‍या संवादांतून समजलेली माहिती.

अभ्या.. 17/12/2025 - 11:02
मला अमेरिकेतील नाही पण जर्मनीतील दोन गुजरात्यांचा आलेला अनुभव नमूद करतो. पहिला गुजराती टिपिकल पटेल जो आम्ही जे घर भाड्याने घेतले त्याचा आधिचा भाडेकरु. मालक अर्थात जर्मन. पटेलाला ते घर सोडताना त्याचे सगळे फर्निचर नव्या भाडेकरुच्या गळ्यात घालायचे होते कारण त्याअने नवीन घेतेलेले घर फुल्ली फर्निश्ड होते. आणि त्याची मार्केट व्हॅल्यु अगदी नव्या प्रमाणे पटेलिणीला अपेक्षित होती. त्यामागचा तिचा युक्तीवाद की तुम्हाला नवीन फर्निचर ऑर्डर केले तरी असेंबल वगैरे करावे लागेल म्हणून ते नव्याच्या किमतीत घ्या. त्यासाठी तिने इतका प्रचंड आणि चिकाटीने युक्तीवाद केला की बस्स. आणि तिचे म्हणणे मान्य करण्यातच शहाणपण आहे हे ती वारंवार पटवून देत होती. त्यासाठी दोन कारणे की एकतर ते १० वर्षे सिनिअर आहेत जर्मनीत आणि दुसरे म्हणजे लहानश्या ह्या गावात आमची कम्युनिटी इंडीयाप्रमाणेच स्ट्रॉन्ग आहे, कुठेतरी वास्ता पडेलच. सगळे धुडकावले पण तरीही जाता जाता बर्‍याच निरुपयोगी वस्तू, काचा आमच्या गळ्यात मारुन पळाय्चा प्लान होता (कारण वस्तूंचे दिस्पोजल अवघड) पण तिला घेऊन जायला भाग पाडले. त्यासाठी तिने फोनवरुन जी हॅरेस्मेंट आणि ताबा देताना जी अडवाअडवी केली त्याला तोड नाही. दुसरा एक गुजराती फर्निचर असेंबल करणारा अनाधिकृत पणे कारण तो स्टुडंट होता आणी त्याला त्याची प्रॅक्टीस होती म्हणे. एकतर प्रचंड आकडा कोट करुन तो प्रिंटेड बिल देणार नव्हता. आणि हे काम गुपचूप करावे असा अग्रह होता कारण आपल्या माथाडी कामगाराप्रमाणे जर्मन अधिकृत असेंब्लर त्याचे पैसे पुन्हा वसूल करु श्कतात शिवाय त्याने तो गुजराती अडचणीत आला असता. त्याच्या एकतृतिआंश पैश्यात हंगेरीच्या एका असेंब्लरने २ तासात काम करुन दिले तेही अधिकृत बिलासह. हंगेरीचीही आर्थिक स्थिती फारच नाजूक आणि बेरोजगारी आहे असे त्याच्याशी बोलण्यातून कळले पण ह्या कामासाठी गुजरात्याने जी तंत्रे आणि बोलबच्च्न लावले ती अस्सल गुजरात्याला शोभणारीच होती.

खटपट्या जी, अतिशय उत्तम झाला आहे लेख, हसून हसून वाट लागली मध्ये. सध्या मिपावर मस्त धागे येत आहेत, घाटपांडे सरांच्या धाग्यानंतर हा धागा. मराठी मंडळ नी मराठी कम्युमिटीवर एवढं वाचलं आहे की बाहेरच्या देशात दुसऱ्या राज्यातील लोकांचे गट असतील हे विसरूनच गेलो होतो. बाकी ह्या गुजरात्यांचे कार्यक्रम फार करमणूक असतात. एकदा मी आणी माझा दक्षिण भारतीय मॅनेजर भर नवरात्रीत अहमदाबादला गेलो होतो. मॅनेजर ट्रेनिंग द्यायला आला होता, उत्तम ट्रॅनिंग मिळाली म्हणून त्याच्या गुजराती शिष्यांनी त्याला गुरुदक्षिणा म्हणून गरब्याच्या कार्यक्रमाचे दोन पास दिले. आता तो एकटा दोन पास घेऊन काय करणार? उरलेला एक छातीला लावून तर फिरणार नाही, जेवता जेवता तो मला बोलला चल बाहुबली हे काय आहे ते पाहून येऊ. नंतर कळाल की त्याला गरबा हा काय प्रकार असतो हेच माहीत नव्हत, आम्ही गरबा केंद्राच्या दिशेने शिष्यांनी दिलेल्या एका बाईकवर निघालो, रस्त्यात खूपच सुंदर सजलेल्या मोकळे केस सोडलेल्या, घागरा चुनारिवाल्या सुंदर सुंदर मुली पाहून फार खुश झालो, त्यांच्या सोबतचे मुल अतिशय फालतू कुर्ते घालून होते. गरबा केंद्रात गेल्यावर आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. मला महाराष्ट्रात १०० गरबा खेळणारे नि त्याना पाहायला १००० जमलेले अशी गर्दी पाहायची सवय होती पण इथे उलट कार्यक्रम होता गरबा खेळणारे हजार तर पहायला १० देखील नव्हते. आम्ही दोघेच गरबा पाहत उभे होते, शिष्यांच्या विनंतीवरून मॅनेजरही गरब्यात घुसला, पहिले दोन चार वेळा चुकला नंतर मस्त गरबा खेळू लागला, त्याची वाकडी तिकडी वाढलेली दाढी नी मळकट टी शर्ट नसता तर कुणाला कळालही नसतं की हा गुजराती नाही, त्याच्या मागे मी देखील गरब्यात घुसलो नि खेळू लागलो, थोड्या वेळाने मलाच आश्चर्य वाटले की मी इतका चांगला गरबा खेळतोय. महत्वाचं म्हणजे तिथे कुणी मला ऑब्सर्व करणार नव्हत समोरून मुलींची रांग टिपरीवर टिपरी हाणत मुलांच्या रांगेच्या विरुद्ध दिशेने जात होती, एक एक सुंदर मुलगी पास व्हायची. मज्जा आली होती. :)

खटपट्या 10/12/2025 - 22:49
धन्यवाद, मुंबैत बहुतेक जण गरबा खेळणार्‍या मुलींना बघायला जातात हे खरे आहे. आता तर खूप अनैतिक प्रकार देखील चालतात असे ऐकले आहे.

कंजूस 11/12/2025 - 05:44
आवडला लेख. धंद्यात साहसी वृत्ती ठेवणारे असतात गुजराती लोक. काही लोक त्यांना शत्रू मानतात पण ते कुणाला शत्रू मानत नाहीत. मराठी लोकांचं बोलायचं तर काही जण धंदा काढतात वाढवतात पण त्यांची मुलं तो धंदा चालू ठेवत नाहीत. शिक्षण घेऊन नोकऱ्याच करतात. शनिवार रविवार सुट्टी, इतर सुट्ट्या. हीच मजा. तर धंध्यामध्ये लोकांचे सण उत्सव तेव्हा यांची कमाई हा हिशोब असतो.जेव्हा फावला वेळ असतो तेव्हा मजा करतात. ही पद्धत बऱ्याच मराठी लोकांना पटत नाही. तर असो.

मदनबाण 11/12/2025 - 11:46
खटपट्या सेठ, सुरेख लेखन ! गरबा म्हणजे अनेक पक्षी जीव एकाच ठिकाणी पाहण्याची संधी! अर्थात गरबा खेळणाचा आनंद देखील तितकाच धमाल असतो. व्यापार हाच त्यांचा डीएनए असल्याने सगळं केम छो मजा मा असंच अनेक वेळी दिसते. [ खाखरा थेपला प्रेमी ] :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Rehman Dakait Entry Song :Dhurandhar

गुजराती लोक एकमेकांना पकडुन असतात असे पाहिले आहे. शिक्षणानिमित्त मुंबईत व नंतर कामानिमित्त बेंगलोरमध्ये असताना सुरवातीच्या दिवसात राहण्याची सोय पाहण्यासाठी कॉटबेसिस्,पी.जी वगैरे शोधत होतो तेव्हा गुजरात्यांच्या बर्याच धर्मशाळा दिसल्या.मुंबई मध्ये व बेंगलोरमध्येही.बेंगलोरमध्ये एक महाराष्ट्र मंडळ सोडले तर दुसरी काहीच व्यवस्था नव्हती.

In reply to by कानडाऊ योगेशु

कंजूस 11/12/2025 - 16:18
अगदी शैक्षणिक शिष्यवृत्त्या, ते माथेरान महाबळेश्वर इत्यादी ठिकाणी राहण्याची स्वस्तातली सोय सुद्धा असते.

In reply to by कानडाऊ योगेशु

खटपट्या 11/12/2025 - 19:34
परदेशात जैन लोकांचे खायचे वांदे होतात कारण ते होटेल मधले खाउ शकत नाहीत. म्हणून त्यांनी पेइंग गेस्ट ची साइट बनवली आहे. ज्या शहरात जायचे असेल त्या शहरातील जैन लोक येणार्‍या माणसाची जेवणाची आणि राहण्याची सोय करतात. त्यात दोघांचाही फायदा होतो आणि त्यांचा धर्म ही अबाधीत राहतो.

गामा पैलवान 11/12/2025 - 19:23
आमचे गुजरातेत अनेक मराठी भाषिक नातेवाईक आहेत. त्यांची मनोधारणा स्थानिक गुजरात्यांशी मिळतीजुळती आहे. अनेकांचा व्यवसाय आहे. अगदी नोकरदार माणूस असला तरी भागभांडवल बाजारात काहीतरी व्यवहार करणारच. किंवा छोटंसं दुकान वा टपरी चालवणार. वा भाड्याने तरी देणार. फावल्या वेळांत चकाट्या पिटतांना कधी दिसणार नाही. हा मातीचा गुण म्हणावा का? -गा.पै.

विजुभाऊ 12/12/2025 - 16:06
हा मातीचा गुण म्हणावा का?
माझ्या ओळखीचे काही गुजराथी पुणे लोक्स , ठाणे सातारा कोल्हापुर येथे आहेत. पण त्या पैकी कोणीही कोणत्याही पुढार्‍याच्या मागे दादा बापू महाराज अप्पा असे म्हणत फिरत नाहीत, कोणीही गप्पा मारतानाही राजकारण या विषयावर बोलत नाही. कोणीच सेना उबाठासेना मनसे या बाबत चर्चा करत नाही. कोणीही संजय राउतांचे भाषण ऐकत नाही. कोणीही समोरचा माणूस गुजराथी / मराठी आहे हे माहीत असूनही हिंदीत बोलत नाही. त्यामुळे हा मातीचा गुण नसावा असे वाटते

In reply to by विजुभाऊ

+ सहमत आहे. माझ्याही ओळखीचे अनेक गुजराती आहेत, पण स्वत गुजराती असूनही ते कधीही मोदी मोदी, भाजप भाजप करत नाहीत, बाटचे जास्त मोठी बांग देतात त्याप्रमाणे अनेक मराठी लोक मोदी मोदी भाजप भाजप करत छाती पिटताना पाहिले आहेत.

जुइ 13/12/2025 - 20:56
जबरी निरीक्षण! लेख आवडला!

चावटमेला 14/12/2025 - 15:57
चांगला लेख. युके मध्ये मला गुजराती लोकांचे दोन ठळक गट आढळून आले. पहिला म्हणजे भारतातून आलेले गुजराती, आणि दुसरा म्हणजे इदी अमिन सत्तेत आल्यानंतर निर्वासित म्हणून आलेले अफ्रिकन गुजराती. ह्या दोन गटांच्या चालीरीती, विचारसरणी ह्यांत मोठा फरक दिसतो. आफ्रिकन गुजराती जास्त इंग्रजाळलेले, बर्‍याच अंशी सर्रास मांसाहार करणारे, दारू पिणारे दिसून येतात, शिवाय भारतीय म्हणवून घेणे त्यांना आवडत नाही, ईस्ट आफ्रिकन अशी ओळख सांगतात. ह्या दोन गटांमध्ये intermarriages होतानाही फारशी दिसत नाहीत. भारतीय गुजराथ्यांच्या पिढ्या जास्त करून व्यवसायांत आहेत, तर आफ्रिकन लोक मोठ्या प्रमाणांत नोकर्‍यांमध्ये आहेत. ह्या आफ्रिकन गुजराथ्यांची वस्ती बव्हंशी लंडन मधील हॅरो उपनगर, किंवा लेस्टर शहरात आहे. भारतीय गुजराती संपूर्ण युकेभर पसरलेले आहेत.

In reply to by चावटमेला

ह्या दोन गटांमध्ये intermarriages होतानाही फारशी दिसत नाहीत.
गुजराथ्यांमध्ये जात पात प्रकार कितपत पाळला जातो ह्याबाबत काही माहिती आहे का? पटेल,शहा (बहुदा गांधी) ह्या व्यतिरिक्त अन्य आडनावाची गुजराथी व्यक्तीच सर्रास गुजराथबाहेर दिसत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

गुजरातमध्ये आजही जात‑पात अस्तित्वात आहे. शहरांमध्ये तिचा प्रभाव तुलनेने कमी जाणवतो, पण ग्रामीण भागात तो अधिक ठळकपणे दिसतो. राजपूत समाजात ते काही प्रमाणात जास्त आढळतं. जैन आणि वैष्णव समुदायातही जातीतलेच विवाह पसंत केले जातात. तरीही, बदल होत आहेत—आधुनिक शिक्षण, नोकरी, परदेशात जाणं, शहरी जीवन अशा अनेक कारणांमुळे लोकांच्या विचारसरणीत मोकळेपणा येत आहे. मेहता, गांधी, शाह ही आडनावे जैन आणि वैष्णव—दोन्ही समाजांमध्ये आढळतात. जैन, मेहता, गांधी, शाह आणि जोशी ही आडनावे गुजरातमध्येही मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळेच त्या लोकांची संख्या बाहेर जास्त असल्यासारखी वाटते. पण इतर गुजराती—उदा. बटलिवाला, ***वाला, कोठारी, कोळी—हे विविध ठिकाणी आणि विविध व्यवसायांत दिसतात. --- फक्त नावाने गुजराती असलेला एक मराठी ;)

In reply to by चावटमेला

गामा पैलवान 15/12/2025 - 19:16
चावटमेला, मी अनेक वर्षं इंग्लंडात असूनही ही निरीक्षणे मला जाणवली नाहीत. तुमच्या मर्मभेदी दृष्टीस मन:पूर्वक दाद देतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

चावटमेला 15/12/2025 - 22:46
धन्यवाद. मर्मग्राही वगैरे काही नाही हो, बर्‍याच ईस्ट आफ्रिकन गुजराथ्यांशी नोकरीच्या ठिकाणी संपर्क येतो, त्यांच्याशी होणार्‍या संवादांतून समजलेली माहिती.

अभ्या.. 17/12/2025 - 11:02
मला अमेरिकेतील नाही पण जर्मनीतील दोन गुजरात्यांचा आलेला अनुभव नमूद करतो. पहिला गुजराती टिपिकल पटेल जो आम्ही जे घर भाड्याने घेतले त्याचा आधिचा भाडेकरु. मालक अर्थात जर्मन. पटेलाला ते घर सोडताना त्याचे सगळे फर्निचर नव्या भाडेकरुच्या गळ्यात घालायचे होते कारण त्याअने नवीन घेतेलेले घर फुल्ली फर्निश्ड होते. आणि त्याची मार्केट व्हॅल्यु अगदी नव्या प्रमाणे पटेलिणीला अपेक्षित होती. त्यामागचा तिचा युक्तीवाद की तुम्हाला नवीन फर्निचर ऑर्डर केले तरी असेंबल वगैरे करावे लागेल म्हणून ते नव्याच्या किमतीत घ्या. त्यासाठी तिने इतका प्रचंड आणि चिकाटीने युक्तीवाद केला की बस्स. आणि तिचे म्हणणे मान्य करण्यातच शहाणपण आहे हे ती वारंवार पटवून देत होती. त्यासाठी दोन कारणे की एकतर ते १० वर्षे सिनिअर आहेत जर्मनीत आणि दुसरे म्हणजे लहानश्या ह्या गावात आमची कम्युनिटी इंडीयाप्रमाणेच स्ट्रॉन्ग आहे, कुठेतरी वास्ता पडेलच. सगळे धुडकावले पण तरीही जाता जाता बर्‍याच निरुपयोगी वस्तू, काचा आमच्या गळ्यात मारुन पळाय्चा प्लान होता (कारण वस्तूंचे दिस्पोजल अवघड) पण तिला घेऊन जायला भाग पाडले. त्यासाठी तिने फोनवरुन जी हॅरेस्मेंट आणि ताबा देताना जी अडवाअडवी केली त्याला तोड नाही. दुसरा एक गुजराती फर्निचर असेंबल करणारा अनाधिकृत पणे कारण तो स्टुडंट होता आणी त्याला त्याची प्रॅक्टीस होती म्हणे. एकतर प्रचंड आकडा कोट करुन तो प्रिंटेड बिल देणार नव्हता. आणि हे काम गुपचूप करावे असा अग्रह होता कारण आपल्या माथाडी कामगाराप्रमाणे जर्मन अधिकृत असेंब्लर त्याचे पैसे पुन्हा वसूल करु श्कतात शिवाय त्याने तो गुजराती अडचणीत आला असता. त्याच्या एकतृतिआंश पैश्यात हंगेरीच्या एका असेंब्लरने २ तासात काम करुन दिले तेही अधिकृत बिलासह. हंगेरीचीही आर्थिक स्थिती फारच नाजूक आणि बेरोजगारी आहे असे त्याच्याशी बोलण्यातून कळले पण ह्या कामासाठी गुजरात्याने जी तंत्रे आणि बोलबच्च्न लावले ती अस्सल गुजरात्याला शोभणारीच होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी आजपर्यंत अमेरिकेतील न्यूयॉर्क, न्यू जर्सी, कनेक्टिकट, बे एरिया या भागातील मराठी मंडळांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावली आहे, पण गुजराती मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना कधीच हजेरी लावली नव्हती. ही माझी पहिलीच वेळ होती. मराठी लोकांना राग आला तरी चालेल, पण मराठी मंडळांत प्रवेश मिळवण्यासाठी आणि त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी मला डॉलर्स द्यावे लागले, या उलट गुजराती मंडळात मात्र आवजाव घर तुम्हारा होते, (पैसे की कोई कमी नही है) मुळात गुजराती मंडळात का गेलो?

बेपत्ता बायको, आरोपी नवरा आणि शून्य खून-पुरावा !

हेमंतकुमार ·

हेमंतकुमार 17/12/2025 - 18:37
सर्वांना धन्यवाद ! गुगलनुसार फ्रान्समध्ये नार्कोटेस्टचा पुरावा न्यायालयात विश्वसनीय मानला जात नाही. तिथे ज्युरींच्या मताला अधिक महत्त्व दिलेले दिसते. “intime conviction” (the inner belief of the jurors and judges).

कुमार सर, हा लेख माबोवर आधीही वाचल आहे. छान आहे. एक असाच आरुषी तलवार केसवरही करावा ही विनंती. मी अनेकवेळा ती केस वाचली, अगदी चॅट जीपीटीला आरुषीच्या पालकाना आरोपी ठरवणारा वकील बनवले व डिपसिकला बचाव म्हणून ठरवून वादविवाद घडवला पण त्यातूनही काहीही निष्पन्न झाले नाही डीपसिक आणी चॅट जीपीटी दोघानीही हे मान्य केले की सबळ पुरावे नाहीत. नेमके काय घडले असावे हा प्रश्न कधीच सुटत नाहीये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अ.बा. इरफान खान चा तलवार हा चित्रपट पाहिला आहे का? आरुषि हत्याकांडावरच आधारित आहे. सत्याच्या बर्याच जवळ पोहोचणारा चित्रपट आहे.

हेमंतकुमार 17/12/2025 - 18:37
सर्वांना धन्यवाद ! गुगलनुसार फ्रान्समध्ये नार्कोटेस्टचा पुरावा न्यायालयात विश्वसनीय मानला जात नाही. तिथे ज्युरींच्या मताला अधिक महत्त्व दिलेले दिसते. “intime conviction” (the inner belief of the jurors and judges).

कुमार सर, हा लेख माबोवर आधीही वाचल आहे. छान आहे. एक असाच आरुषी तलवार केसवरही करावा ही विनंती. मी अनेकवेळा ती केस वाचली, अगदी चॅट जीपीटीला आरुषीच्या पालकाना आरोपी ठरवणारा वकील बनवले व डिपसिकला बचाव म्हणून ठरवून वादविवाद घडवला पण त्यातूनही काहीही निष्पन्न झाले नाही डीपसिक आणी चॅट जीपीटी दोघानीही हे मान्य केले की सबळ पुरावे नाहीत. नेमके काय घडले असावे हा प्रश्न कधीच सुटत नाहीये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अ.बा. इरफान खान चा तलवार हा चित्रपट पाहिला आहे का? आरुषि हत्याकांडावरच आधारित आहे. सत्याच्या बर्याच जवळ पोहोचणारा चित्रपट आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
15 डिसेंबर 2020 . . . जगभरात कोविड-19ने थैमान घातलेले, बहुतेक देशांत अधूनमधून टाळेबंदीचे वातावरण आणि जनता हवालदिल झालेली. त्या दिवशी मध्यरात्री फ्रान्समधील एका गावात एक चक्रावून टाकणारी अन् मती गुंग करणारी घटना घडली. चाळीशीतल्या Jubillar जोडप्यातली पत्नी त्या मध्यरात्रीपासून बेपत्ता होती. पुढील पाच वर्षात तिचा ठावठिकाणा लागलेला नव्हता आणि तिचे प्रेतसुद्धा मिळाले नाही - अगदी आपल्याकडचा ‘दृश्यम’ आठवला असेल ना? मात्र पोलिसांनी त्या बाईच्या नवऱ्याला अटक करून ठेवली आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

सफर दक्षिण कन्नडाची

केदार भिडे ·

सुबोध खरे 17/11/2025 - 12:23
ज्यात एक विमान आणि एक युद्धनौका आहे. हे विमान TU १४२ M या अतिशय लांब पल्ल्याच्या पाणबुडी विरोधी विमान आहे याचा पल्ला २६ तास उड्डाण करण्याचा होता आणि एकदा उड्डाण केले कि साडे बारा हजार किमी पर्यंत हे विमान उडू शकते( साडे सहा हजार किमी जाऊन परत). नौदलात म्हणत कि हे विमान ओख्या वरुन उड्डाण करून कन्याकुमारीला वळसा घालून कलकात्यापर्यंत जाऊन परत कन्याकुमारीला वळसा घालून परतओख्यापर्यंत येऊ शकते. https://en.wikipedia.org/wiki/Tupolev_Tu-142 आणि हि युद्ध नौका आय एन एस चपल म्हणून क्षेपणास्त्रे डागणारी नौका रशियन ओसा २ श्रेणी ची नौका आहे. १९७१ च्या युद्धात कराची यावर क्षेपणास्त्र हल्ला करून कराची बंदर भाजून टाकण्यात या नौकेचा मोठा सहभाग होता. https://en.wikipedia.org/wiki/Chamak-class_missile_boat#:~:text=The%20Chamak%2Dclass%20missile%20boats,5%20May%202005

In reply to by सुबोध खरे

केदार भिडे 17/11/2025 - 21:01
या माहितीबद्दल धन्यवाद. तिथले बरेच माहिती फलक पावसाने वाढलेल्या रानाने वेढले गेले होते त्यामुळे ते वाचता आले नाहीत.

अभ्या.. 20/11/2025 - 16:54
फारच मस्त लेख, अश्या विषयांना कोणी स्पर्श करत नाही म्हणून जास्तच आवडला. बँकिंगचा इतिहास मस्तच. पिग्मी बॅकिंगचा सिंडिकेट इतिहास आवडला. काही समाजाच्याच्या रक्तातच अर्थव्यवहार भिनलेला असतो. बॅकिंग मध्ये ते आघाडीवरच असतात. जगभर हे आढळते. अशीच कहाणी आपल्या महाराष्ट्रातल्या चिरमुलेंची युनायटेड वेस्टर्न बँक (आयडीबीआय मध्ये मर्ज झाली), मिरज स्टेट बँक, आणि इतर तालुकास्तरावरील कित्येक को ऑपरेटिव्ह बँकांची. ह्यातल्या कित्येक राष्ट्रीयीकॄत बँकामध्ये मर्ज झाल्या, काहींनी रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार मान तुकवून शेड्युल्ड बँकासोबत जाणे पत्करले तर काही कायमच्या बंद झाल्या. ज्या बँका राष्ट्रीयीकृत बँकात मर्ज झाल्या त्यांच्या कर्मचार्‍यांना सुरुवातीस अस्मितेमुळे आणि बदल्यामुळे वाईट वाटले पण नंतर मजबूत पगार आणि युनियन, कामाची सुलभता अशामुळे सुसह्यता आली. स्वतःचे घर, गाडी, मुलाबाळांचे परदेशी शिक्षण अशा एकेकाळच्या मध्यमवर्गीय स्वप्नांना लाभलेल्या पंखामध्ये बळ ह्या राष्ट्रीयकरणामध्येही होते हे मान्य करण्यात काहीही गैर नाही. बाकी मंगलोरी कौले आणी हार्वेस्टरचाही आढावा मनोरंजक.

In reply to by अभ्या..

चावटमेला 21/11/2025 - 22:27
ज्या बँका राष्ट्रीयीकृत बँकात मर्ज झाल्या त्यांच्या कर्मचार्‍यांना सुरुवातीस अस्मितेमुळे आणि बदल्यामुळे वाईट वाटले पण नंतर मजबूत पगार आणि युनियन, कामाची सुलभता अशामुळे सुसह्यता आली. स्वतःचे घर, गाडी, मुलाबाळांचे परदेशी शिक्षण अशा एकेकाळच्या मध्यमवर्गीय स्वप्नांना लाभलेल्या पंखामध्ये बळ ह्या राष्ट्रीयकरणामध्येही होते हे मान्य करण्यात काहीही गैर नाही. १००% सहमत. माझ्या एका मित्राचे आई, वडील दोघेही कराड अर्बन बँकेत होते. ती बँक पुढे बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन झाल्यानंतर त्यांच्या घरी आलेली सुबत्ता पाहिली आहे.

Nitin Palkar 20/11/2025 - 19:56
खूप सुंदर, महितीप्रद लेख. बँकिंग बद्दल थोडे बहुत वाचले होते. मंगलोरी कौलांची माहिती नवीनच समजली. मंगलोरी कौलांच्यापूर्वी वापरत असलेल्या कौलांना ज्याचा उल्लेख या लेखात खपराची कौले असा केला आहे,त्यांना कोकणात नळयाची (nalyachi) कौले म्हणतात.

सुबोध खरे 17/11/2025 - 12:23
ज्यात एक विमान आणि एक युद्धनौका आहे. हे विमान TU १४२ M या अतिशय लांब पल्ल्याच्या पाणबुडी विरोधी विमान आहे याचा पल्ला २६ तास उड्डाण करण्याचा होता आणि एकदा उड्डाण केले कि साडे बारा हजार किमी पर्यंत हे विमान उडू शकते( साडे सहा हजार किमी जाऊन परत). नौदलात म्हणत कि हे विमान ओख्या वरुन उड्डाण करून कन्याकुमारीला वळसा घालून कलकात्यापर्यंत जाऊन परत कन्याकुमारीला वळसा घालून परतओख्यापर्यंत येऊ शकते. https://en.wikipedia.org/wiki/Tupolev_Tu-142 आणि हि युद्ध नौका आय एन एस चपल म्हणून क्षेपणास्त्रे डागणारी नौका रशियन ओसा २ श्रेणी ची नौका आहे. १९७१ च्या युद्धात कराची यावर क्षेपणास्त्र हल्ला करून कराची बंदर भाजून टाकण्यात या नौकेचा मोठा सहभाग होता. https://en.wikipedia.org/wiki/Chamak-class_missile_boat#:~:text=The%20Chamak%2Dclass%20missile%20boats,5%20May%202005

In reply to by सुबोध खरे

केदार भिडे 17/11/2025 - 21:01
या माहितीबद्दल धन्यवाद. तिथले बरेच माहिती फलक पावसाने वाढलेल्या रानाने वेढले गेले होते त्यामुळे ते वाचता आले नाहीत.

अभ्या.. 20/11/2025 - 16:54
फारच मस्त लेख, अश्या विषयांना कोणी स्पर्श करत नाही म्हणून जास्तच आवडला. बँकिंगचा इतिहास मस्तच. पिग्मी बॅकिंगचा सिंडिकेट इतिहास आवडला. काही समाजाच्याच्या रक्तातच अर्थव्यवहार भिनलेला असतो. बॅकिंग मध्ये ते आघाडीवरच असतात. जगभर हे आढळते. अशीच कहाणी आपल्या महाराष्ट्रातल्या चिरमुलेंची युनायटेड वेस्टर्न बँक (आयडीबीआय मध्ये मर्ज झाली), मिरज स्टेट बँक, आणि इतर तालुकास्तरावरील कित्येक को ऑपरेटिव्ह बँकांची. ह्यातल्या कित्येक राष्ट्रीयीकॄत बँकामध्ये मर्ज झाल्या, काहींनी रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार मान तुकवून शेड्युल्ड बँकासोबत जाणे पत्करले तर काही कायमच्या बंद झाल्या. ज्या बँका राष्ट्रीयीकृत बँकात मर्ज झाल्या त्यांच्या कर्मचार्‍यांना सुरुवातीस अस्मितेमुळे आणि बदल्यामुळे वाईट वाटले पण नंतर मजबूत पगार आणि युनियन, कामाची सुलभता अशामुळे सुसह्यता आली. स्वतःचे घर, गाडी, मुलाबाळांचे परदेशी शिक्षण अशा एकेकाळच्या मध्यमवर्गीय स्वप्नांना लाभलेल्या पंखामध्ये बळ ह्या राष्ट्रीयकरणामध्येही होते हे मान्य करण्यात काहीही गैर नाही. बाकी मंगलोरी कौले आणी हार्वेस्टरचाही आढावा मनोरंजक.

In reply to by अभ्या..

चावटमेला 21/11/2025 - 22:27
ज्या बँका राष्ट्रीयीकृत बँकात मर्ज झाल्या त्यांच्या कर्मचार्‍यांना सुरुवातीस अस्मितेमुळे आणि बदल्यामुळे वाईट वाटले पण नंतर मजबूत पगार आणि युनियन, कामाची सुलभता अशामुळे सुसह्यता आली. स्वतःचे घर, गाडी, मुलाबाळांचे परदेशी शिक्षण अशा एकेकाळच्या मध्यमवर्गीय स्वप्नांना लाभलेल्या पंखामध्ये बळ ह्या राष्ट्रीयकरणामध्येही होते हे मान्य करण्यात काहीही गैर नाही. १००% सहमत. माझ्या एका मित्राचे आई, वडील दोघेही कराड अर्बन बँकेत होते. ती बँक पुढे बँक ऑफ इंडिया मध्ये विलीन झाल्यानंतर त्यांच्या घरी आलेली सुबत्ता पाहिली आहे.

Nitin Palkar 20/11/2025 - 19:56
खूप सुंदर, महितीप्रद लेख. बँकिंग बद्दल थोडे बहुत वाचले होते. मंगलोरी कौलांची माहिती नवीनच समजली. मंगलोरी कौलांच्यापूर्वी वापरत असलेल्या कौलांना ज्याचा उल्लेख या लेखात खपराची कौले असा केला आहे,त्यांना कोकणात नळयाची (nalyachi) कौले म्हणतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आम्ही नुकताच उडुपी पर्यंत प्रवास केला. आज पर्यंत विविध प्रकारे प्रवासलेखन करून झालेले आहे. हा माझा एक वेगळ्या प्रकारे प्रवासलेखन करण्याचा प्रयत्न आहे. कुठे कसे जावे काय पाहावे याचे हे वर्णन नाही. या लेखात दक्षिण कन्नडा प्रदेशातील दिसलेल्या आर्थिक घटना किंवा इतिहास यांचा आढावा घेतला आहे. त्याकरता या प्रदेशातील बँकिंगचा इतिहास, मंगलोरी कौलं उद्योग, आणि आधुनिक हार्वेस्टर यांची चर्चा केली आहे. दक्षिण कन्नडातील बँकिंग आज देशात ज्या शासकीय मालकीच्या ज्या बँका आहेत (ज्या पूर्वी खाजगी मालकीच्या होत्या) त्यातील ४ बँकांची सुरुवात दक्षिण कन्नडा प्रदेशात झालेली आहे.

मिताली राजला आउट करणारी नांदेडची मुलगी

मार्गी ·
लेखनप्रकार
नमस्कार. भारतीय मुलींच्या टीमबरोबर त्यांचं कौतुक करणार्‍यांचंही अभिनंदन! एक खूप वेगळी क्रांती घडते आहे. मुलींच्या खेळाबद्दल आणि एकूणच खेळाच्या जगताबद्दलसुद्धा. परवा मुलींचा सन्मान करणार्‍या मिताली राजला बघून तिला आउट करणारी नांदेडची मुलगी मात्र सारखी आठवते! मिताली राज १९९९ ते २०२२ ही २३ वर्षे भारतासाठी खेळत होती. सर्वांत कमी एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजार रन्स करणारा भारतीय खेळाडू हा विक्रम तिच्याच नावावर आहे. २००८ मध्ये ती कॅप्टन असताना अनेक ठिकाणी नवीन खेळाडू शोधायला जायची. तेव्हा ती नांदेडला आली होती. आणि ज्युनियर क्रिकेट खेळणार्‍या एका १६ वर्षांच्या मुलीने तिला आउट केलं होतं!

समरसतेची ऐशी-तैशी

युयुत्सु ·

अभ्या.. 24/10/2025 - 19:13
तुम्हाला अजून संघ समजलाच(काही अंशी ते पूर्णांशाने) नाही. कळलाच नाही, वळलाच नाही, ओळखताच आला नाही, जाणवलाच नाही, झेपलाच नाही, स्वीकारताच आला नाही, मानवलाच नाही, विरोध करायची पध्दत आतातरी बदला. पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो.

In reply to by अभ्या..

आग्या१९९० 24/10/2025 - 22:10
केरळच्या २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने संघाच्या " कामाचा " अनुभव घेतला. कामाचा दर्जा मानवाला नाही.गेला बिचारा.

छ. संभाजीनगर येथे शैक्षणिक संस्थांच्या बाहेर उभे राहून 'ज्वाइन अस' चे स्टॉल लावल्यानंतर शहरभर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांनी या गोष्टीचा'योग्य समाचार' घेतला. संघटनेच्या द्वेष पसरविणे आणि देशविघातक कारवाया विचारात घेऊन देशातील कायद्याचे राज्य आणि सामाजिक सौहार्द टीकविण्यासाठी या रास्वसं या संघटनेवर बंदी घालावी यासाठी शहरात मोर्चा काढण्यात आला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समाधान राऊत 25/10/2025 - 18:21
Rss सारख्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण होतात , भलेही इतरांच्या नजरेत निष्क्रिय असू द्या ,तरीही 100 वर्ष पूर्ण झाली , हे काही खपण्यासारखी गोष्ट नाही , शिवाय हे असेच चालू राहिले तर आपले नेक इरादे जसे की फोडा आणि राज्य करा सोबत सार्वभौमत्व नष्ट करा हे पूर्ण होणार नाहीत , म्हणून हे चालू झाले आहे बाकी काही नाही , 100 वे वर्ष साजरे करत असताना अशा घटनांसाठी किती तयार होता हे काही ऐकिवात नाही , पण असे नोंदणी किंवा join rss सारखे कार्यक्रम 100 वर्ष चालूच होते तेव्हा नाही पण अचानक जाग आल्यासारखे आताच कस काय आठवण आली काही कळत नाही बुवा, अशी बंदी वैगेरे संघासाठी नवीन नाही ,

In reply to by समाधान राऊत

समाधान राऊत 25/10/2025 - 18:22
भाजप आणि तत्सम विचारसरणीला हरवायचे असेल तर मुळावर घाव घालायचे हे एक कारण असू शकते म्हणून नवीन टार्गेट सेट केले असावे बहुतेक ,

In reply to by समाधान राऊत

अभ्या.. 25/10/2025 - 18:41
सोबत सार्वभौमत्व नष्ट करा
कुणाचे सार्वभौमत्व राउतसाहेब? कोण नष्ट करतंय? कसे? आणि नोंदणी कसली? नोंदणी तर नसते ना संघात? जॉइन एबीव्हीपी असे स्टीकर/पोस्टर्स्/वॉलपेन्टिंग बघितलेले आहेत कित्येक वर्षे. स्वयंसेवक संघाची कधी नाही पाहिली.

In reply to by अभ्या..

समाधान राऊत 25/10/2025 - 23:57
एखाद्या विशिष्ट भागाला स्वातंत्र्य देशाचा दर्जा द्या किंवा इतर देशाच्या घशात घाला म्हणून म्हणून चालू असलेली धडपड सर्वश्रुत आहेत , हे फक्त काश्मीर साठी लागू होत नाही , देशाच्या इतर भागात मुस्लिम तसेच व्यतिरिक्त संघटना सुद्धा अश्याच मागण्या जोर धरत असतात , मिनी पाकिस्तान शब्द वापरत असताना , सार्वभौमत्व सारखे शब्द शब्दकोशातून नाहीसे करावे लागतात . नोंदणी म्हणजे सर्टिफिकेशन ही संकल्पना इथे नाही , ज्यांना शाखेमध्ये जायच आहे परंतु कसे ते माहिती नाही त्यासाठी जॉइन आरएसएस हा उपक्रम / संकल्पना आहे , जो येईल त्याला बरोबर माहिती देणे , पटले तर शाखेत येईल अथवा नाही , जॉइन आरएसएस ही संकल्पना एखाद्या दिशा दर्शक फलकाप्रमाणे आहे , पुढे शाळा आहे , खड्डा आहे , विहिर आहे , मंदिर आहे वैगेरे , जायचे किंवा नाही हे ज्याने त्याने ठरवावे ,

आग्या१९९० 25/10/2025 - 11:37
संघाला आपल्या मर्यादांची जाणीव करून दिली हे योग्य केले. न केलेल्या कार्याचे श्रेय घेऊन हजार वर्ष संघटना टिकवून ठेऊ शकाल. उघडपणे आपले मनसुबे पूर्ण कराल तर संघटना वर्षभरात नष्ट होईल.

अर्धवटराव 31/10/2025 - 09:13
आंबेडकरी चळवळ संघाला टक्कर देणार ? ते ही बौद्ध स्वयंसेवक संघ स्थापुन ? =) =) आजवर दलीतांना नीट न्याय देऊ शकली नाहि, बौद्धेतर दलीतांना आपलसं करु शकली नाहि, ति आंबेडकरी चळवळ पॅन इण्डीया पातळीवर संघाला पर्याय उभा करणार ? संघाला पर्याय म्हणुन एक ते सेवादल आहे.. होतं म्हणायला हवं खरं तर. समाजवादाचा बाजार मांडणार्‍यांनी पार ऐसीतैसी केली त्याची. काँग्रेससारख्या प्रचंड जनाधार असलेल्या पक्षाला घराणेशाहीच्या दावणीला बांधुन एकतर त्या सेवादलाची राजकीय शक्ती क्षीण केली. वरतुन ममता, पवार साहेबांसारख्यांना पक्षाबाहेर फेकुन वर त्यांची ससेहोलपट केली.. आणि त्यांचा सामाजीक विचार रुजु द्यायला त्यांना उसंतच दिली नाहि. संघाच्या धार्मीक+सांस्कृतीक राष्ट्रवादाला वैचारीक भुमीकेतुन आव्हान द्यायला जो सांस्कृतीक समाजवाद आकाराला यायला हवा होता त्याला तर केराची टोपली दाखवली. अण्णा हजारे आणि तत्सम मंडळींनी सामाजीक उत्तरदायीत्वाचं भान असलेलं स्वच्छ राजकीय चारित्र्याचं बीजारोपण करतो म्हटलं तर ते व्यवस्थीत डेव्हलप होण्याअगोदर त्याची फळ ओरपण्याचा हावरटपणा केला दिल्लीकरांनी. साम्यवादी विचारधारेबाबत तर न बोललेलच. चांगला दिवस उगवला असताना मुद्दाम अंधार करुन दिवे विकायचे धंदे यांचे. ही सर्व पापं करुन वर सर्वजण संघाला आवर घालण्याची पोपटपंची करायला मोकळे. म्हणुनच संघाचं फावतं म्हणा.

In reply to by युयुत्सु

स्वधर्म 03/11/2025 - 16:30
माझ्या मते केरळ हे एक उत्तम राज्य आहे. त्यांची अर्थव्यवस्था महाराष्ट्रापेक्षा लहान असेल कदाचित पण शिक्षण, आरोग्य, कमी भ्रष्टाचार इ. गोष्टींमुळे लोकांचे जीवनमान, आनंद निर्देशांक नक्कीच वर असावा. उत्तरेतील कोणत्याही राज्यात राहण्यापेक्षा केरळमध्ये राहण्याचा अनुभव खूप म्हणजे खूपच चांगला आहे.

अभ्या.. 24/10/2025 - 19:13
तुम्हाला अजून संघ समजलाच(काही अंशी ते पूर्णांशाने) नाही. कळलाच नाही, वळलाच नाही, ओळखताच आला नाही, जाणवलाच नाही, झेपलाच नाही, स्वीकारताच आला नाही, मानवलाच नाही, विरोध करायची पध्दत आतातरी बदला. पहले इस्तेमाल करो फिर विश्वास करो.

In reply to by अभ्या..

आग्या१९९० 24/10/2025 - 22:10
केरळच्या २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने संघाच्या " कामाचा " अनुभव घेतला. कामाचा दर्जा मानवाला नाही.गेला बिचारा.

छ. संभाजीनगर येथे शैक्षणिक संस्थांच्या बाहेर उभे राहून 'ज्वाइन अस' चे स्टॉल लावल्यानंतर शहरभर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांनी या गोष्टीचा'योग्य समाचार' घेतला. संघटनेच्या द्वेष पसरविणे आणि देशविघातक कारवाया विचारात घेऊन देशातील कायद्याचे राज्य आणि सामाजिक सौहार्द टीकविण्यासाठी या रास्वसं या संघटनेवर बंदी घालावी यासाठी शहरात मोर्चा काढण्यात आला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समाधान राऊत 25/10/2025 - 18:21
Rss सारख्या संघटनेला 100 वर्ष पूर्ण होतात , भलेही इतरांच्या नजरेत निष्क्रिय असू द्या ,तरीही 100 वर्ष पूर्ण झाली , हे काही खपण्यासारखी गोष्ट नाही , शिवाय हे असेच चालू राहिले तर आपले नेक इरादे जसे की फोडा आणि राज्य करा सोबत सार्वभौमत्व नष्ट करा हे पूर्ण होणार नाहीत , म्हणून हे चालू झाले आहे बाकी काही नाही , 100 वे वर्ष साजरे करत असताना अशा घटनांसाठी किती तयार होता हे काही ऐकिवात नाही , पण असे नोंदणी किंवा join rss सारखे कार्यक्रम 100 वर्ष चालूच होते तेव्हा नाही पण अचानक जाग आल्यासारखे आताच कस काय आठवण आली काही कळत नाही बुवा, अशी बंदी वैगेरे संघासाठी नवीन नाही ,

In reply to by समाधान राऊत

समाधान राऊत 25/10/2025 - 18:22
भाजप आणि तत्सम विचारसरणीला हरवायचे असेल तर मुळावर घाव घालायचे हे एक कारण असू शकते म्हणून नवीन टार्गेट सेट केले असावे बहुतेक ,

In reply to by समाधान राऊत

अभ्या.. 25/10/2025 - 18:41
सोबत सार्वभौमत्व नष्ट करा
कुणाचे सार्वभौमत्व राउतसाहेब? कोण नष्ट करतंय? कसे? आणि नोंदणी कसली? नोंदणी तर नसते ना संघात? जॉइन एबीव्हीपी असे स्टीकर/पोस्टर्स्/वॉलपेन्टिंग बघितलेले आहेत कित्येक वर्षे. स्वयंसेवक संघाची कधी नाही पाहिली.

In reply to by अभ्या..

समाधान राऊत 25/10/2025 - 23:57
एखाद्या विशिष्ट भागाला स्वातंत्र्य देशाचा दर्जा द्या किंवा इतर देशाच्या घशात घाला म्हणून म्हणून चालू असलेली धडपड सर्वश्रुत आहेत , हे फक्त काश्मीर साठी लागू होत नाही , देशाच्या इतर भागात मुस्लिम तसेच व्यतिरिक्त संघटना सुद्धा अश्याच मागण्या जोर धरत असतात , मिनी पाकिस्तान शब्द वापरत असताना , सार्वभौमत्व सारखे शब्द शब्दकोशातून नाहीसे करावे लागतात . नोंदणी म्हणजे सर्टिफिकेशन ही संकल्पना इथे नाही , ज्यांना शाखेमध्ये जायच आहे परंतु कसे ते माहिती नाही त्यासाठी जॉइन आरएसएस हा उपक्रम / संकल्पना आहे , जो येईल त्याला बरोबर माहिती देणे , पटले तर शाखेत येईल अथवा नाही , जॉइन आरएसएस ही संकल्पना एखाद्या दिशा दर्शक फलकाप्रमाणे आहे , पुढे शाळा आहे , खड्डा आहे , विहिर आहे , मंदिर आहे वैगेरे , जायचे किंवा नाही हे ज्याने त्याने ठरवावे ,

आग्या१९९० 25/10/2025 - 11:37
संघाला आपल्या मर्यादांची जाणीव करून दिली हे योग्य केले. न केलेल्या कार्याचे श्रेय घेऊन हजार वर्ष संघटना टिकवून ठेऊ शकाल. उघडपणे आपले मनसुबे पूर्ण कराल तर संघटना वर्षभरात नष्ट होईल.

अर्धवटराव 31/10/2025 - 09:13
आंबेडकरी चळवळ संघाला टक्कर देणार ? ते ही बौद्ध स्वयंसेवक संघ स्थापुन ? =) =) आजवर दलीतांना नीट न्याय देऊ शकली नाहि, बौद्धेतर दलीतांना आपलसं करु शकली नाहि, ति आंबेडकरी चळवळ पॅन इण्डीया पातळीवर संघाला पर्याय उभा करणार ? संघाला पर्याय म्हणुन एक ते सेवादल आहे.. होतं म्हणायला हवं खरं तर. समाजवादाचा बाजार मांडणार्‍यांनी पार ऐसीतैसी केली त्याची. काँग्रेससारख्या प्रचंड जनाधार असलेल्या पक्षाला घराणेशाहीच्या दावणीला बांधुन एकतर त्या सेवादलाची राजकीय शक्ती क्षीण केली. वरतुन ममता, पवार साहेबांसारख्यांना पक्षाबाहेर फेकुन वर त्यांची ससेहोलपट केली.. आणि त्यांचा सामाजीक विचार रुजु द्यायला त्यांना उसंतच दिली नाहि. संघाच्या धार्मीक+सांस्कृतीक राष्ट्रवादाला वैचारीक भुमीकेतुन आव्हान द्यायला जो सांस्कृतीक समाजवाद आकाराला यायला हवा होता त्याला तर केराची टोपली दाखवली. अण्णा हजारे आणि तत्सम मंडळींनी सामाजीक उत्तरदायीत्वाचं भान असलेलं स्वच्छ राजकीय चारित्र्याचं बीजारोपण करतो म्हटलं तर ते व्यवस्थीत डेव्हलप होण्याअगोदर त्याची फळ ओरपण्याचा हावरटपणा केला दिल्लीकरांनी. साम्यवादी विचारधारेबाबत तर न बोललेलच. चांगला दिवस उगवला असताना मुद्दाम अंधार करुन दिवे विकायचे धंदे यांचे. ही सर्व पापं करुन वर सर्वजण संघाला आवर घालण्याची पोपटपंची करायला मोकळे. म्हणुनच संघाचं फावतं म्हणा.

In reply to by युयुत्सु

स्वधर्म 03/11/2025 - 16:30
माझ्या मते केरळ हे एक उत्तम राज्य आहे. त्यांची अर्थव्यवस्था महाराष्ट्रापेक्षा लहान असेल कदाचित पण शिक्षण, आरोग्य, कमी भ्रष्टाचार इ. गोष्टींमुळे लोकांचे जीवनमान, आनंद निर्देशांक नक्कीच वर असावा. उत्तरेतील कोणत्याही राज्यात राहण्यापेक्षा केरळमध्ये राहण्याचा अनुभव खूप म्हणजे खूपच चांगला आहे.
लेखनविषय:
समरसतेची ऐशी-तैशी =========== --राजीव उपाध्ये गेल्या काही आठवड्यातल्या बातम्या जर व्यवस्थित समजाऊन घेतल्या तर काही ठळक गोष्टी लक्षात येतात - संघाने आजवर सोडलेल्या पुड्यांपैकी ’समरसतेच्या’ पुडीला छानपैकी चुना लागलेला आहे. संघाच्या शंभरीच्या निमित्ताने जो उन्माद बाहेर पडला त्यात एक गोष्ट परत-परत उगाळली गेली, ती म्हणजे संघ बदलला पण टीकाकार तिथेच आहेत. हा उन्माद संघाच्या दिशाभूल करण्याच्या रणनीतीला साजेसाच आहे. पण एक लक्षात घेतले पाहिजे की उन्माद त्या व्यक्तीला/समूहाला नेहेमी बेसावध ठेवतो.

विशेष व्यक्तींची लैंगिकता ह्यावर डॉ. सचिन नगरकर सरांचं व्याख्यान

मार्गी ·

गामा पैलवान 11/10/2025 - 19:53
मार्गी, आवेग नियंत्रित करायची सवय असणे हाच खरा सुसंस्कृतपणा म्हणायला हवा. त्या अर्थाने 'विशेष' मुले/माणसे सुसंस्कृतच आहेत. कोणावर कसला प्रसंग येतो याची कल्पनाही करणं अशक्य आहे. श्री. तुषार नातूंनी इथे दिलीप नावाच्या एखा 'विशेष' व्यक्तीसंबंधी त्यांचा एक अनुभव लिहिला आहे ( भाग क्रमांक ७५ ) : https://tusharnatu2013.blogspot.com/2013/03/blog-post_5236.html दिलीप सुसंस्कृत नाही म्हणावं तर त्याची आई सुसंस्कृत म्हणावी का ? आणि मग तिचं शरीर ओरबाडणारा सिनियर सुसंस्कृत समजावा का ? कशाचा कशाला पत्ता लागंत नाही. काहीतरी खटकतंय, पण नेमका प्रश्न विचारता येत नाहीये. 'विशेष' व्यक्तीच्या लैंगिक गरजाही 'विशेष' असतात इतकंच म्हणू शकतो मी या घडीस. आ.न., -गा.पै.

मार्गी 12/10/2025 - 20:53
सर्वांना धन्यवाद! @ गामा पैलवान जी, ओहह. खूप वेगळी आणि सुन्न करणारी गोष्ट. तुम्ही शेवटी विचारलेला प्रश्न सार्थक आहे.

गामा पैलवान 11/10/2025 - 19:53
मार्गी, आवेग नियंत्रित करायची सवय असणे हाच खरा सुसंस्कृतपणा म्हणायला हवा. त्या अर्थाने 'विशेष' मुले/माणसे सुसंस्कृतच आहेत. कोणावर कसला प्रसंग येतो याची कल्पनाही करणं अशक्य आहे. श्री. तुषार नातूंनी इथे दिलीप नावाच्या एखा 'विशेष' व्यक्तीसंबंधी त्यांचा एक अनुभव लिहिला आहे ( भाग क्रमांक ७५ ) : https://tusharnatu2013.blogspot.com/2013/03/blog-post_5236.html दिलीप सुसंस्कृत नाही म्हणावं तर त्याची आई सुसंस्कृत म्हणावी का ? आणि मग तिचं शरीर ओरबाडणारा सिनियर सुसंस्कृत समजावा का ? कशाचा कशाला पत्ता लागंत नाही. काहीतरी खटकतंय, पण नेमका प्रश्न विचारता येत नाहीये. 'विशेष' व्यक्तीच्या लैंगिक गरजाही 'विशेष' असतात इतकंच म्हणू शकतो मी या घडीस. आ.न., -गा.पै.

मार्गी 12/10/2025 - 20:53
सर्वांना धन्यवाद! @ गामा पैलवान जी, ओहह. खूप वेगळी आणि सुन्न करणारी गोष्ट. तुम्ही शेवटी विचारलेला प्रश्न सार्थक आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विशेष व्यक्तींची लैंगिकता ह्यावर डॉ. सचिन नगरकर सरांचं व्याख्यान अतिशय आवश्यक विषयावर मोलाचं मार्गदर्शन ✪ लैंगिकता- आईच्या पोटात असल्यापासून ते मृत्युपर्यंत ✪ वी.स. पा. गे. समूहाची गोष्ट ✪ "सा. सू. आणि सू. न.!” ✪ “हम कुत्ते के लिए इतना करते हैं, बच्चे के लिए नही?” ✪ कार्यशाळेत रडणारा बाबा ✪ गरज स्वीकाराची व अप्रोप्रिएशनची ✪ ६५% इंटरनेट पॉर्नसाठी वापरलं जातं ✪ पाळी अडचण नाही, ती आली नाही तर अडचण ✪ संवेदनशीलता, सोबत आणि सपोर्ट सिस्टीम हवी ✪ प्रश्नांवर उपायही आहेत! नमस्कार. आज १० ऑक्टोबर- मानसिक आरोग्य जागरूकता दिवस. नुकतंच डॉ.

माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष

विवेकपटाईत ·

शाम भागवत 30/09/2025 - 16:59
https://youtu.be/bSdo96LusOY?si=mbhUVpizpfht7P5Q संघाबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केलंय. तेही संघाशी संबंधीत नसलेल्या महाराष्ट्र टाइम्समधल्या माणसाने.

In reply to by शाम भागवत

न राज्यं न च राजाS सीत् न द्ण्ड्यो न च द्ण्डिकः धर्मेणैव प्रजा: सर्वा: रक्षन्ति स्म प्रस्परम ! शासनयंत्रणा नाही, शासक नाही, कोणी अपराधी नाही, शिक्षा करणाराही कोणी नाही, धर्मानेच सर्व लोक परस्परांचे रक्षण करतील, ही महाभारतातील आदिम साम्यवादी कल्पना. अर्थात अशा कल्पनेने काही काळ मनोरंजनही होईल. परंतु समाज परिवर्तनाची प्रेरणा मिळणार नाही. ( झोत ) आपण कायम ज्या 'गोबरयुगा'ची कल्पना करतो त्याची पायाभरणी म्हणता येईल ती शंभरवर्षापूर्वी झाली आणि त्याचे दुष्परिणाम आज आपण पाहात आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक खेळाच्या, व्यायामाच्या, माध्यमातून तरुणांना गोळा करतात. काही तरुण व्यायाम, खेळ यासाठी येतात आणि हळुहळु यांना धर्म अभिमानाचे (आपोआप धर्मद्वेश सुरु होतो) धडे देणे सुरु होते. धर्माभिमान उभा करता करता, धर्मद्वेष चिंतन शिबिरातून तरुणांना मिळायला लागतात. 'भगवा ध्वज हाच राष्ट्रीय धव्ज, हिंदुस्थान हिंदूंचा आणि एकचालकानुवर्तित्व तत्वांची संघाच्या बौद्धि कात पुनराव्रुत्ती होत असे. शिस्त आणि संघटनेसाठी जर्मनी, इटली, यांचे आदर्श असत. एखाद्या वेळी चवबदल म्हणूण हिंदूंचा उज्ज्वल गतेहितिहास, लोकशाही, संस्थापद्धतीची चेष्टा आणि कॉंग्रेसचा अधिक्षेप या सामग्रीवरच संघाची बौद्धिक आणि संघटनात्माक उभारणी झाली होती' असे अनुभव अनुभव संघात अनेक वर्ष घालवलेल्या स्वयंसेवकांनी नमुद करुन ठेवलेले आहेत. (संघातले दिवस् स.ह.देशपांडे- मौज दिवाळी अंक १९७४) झोत. रावसाहेब कसबे, पृ.क्र. ३७ आज शंभरवर्षानंतरही संघाच्या धोरणात फार बदल झालेला नाही. हिंदू संघटनाच्या नावाखाली भाजपला मदत करणे आणि कॉंग्रेस सहित इतर पक्षांचा द्वेष, मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम ही संघटना आता छुप्या मार्गाने करतांना दिसते, गाय गोबर संस्क्रुतीवर प्रेम दाखवतांना त्यापोटी इतरांचा द्वेष शिकवणारी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहता येते. राष्ट्रीय स्व्यंसेवक संघाच्या जन्माचा विचार पाहता ब्रिटीश भारतात वर्गीय शोषण होत होते. सर्व सत्ता केंद्रे ही उच्च वर्णियांच्या हाती होती, स्वातंत्र्यांनंतरही, ही शोषण सत्ता व्यवस्था आणि वर्गीय व्यवस्था आपल्या हाती कशी राहील याची काळजी त्यांना पडली होती. सरंजामदार आणि नवीन भांडवलदारांना हाताशी धरुन ते संघाला जमले होते, तशी भारतीय स्वातंत्र्य चळवळ हीच त्यांच्या मार्गातील अडसर होती. स्वातंत्र्योत्तर भारताची राज्यघटना ही संसदीय लोकशाहीवर उभी राहणार होती अशा वेळी तेव्हा सत्ता आणि वर्चस्व शक्य नव्हते. बहुजन समाज जागृत होत होता. १९०९ व १९१९ च्या कायद्यामुळे लोकशाही विचारांनी डोके वर काढले होते. टीळकांच्या निधनामुळे काँग्रेसवरील हिंदुत्ववाद्यांची पकड सैल झाली होती. म.गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीत मुस्लीम, अस्पृश्य यांनाही सहभागी करुन घेतले होते. म. गांधीच्या उदारमतवादी धोरणामुळे लोकशाहीचा विचार रुजेल ही भिती होती. म.गांधीजींच्या मुळेच संघाचा जहालवाद फोफावला नाही. म. गांधीचा द्वेष असा सहजा सहजी संघाच्या मनात आलेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्य चळवळीपासून दूर का राहिला. राजकारणापासून अलिप्त का राहिला तर, राजकारणातून सत्ता नको तर, वर्चस्व असले पाहिजे, दबाव गट असला पाहिजे याच हेतुने संघाची स्थापना झालेली दिसते. आज शंभर वर्षानंतरही त्यांच्या धोरणात विविध धर्म एकता,आधुनिक विचार, विज्ञान, प्रगती, डोळसपणा, वैश्विक भाव दिसत नाही त्याची कारणे सहज शोधली तर सहज सापडतील. अशा संघटनापासून सावधान राहिलं पाहिजे इतकंच. एवढे बोलून दोन शब्द संपवतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाम भागवत 12/10/2025 - 15:17
अगदी. अगदी. सावध राहिलंच पाहिजें. पण संघविरोधी लोकं एवढा प्रयत्न करत असूनही त्यांची संख्या कमी का होते आहे? बऱयाच वेळेस बंदी घातली. अर्धी चड्डी म्हणून हिणवलं. केंद्र व राज्य सरकार हातात असतानाचे हे सगळे प्रयत्न करून झाले. आता हातात सरकार नाही तर लोकांना सावध करून, सावध लोकांची संख्या कशी वाढवणार असा प्रश्न आहे हो. मोहन भागवत आल्यावर संघ बराच बदलला म्हणतात. पण संघविरोधी लोकींनी संघाला विरोध करण्याचे मार्ग बदलले का? जर नसतील बदलले तर मग संघविरोधी राजकारणाला यश कसं येणार? संघ संपणारच हा आदर्शवाद असेल तर माझी काहीच हरकत नाही. एवढं गोड बोलून थांबतो.

In reply to by शाम भागवत

युयुत्सु 12/10/2025 - 16:37
श्री० शाम भागवत ज्या क्षणी काँग्रेस आणि इतर पक्ष आपले आत्मपरिक्षण/शोधन करून पुनर्बांधणी करतील त्या़क्षणी संघप्रेमाला ओहोटी लागेल. तुम्हाला बेल कर्व्हचा नियम्/परिणाम ठाऊक आहे का? अविवेकी लोकांची संख्या विवेकी लोकांच्या संख्येपेक्षा नेहेमीच जास्त असते कारण निसर्ग क्षमतांचे वाटप समान करत नाही. अविवेकी/अडाणी लोकांना समूहात नेहेमीच सुरक्षित वाटते. समूहात जोपर्यंत गरजा भागतात तो पर्यंत समूह एकसंध राहतो. संघात राहून भ्रमनिरास झालेल्यांची संख्या थोडी नाही. ही संख्यापण कमी होण्याची लक्षणे नाहीत. ज्या प्रश्नांकडे संघ जाणून-बुजून डोळेझाक करतो ते संघाबद्दल भ्रमनिरास आणि संघाचा पराभव करण्यास पुरेसे आहेत. त्यामुळे संघ संपणार नाही हा उन्मादच शेवटी केव्हा तरी घात करेल हे नक्की...

In reply to by युयुत्सु

शाम भागवत 12/10/2025 - 20:37
उपजे ते नाशे. इतके सोपे आहे ते तत्वज्ञान. पण त्यात जो आपले ममत्व किवा राग/द्वेष घालतो त्याला त्रास होतो. त्यामुळे मी सतत फक्त वस्तूस्थिती मांडतोय. त्यात काही चुकत असेल तर सांगा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 05/01/2026 - 19:38
मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम ही संघटना आता छुप्या मार्गाने करतांना दिसते मी माझ्या लहानपणी संघाच्या शाखेत रोज जात असे. त्या नंतर ही मला त्यांच्या बद्धल आस्था होती. अनेक संघ कार्यकर्त्यांचे उल्लेखनिय काम मला माहित अहे. तुम्ही जे मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम म्हणत आहात ना, त्याच्या अगदी उलटे आजच्या काळात दिसते. श्री. मोहन भागवत यांची विधाने पहाला तर ते हिंदुंच्या भल्यासाठी आहेत असे वाटत नाही. त्यांची विधाने पाहिली असता ती हिंदू संघटना राहिली आहे का? असा प्रश्न पडतो! माझ्या वाचनात त्यांची आलेली त्यांची काही विधाने खाली देत आहे. १] मुसलमानों के बिना हिंदुत्व भी नही बचेगा| २]मुसलमानों के बिना हिंदू राष्ट्र नही| ३]आरक्षण को संघ का पेहला से समर्थन है ,सदा रहेगा, जबतक उस आरक्षण के लाभार्थीं को ये लगता नही इसकी आवशकता नही, ये भेद समाप्त हो गया हम अब अपने बलबुते खडे रहेंगे,ये दुसरे किसी को दो ये ऐसा जबतक उनको लगता नही हम उसके समर्थन मे रहेंगे| ४] जब से इस्लाम भारत में आया उस दिन से इस्लाम यहा है और रहेगा! इस्लाम नही रहेगा, ये सोचने वाला हिंन्दू सोच का नही है! ५] मुसलमानो के बिना हिंदुत्व नही| ६] हम कहेंगे कि मुसलमान नही चाहिए तो हिंदुत्व भी नही बचेगा| ७] हिंदुत्व में मुसलमान पराए नही| ८] हर मस्जिद मे शिवलिंग की तलाश क्यो? ९] मंदिरो को लेकर अब कोई आंदोलन नही करेगा संघ| १०] पेहले दिन इस्लाम भारत आया तबसे आजतक इस्लाम यहा है और रहेगा,इस्लाम नही रहेगा ऐसे सोचने वाला हिंदू सोच का नही| ११] परिवार के अंदर बच्चों से बातचीत से रोका जा सकता है लव जिहाद| १२] ब्राह्मणों की बेटी दलितों के घर ब्याहने से मिटेगा जातिवाद| १३] परशुराम जी "बढई / लोहार समाज के लक्कड हारे थे वो हमेशा अपने पास फरसा कुल्हाडी रखते थे वो कोई ब्राह्मण पुत्र नही थे|[ हे विधान सत्य आहे का? ते मला पडताळता आलेले नाही.] १४] उठसूट कोणत्याही प्रर्थनास्थळांच्या खाली हिंदू मंदिरं असल्याचा दावा करणं योग्य नाही. राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणे चूक आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 05/01/2026 - 20:16
हा.हा.हा... मग मोदी संघाचे ना? त्यांनी कोट्यावधी रुपये मुसलमानांसाठी का खर्च केले? कढी भात खायला? बरं ते जी दरवर्षी चादर चढवतात तो तर जिहादी आहे नै का? खरंच ते जर हिंदूत्ववादी असते तर ही घृणास्पद प्रथा त्यांनी ताबडतोब बंद केली असती ना? [ एका अंध भक्ताने ती चादर भगव्या रंगाची आहे असे मला सांगुन मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता.] मोदींनी नक्की किती हजार कोटी रुपये मुस्लिम योजनांवर खर्च केले? तो आकडा शोधणे कठीण आहे म्हणतात! आनंद रंगनाथन म्हणतात की जे मोदींनी मुसलमानांसाठी केले ते हिंदुंच्यासाठी देखील केले नाही. संदर्भः Modi Done More For Muslims Than Hindus" Anand Ranganathan “PM Modi Has Done More For Muslims Than Hindus” - Anand Ranganathan Dr Anand Ranganathan Podcast : BJP AND Congress | PM Modi | Hindu Discrimination | Hindu-Muslim मला संघ कधीही मुस्लिम द्वेष्टा असल्याचे कोणताच चष्मा न लावता दिसलेले नाही. ज्यांना खरंच देशात हिंदूची स्थिती नक्की काय आहे? हे तथ्या सकट जाणुन घ्यायचे असेल तर आनंद रंगनाथन यांचे हिंदूराष्ट्रातील हिंदू हे मराठीत उपलब्ध असलेले पुस्तक जरुर वाचावे असे मी सुचवतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]

स्वधर्म 30/09/2025 - 17:34
संघ ही नोंदणीकृत संस्था आहे का? पटाईतजी, या एका प्रश्नाबाबत लोकांच्या मनात फार गोंधळ आहे. कृपया आपण माहिती देऊन तो दूर करावा. उपप्रश्नः १. संघाच्या स्वयंसेवकाला काही ओळखपत्र, सभासद क्र. असे काही असते का? २. संघाचे पैशाचे व्यवहार सरकारला, आयकर विभागाला दाखवले जातात का? त्याचे ऑडीट होते का? लोकांना व देणगीदारांसाठी त्याचा हिशोब प्रसिध्द केला जातो का? नोंदणीकॄत संस्था असेले तर वरील दोन्ही होत असणार. आपण आता रिसर्च केलाच आहे, तर वरीलप्रमाणे नोंदणी आहे का या मुख्य व उपप्रश्नांची उत्तरे मिळाली तर लोकांच्या शंकांचे निरसन होईल.

In reply to by स्वधर्म

समाधान राऊत 01/10/2025 - 15:57
1. संघ ही संस्थाच नाही, नोंदणी करण्याचा प्रश्नच येत नाही , 2.संघामध्ये ओळखपत्र वैगेरे काही दिले जात नाही , खूप खूप तर वर्ग असताना ओळख व्यवस्था म्हणून तात्पुरते ओळख पत्र या काही वर्षात देऊ लागले आहेत , वर्ग पूर्ण झाला की ते जमा करून घेतात , ही पद्धत संपूर्ण भारत भर असेलच असे नाही , नवीन छोटेखानी प्रयोग फक्त काही ठिकाणी झाले 3. संघामध्ये फक्त वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला भगव्या ध्वजासमोर समर्पण म्हणून काही निधी स्व ईच्छेनुसार निधी जमा केले जातो , आणि ह्या निधीमधूनच वर्षभराचा सर्व खर्च केला जातो . पुन्हा समर्पण गोळा केले जात नाही . ह्याचा हिशोब संघ कार्यालयात ठेवला जातो , कोणीही स्वयंसेवक हा हिशोब पाहू शकतो , परंतु सहसा कोणताही स्वयंसेवक हा हिशोब पाहत किंवा विचारत नाही , तेवढा विश्वास तेथे ठेवलेला असतो . याचे अंतर्गत ऑडिट होत असते . फक्त राम मंदिराच्या वेळी संघाने समाजातून निधी गोळा केला होता , ते ही मंदिर समितीच्या अध्यक्षतेखाली , तो सुद्धा हिशोब संघ देऊ करतो/ त्या वेळी दिला . परंतु ज्यांनी एक रुपया सुद्धा राम मंदिरासाठी दिला नाही ते हिंदू बांधव देणगीचा हिशोब मागतात .राम मंदिरावरच आणि रामा वरतीच प्रश्न चिन्ह निर्माण आपले हिंदू बांधव करत , आहेत हे खेदाने नमूद करतो.

In reply to by समाधान राऊत

स्वधर्म 02/10/2025 - 16:25
श्री पटाईत काकांनी काही उत्तरे दिली नाहीत. तुंम्ही दिलीत, हरकत नाही. त्याबद्दल धन्यवाद. आपण संघाकडे पाहताना एक विशिष्ट दृष्टीकोन ठेवून उत्तरे दिली आहेत. तथापि, या दिलेल्या माहितीकडे एका अपरिचिताचा पर्यायी दृष्टीकोन ठेवूनही पाहता येते. >> 1. संघ ही संस्थाच नाही, नोंदणी करण्याचा प्रश्नच येत नाही मग संघ हे काय आहे? '२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.' असे पटाईत काका यांनी लिहिले आहे. याचा अर्थ लाखाहून जास्त स्वयंसेवक तर आहेतच. एवढे मोठे संगठन नोंदणी न करता चालवावे याचे कारण काय? >> 2.संघामध्ये ओळखपत्र वैगेरे काही दिले जात नाही नोंदणी नाही, सभासदत्व नाही, ओळखपत्र नाही. म्हणजे जवळजवळ भूमीगत संघटना असल्यासारखेच झाले. हे खरोखरच असे का चालवतात हा प्रश्न पडतो. समजा कोणी सभासदाने संघाच्या वतीने काही बेकायदेशीर काम केले, तर त्याच्यापासून संघाला हवे तेंव्हा वेगळे दाखवता येऊ शकते व जर चांगले काम केले तर संघाचा संबंध दाखवता येतो. हे कितपत पारदर्शक आहे असे आपणांस वाटते? >> 3. संघामध्ये फक्त वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला भगव्या ध्वजासमोर समर्पण म्हणून काही निधी स्व ईच्छेनुसार निधी जमा केले जातो हा निधी असा कितीसा असणार? काही माहिती खुली करण्यात आली आहे का? एवढ्या अल्प निधीमध्ये फक्त २०२५ या एका वर्षात ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे घेतली असा दावा करण्यात आला आहे. एक शिबीर घ्यायचं तर केवढा निधी लागेल? हे काम चांगलेच आहे व त्यासाठी संघाने कितीही पैसे गोळा करायला कोणाचाच आक्षेप असायचे कारण नाही, फक्त संस्थेची नोंदणी नसल्याने धर्मादाय आयुक्त, आयकर विभाग व सरकारच्या सर्व संस्था संघाला काहीही विचारू शकत नाहीत. एखादी साधी चार माणसांची संस्था काढली तरी केवढे नियम पाळावे लागतात, हिशोब ठेवावे लागतात व मुख्य म्हणजे जे कराल त्याची जबाबदारी संस्थेच्या पदाधिकार्‍यांना घ्यावीच लागते. संस्थेची व सभासदांची नोंदणीच न केल्यामुळे संघाला हे काहीच लागू होत नाही. त्यामुळे देशातील यंत्रणेला तिथे कसलाच प्रवेश नाही. संघ ही एक राष्ट्रप्रेमी संघटना आहे, तर देशाचे कायदे पाळायच्या कक्षेतच येऊ नये अशा प्रकारे ही संस्था का चालविली जाते हे आपण सांगू शकाल का? आपल्यासारख्या संघाबद्दल अभ्यास असणार्‍या व्यक्तीकडून नीट माहिती घेण्यासाठी प्रश्न विचारले आहेत, कृपया गैरसमज नसावा.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत 08/10/2025 - 11:54
आरएसएस ही पंजीकृत संस्था नसली तरी ही Audited Reports & Annual Activities RSS khud registered nahi hai, lekin uski Akhil Bharatiya Pratinidhi Sabha (ABPS) har saal ek Annual Report publish karti hai इत्यादि इत्यादि.

संघाची स्तुती संघाचे लोक सोडून कुणीही करत नाही, संघाचे लोक काम करताना संघाच्याच लोकाना दिसतात इतरांना नाही, स्वातंत्र्यलढ्यात संघाने सहभाग का घेतला नाही? हे कुणीही सांगत नाही, संघाचे लोक टाईट इस्त्रीचे कपडे घालून मदतीला जातात नि तसेच टाईट इस्त्रीचे कपडे घालून घरी येतात, (फोटो काढून), राबून राबून पांढरा शर्ट चिखलाचा झालेला, घामेघाम झालेला संघ कार्यकर्ता कधीही दिसलेला नाही दिसणारही नाही, संघातील काकांची मुले ख्रिस्ती देशात तसेच अरबी मुस्लिम देशात जाऊन डॉलर नी दिनार कमावीत असतात पण तेच काका इथे हिंदूंच्या रक्षणासाठी बहुजनांच्या मुलाना “दंडप्रहार” शिकवत असतात. थोडक्यात संघ ही समाजाला काहीही फायदा न देणारी तसेच उपद्रवही न देणारी संघटना आहे. सामान्य माणसाने संघा पासून आपली मुले कशी दूर ठेवता येतील हे पाहावे. १०० वर्षे पूर्ण करूनही सांगण्यासारखं काहीही न केलेली संघटना म्हणजे आरएसएस!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

समाधान राऊत 01/10/2025 - 15:33
मलाही संघाबद्दल जास्त काही माहिती नाही परंतु शाखेत न जाता त्याच्याबद्दल काहीच माहिती नसताना टिप्पणी करणे जास्त सोपे असे दिसते . संघाचे स्वंयसेवक केलेल्या कामाचा गाजावाजा करत नाहीत , जे करतात ते सोशल मीडिया वापराने आणि account trp वयक्तिक जास्त करतात , संघ बामनांचा आहे ह्या मिथ्या गोष्टी आहेत, कित्येक प्रचारक ब्राह्मणच आहेत , ज्यांनी स्वतःचे आयुष्य देव देश धर्म ह्या गोष्टी साठी वाहून घेतले. तुमच्या म्हणण्यानुसार संघाचा स्वयंसेवक फक्त दुसऱ्या संघी माणसाला दिसतो , तुम्हाला दिसत नाही , तर तो घामाने भिजला आहे किंवा नाही हे तुम्हाला कसे कळणार . जरी काकांचा मुलगा अरबी देशात गेला असला तरी तो दंड प्रहार वैगेरे शिकला आहे फक्त बहुजन मुलांना शिकवता हे मिथ्या पसरवू नका , आणि तसेही बहुजनांच्या मुलांना अरब देशात जायला संघ अडवत नाही, वयक्तिक आयुष्यात संघ किमान गरज असेल तर मदत करते , दखल देत नाही. संघाने बरेच लहान मोठे कार्यकर्ते देशाला दिले आहेत हे विसरू नका. स्वातंत्र्य लढ्यातील संघाचे योगदान असे पुस्तक ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे , एकदा वाचा.

In reply to by समाधान राऊत

परंतु शाखेत न जाता
संघाच्या शाखेत जाऊन एक दोन वर्ग करून, संघाच्या लोकांचे खरे चेहरे नी संघाचा खरा चेहरा पाहून मगच बोलतो आहे, “विशिष्ट” लोकांनी “विशिष्ट” लोकांसाठी बनवलेली संघटना एस संघा बद्दल म्हणता येते, संघाचा छुपा अजेंडा भयानक आहे, संघाच्या वरगांमध्ये काही विशिष्ट कुजबुजे महापुरुषांची बदनामी करण्यासाठी सोडलेले असतात, गांधी, नेहरू, नी अनेक स्वातंत्र्यविरुद्ध नको नको ते बोलले जाते, आपण स्वत स्वातंत्र्यलढ्यात काय दिवे लावले ह्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत, तुमची मुले संघात जाऊन भडकलेल्या माथ्याची होतात, संघात जे काका लोक जातात त्यांच्या मुला बाळाना, नातेवाईकांना ते तिथे आणत नाहीत, त्यांची मुले शिकून सावरून विदेशात पळ काढतात, पण बहुजनांची मुले इथे भडकलेली टाळकी घेऊन फिरतात, मागेच भय्याजी जोशी ह्या संघी माजी अध्यक्षाने महाराष्ट्रात मराठी बोलायची गरज नाही असे मराठी द्वेष्टे विधान केले होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 03/10/2025 - 10:44
अरे जाऊ‌दे!कोणाला सांगतो.. संघाचा अनुभव घेऊन त्यापासून दूर झालेल्यांचा १०१ कोटींचा एक मोठा ग्रुप होईल. संघातील जनांचे महिलांविषयक संकुचित वृत्ती पाहून मीही दूर झाले.शाखा चालवली,दुर्गा वाहिनीचे शिबिरही केले पण महिलांवर कर्मकांडाचे खुप मोठे ओझे असावे या मतातून ते लवकर बाहेर पडणार नाहीत. माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याने‌ कोणत्याच संघटना,विचारसरणीचा भाग होऊ नये,freedom हेच खरे आयुष्य आहे.

In reply to by Bhakti

संघातील जनांचे महिलांविषयक संकुचित वृत्ती पाहून मीही दूर झाले. खरे आहे ताई, संघी लोकांना बहुजनांच्या मुली शिकलेल्या आजीबात सहन होत नाहीत. माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याने‌ कोणत्याच संघटना,विचारसरणीचा भाग होऊ नये,freedom हेच खरे आयुष्य आहे. क्या बात! एकदम खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत 08/10/2025 - 12:00
डोळ्यांवर द्वेष आणि अंधाराचा चष्मा लागला असेल तर मध्यानाचा सूर्य दिसणार नाही. तसेच तुम्हाला संघाचे कार्य दिसू शकत नाही. बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले. गांधी आणि आंबेडकरांनी संघाची प्रशंसा केली. मुलांनी संघात जाण्याचे अनेक फायदे असतात. 1. सकाळी लवकर उठण्याची सवय लागते. 2. अनुशासन शिकतात. 3 शारीरिक व्यायाम होतो. 4. भाषा शुद्ध होते. 5. लोकांशी संपर्क वाढतो. 6. संघात जाणारा तरुण कधीच बेरोजगार राहणार नाही. 7. रस्त्यावर भाजी लावणारा असो एलआयसी अजेंट सर्वांचा धंधा वाढतो.

In reply to by विवेकपटाईत

आग्या१९९० 08/10/2025 - 14:02
बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले.
शाबास! उठता बसता नेहरूंना नावं ठेवणाऱ्या संघाला आज त्यांचे सर्टिफिकेट घ्यावे लागते.

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे 10/10/2025 - 10:32
छे हो संघाला सर्टिफिकेट ची मुळीच गरज नाही नेहरू घराण्याच्या गुलामांना त्यांच्या सर्टिफिकेट शिवाय खात्री पटणार नाही म्हणून

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 10/10/2025 - 19:54
पण इतका आटापिटा का पटवून द्यायचा? हांगाश्शी तेच मी इतके दिवस सांगतोय खांद्याखाली बळकट असणाऱ्या माणसांना कशाला समजावून देताय? पालथ्या घड्यावर पाणी

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० 10/10/2025 - 19:41
गांधी, नेहरूंची निंदा करणे हा एक प्रकारचा " उद्योगच " आहे. हा " उद्योग " नोंदणी न केल्याने सर्वसामान्यांना माहीत नाही.

In reply to by विवेकपटाईत

अभ्या.. 11/10/2025 - 22:45
बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले.
हा आयडी तर परत परत सांगूनही खोटेपण पसरवण्याचे काही थांबवत नाही. संघाला जे काही श्रेय त्यांच्या सेवाकार्यातून मिळाले आहे ते असल्या काहीही फेकणार्‍या अतिउत्साही व्हाटसपअंकलमुळे वाया चालले आहे. १९६२ च्या चीन-भारत युद्धामुळे, १९६३ च्या परेडमध्ये लष्करी उपस्थिती कमी करण्यात आली आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊ शकतील अशी मोठी "नागरी परेड" आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दिल्लीतील विविध संघटना आणि स्वयंसेवक गटांना अधिक सहभाग घेता आला. युद्धादरम्यान गटाच्या स्वयंसेवकांच्या कार्याची दखल घेऊन नेहरूंनी त्यांना परेडमध्ये सहभागी होण्यासाठी वैयक्तिकरित्या आमंत्रित केले होते असा आरएसएसचा बराच काळ दावा आहे. काही अहवालांवरून असे दिसून येते की या कार्यक्रमात सुमारे ३,००० ते ३,५०० आरएसएस स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात मार्च केला होता. तथापि, भारतीय संरक्षण मंत्रालयाकडे परेडमध्ये आरएसएसला अधिकृतपणे आमंत्रित केल्याची कोणतीही नोंद नाही. विशेष आमंत्रण नाही. अभिलेखागारातील नोंदी आणि लेखा असे सूचित करतात की आरएसएसला विशेष आमंत्रित करण्यात आले नव्हते तर त्यांनी नागरी गटांना सहभागी होण्यासाठी खुल्या आमंत्रणाचा फायदा घेतला. महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघाची तपासणी सुरू असल्याने, संघाला वैधता मिळवण्यासाठी हा प्रयत्न होता, असा युक्तिवाद इतिहासकार आणि पत्रकारांनी केला आहे. नेहरूंचे विधान. वृत्तांनुसार, नेहरूंनी २७ जानेवारी १९६३ रोजी संसदीय पक्षाला संबोधित करताना म्हटले होते की ते संघाला येण्यापासून रोखू शकत नाहीत, परंतु त्यांनी त्यांना कधीही विशेष आमंत्रित केले नव्हते नाही तर सरळ नाही म्हणावे पण गांधी पटेल नेहरुंचे व्हॅलिडेशन घेतल्याशिवाय संघाला जमत नाही आणि काही जमवता येत नाही हेच खरे. पण आता ह्या व्हाटसपआंकलना काहीही बोलण्यात अर्थ राहिला नाही कारण खुद्द पक्षानेच ह्या खोट्या घटनेला अधिकृत बनवण्यासाठी त्याचे पोस्ट तिकिट प्रकाशित केलेले आहे. चला, निदान ह्या कारणाने तरी बंद पडायला आलेल्या पोस्टात थोडीफार म्हातार्‍यांची वर्दळ होईल थोडे दिवस.

In reply to by अभ्या..

स्वधर्म 12/10/2025 - 02:58
त्याला संघ स्वयंसेवक व संघाचे समर्थक कधीही खोटे म्हणू शकत नाहीत. याचे कारण या चर्चेतच उघड झाले आहे. ते म्हणजे संघाचा मूळ संस्कारच असा आहे की प्रश्न विचारायचे नाहीत, चिकित्सा करायची नाही, सत्याचा शोध चुकूनही घ्यायचा नाही! त्यामुळे परंपरेने, धर्मग्रंथांनी व सर्वात महत्वाचे म्हणजे सरसंघचालकाने जे सांगितले, त्याच्या पलीकडचे काही म्हणजे काहीच स्विकारण्याची मानसिकता दिसत नाही.

In reply to by अभ्या..

युयुत्सु 12/10/2025 - 08:21
संघाला जे काही श्रेय त्यांच्या सेवाकार्यातून मिळाले आहे ते असल्या काहीही फेकणार्‍या अतिउत्साही व्हाटसपअंकलमुळे वाया चालले आहे. +++++++++++१ बेछूट आणि बेलगाम वक्तव्ये फक्त मंदबुद्धी लोकांना फसवू शकतात.

निपा 01/10/2025 - 17:59
शालेय जीवनात म्हणजे १९९५-२००० च्या सुमारास माझे अनेक मित्र संघात होते नागपुर ला. ते नेहमीच मुस्लिमांवर विनोद करायचे आणि महारांचा प्रचंड द्वेष करायचे. बरं हि मंडळी वेग वेगळ्या शाखेत होती. तरी त्यांचे विनोद आणि त्यांचा इतिहास हा सारखाच असायचा. आंबेडकर त्याकाळी तरी त्यांचा शत्रू न. १. आता हे विचार संघाचे कि त्यांचे स्वतःचे होते हे काही सांगता येत नाही . बाकी हि मुलं जवळपास सगळी ब्राह्मण ! हे कधी शिव्या द्याचे नाही. विनोद पण कमरेखालचे नसायचे . राष्ट्रीयता नसानसात नुसती ओसंडून वाहायची . म्हणजे बाकीचे देशभक्त नव्हते असे नाही, पण हि मंडळी दाखवून देण्यात समोर होती.

हम्म. "संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे" सामाजिक कार्य असेलही पण स्वातंत्र्यलढ्यात नावड्त्या विचार्सरणीच्या लोकांना बदनाम करण्याचे काम कुजबुज आघाडीतर्फे कोण करते? कुजबुज आघाडीची जागा आता वॉट्स-अ‍ॅपने घेतली आहे. १)सुभाषचंद्र बोसांवर नेहरू पाळत ठेउन होते. त्याही पुढे जाउन, नेहरूनी त्यांना बाजुला केले.. २)लालबहादुर शास्त्रींची हत्याच झाली.. ३)राहुल गांधींचे खरे नाव वेगळेच आहे. हजारो कोटींची मालमत्ता इटालीमध्ये आहे. ह्या अफवांचे जनक कोण होते/आहेत ?शाखेवर येणार्या तरूणांमध्ये काँग्रेसबद्दल/नेहरू गांधींबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली पाहिजे हा उद्देश नसतो का?स्व्तःच्या मुलांना युरोप्/अमेरिकेत सेटल करुन देउन बहुजन समाजातील लोकांना त्रिशुल घेउन 'जय श्रीराम' करायला लावणे हे निंदनीय आहे. ह्यांचा ईस्लाम/ख्रिश्चनद्वेष कधीतरी जाईल अशी वेडी अपेक्षा बाळगुन आमच्यासारखे अनेकजण होते. पण गेल्या काही वर्षात तो द्वेष पसरवण्याचे काम अधिक जोमाने होउ लागले असे दिसते. भाषणात "सगळे आमचेच.'..म्हणायचे आणी मागे द्वेष पसरवायचा. आता तो अनुपम खेरचा 'ताजमहल की तेजोमहल' असा चित्रपट येतोय. भारतातील किती लोकांची टाळकी फिरवण्यात हा चित्रपट यशस्वी होतो ते बघु.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

+१ संघ फक्त द्वेष पसरवण्याचे काम करतो, समाजोपयोगी काम संघाने कधीही केले नाही नी करणारही नाही.

विजुभाऊ 03/10/2025 - 11:26
मी विद्यार्थी परिषदेत जायचो त्या वेळेस संघाच आ आणि अभाविप चे काय नाते आहे असे विचारले तेंव्हा उत्तर मिळाले की थेट काहीच संबन्ध नाही. पण अभाविप मधील बरेच लोक संघात जातात. काही बरे केले की तो संघाचा कसा आहे आणि त्याच इसमाने काही वाईट केले की जबाबदाती नाकारायची हा संघाचा कातडीबचाऊपणा नेहमीचाच असतो.

In reply to by विजुभाऊ

स्वधर्म 03/10/2025 - 15:55
>> काही बरे केले की तो संघाचा कसा आहे आणि त्याच इसमाने काही वाईट केले की जबाबदाती नाकारायची हा संघाचा कातडीबचाऊपणा नेहमीचाच असतो. म्हणूनच वरती विचारले आहे की सभासद नोंदणी, ओळखपत्र दिले जात नाही याचे हे कारण आहे का? समाधान किंवा पटाईत काकांच्या उत्तराची वाट पहात आहे. तुंम्ही तर अनुभवच शेअर केलात.

शाम भागवत 03/10/2025 - 13:24
संघ इतका वाईट असून कसा काय मोठा होत जातोय काही कळत नाही. कॉंग्रेस व तिचे शिर्ष नेते इतके चांगले असूनही ती रसातळाला का जातीय काही कळत नाही. कलीयिग कलीयुग दुसरं काय म्हणणार? ;)

In reply to by शाम भागवत

संघ इतका वाईट असून कसा काय मोठा होत जातोय काही कळत नाही. वाईट शक्तीदेखील मोठ्या होत असतात! उदा, तालिबान.

In reply to by शाम भागवत

अभ्या.. 12/10/2025 - 18:04
बघा बाबा कोण मोट्ठे आहे ते. tsj बाकी प्रेस कॉन्फरन्सला महिलांना बोलावायचे नाही हा बालहट्ट पुरवला म्हणे मोठ्या दादाने. बरोबरच आहे म्हणा. एका बावळट गुरुजीने तेच म्हणलेले काही दिवसांपूर्वी. bg मला तर "सौदामिनी आधी कूंकू लाव" वाला कॅप्टन रणगाडेच आठवला तेंव्हा.

In reply to by शाम भागवत

अभ्या.. 13/10/2025 - 15:58
नका इतके गोड हसू. केविलवाणे दिसते आहे ते.. . आता सवयच झाली असेल तर हरकत नाही.

In reply to by अभ्या..

सोत्रि 13/10/2025 - 16:15
:) मी हसलो तर चालेल का? - (अंमळ हसू आलेला) सोकाजी

सोत्रि 03/10/2025 - 15:30
माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही
बरं झालं!
तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी
हे काही बरं झालं नाही!! :) :) - (सघंशाखेत गेलेला) सोकाजी

सोत्रि 03/10/2025 - 16:46
मी सहावीत असताना वडील संघाच्या शाखेत घेऊन गेले. त्यानंतर नियमीत शाखेत जाणे, तालुका, जिल्हा स्तरावरील शिबीरांना जाणे, असे करीत बाबरी-मशिद पडेपर्यंत संघाशी संबंध होता. त्यावेळी खेळायला मिळायचे आणि शारिरीक उर्जेचा निचरा चांगल्या प्रकारे करता यायचा त्यामुळे शाखेत जायला मजा यायची. गावातील सगळीच मुलं यायची त्यामुळे जरा जास्तच मजा यायची. पण पुढे बौद्धिकं चालू झाली आणि 'ब्रेन वॉशिग'ला सुरुवात झाली. त्या अजाणत्या वयात पद्धतशीरपणे इतर धर्मांविषयीचा आकस मनात कोरला गेला. त्यावेळी रथयात्राचे दिवस होते. तालुका शिबिरांना गेल्यावर 'आपल्यावर' कसा अन्याय होतोय आणि 'आपण' कसे आपल्याच देशात असुरक्षित आहोत हे इतकं बिंबवलं गेलं होतं की त्यावेळची मानसिक विचारधारा अत्यंत असहिष्णू झाली होती. (इतकी की एका तरी 'परधर्मियाला' संपवणे हे इतिकर्तव्य आहे असे वाटू लगले होते). तेल लगाओ डाबर का नाम मिटाओ बाबर का, एक धक्का और दो बाबरी को तोड दो....अशा आत्यंतिक आणि पराकोटीच्या घोषणा देत फिरत होतो त्याकाळी. बाबर कोण, बाबरी म्हणजे काय, तिला धक्का देऊन पाडायचे म्हणजे नेमकं काय होणार ह्याची काहीही अक्कल नव्हती, पण शाखेत जाऊन आपण देशासाठी आणि धर्मासाठी काहीतरी प्रचंड महत्वाच करतोय असं मनात बिंबवलं जात होतं. नशिबाने जरी वडीलांनीच संघशाखेचा रस्ता दाखवला होता तरी ते मात्र समाजवादी होते. त्यामुळे माझ्या वैचारिक उधाणाला आवर घालायचे. त्यामुळे मी वाहवत जाण्यापासून वाचलो. पुढे बाबरी पाडल्यावर लालकृष्ण अडवाणींनी त्या घटनेचा निषेध केल्यावर मी अवाक झालो होतो आणि वडील कसे बरोबर होते ह्याची प्रचिती येऊन, त्यादिवसापासून संघशाखेपासून जो दूर झालो तो आजपर्यंत. ह्या संघाचं परदेशातलं रूपडं आहे 'विश्व स्वयंसेवक संघ'. अमेरिकन नागरिकत्व घेऊन हिंदू धर्माची धुरा वाहण्याचं पुण्यकर्म ते करत असतात. ह्याचाही मी दुर्दैवाने सक्षिदार आहे. एका अशाच विश्व स्वयंसेवच्या घरी सॅन होजेला असतना गेलो होतो. एक लाचार राष्ट्रिय संघी त्या विश्व स्वयंसेवच्या देणगी साठी भारताच्या तत्कालीन परिस्थीविषयी काहिही ऐकून घेत होता. मी ह्या सगळ्या संघींना पूर्ण कोळून प्यायलो असलो तरीही मला प्रचंड राग आला होता. तो त्या विश्व स्वयंसेवच्या लक्षात आला आणि माझ्याकडे बघत वर तोंड करून म्हणाला, " अरे लगता है इनके देश के बारे मे बोला तो बुरा लगा रहा है|" मग त्याला मी विचारले 'नमस्ते सदा वत्सले मातृभुमे' म्हणता का इथे? त्यावर त्याचा झालेला कसनुसा चेहरा अजूनही लक्षात आहे :) तर ते असो, १०० वर्ष पूर्ण केलेल्या संघाविषयीचा पटाईतकाकांचा हा, त्यांच्या निवृत्तकाळातला वेळ घालवायचा अजून एक उद्योग असलेला धागा, करमणूकीसाठी वाचला आणि त्यांचे इतर धागे वाचल्याबत येते तसे अंमळ हसू आले. - (पूर्वाश्रमीचा संघी) सोकाजी

In reply to by सोत्रि

इतकी की एका तरी 'परधर्मियाला' संपवणे हे इतिकर्तव्य आहे असे वाटू लगले होते हा हा हा. कॉलोनीत राहणारे काहीजण तेव्हा कामाला जाताना बॅगेत सुरी ठेवत.चुकुन हल्ला झाला तर प्रतिकार करायला हवे म्हणून! अर्थात त्या सुरीने बटाटेही नीट कापता येत नसावेत. ग्रुहिणींनी अशा सुर्‍या आपल्या नवर्याना दिल्या होत्या. कॉलोनीचे 'संरक्षण' करण्यासाठी काही तरूण्/कॉलेजकुमार रात्रभर गेटजवळ बसत. एकदा खरोखर 'ते'(परधर्मीय तलवारी घेउन येत आहेत) अशी कुजबुज झाली आणि आमच्या तरूणांची पळता भुई थोडी झाली. धावत आपापल्या घरी जाउन बसले. तलवारी घेउन कोणी येत नव्हते.. ती अफवा होती हे नंतर कळले.

स्वधर्म 03/10/2025 - 18:42
या धाग्यामुळे संघाबाबत बरीच माहिती समजली. तसेच अनेक आक्षेपही समजले. पटाईत काका किंवा समाधान राऊत हे थोडा वेळ काढून मिपाकरांच्या आक्षेपांना आणि माझ्या प्रतिप्रश्नांना उत्तरे देतील अशी आशा आहे.

In reply to by स्वधर्म

समाधान राऊत 06/10/2025 - 08:45
तरी हरकत नाही, बऱ्याच वेळा संघ शब्द ऐकला की समजून घेण्याची प्रवृत्ती कमी होते.असो. 1&3 समाज कार्य करणारा संघ हा पूर्णपणे स्वयंसेवकांवरती उत्स्फुर्तपणे चालतो , त्यांना इथे कुठलाही पगार , मानधन दिले जात नाही , नोंदणी न करण्याची मुभा स्वतः कायदा यांना देतो, आपला कायदाच लवचिक आहे त्याला आपण काहीं करू शकत नाही, संघाच्या स्थापनेच्या काही वर्षांनी देश स्वतंत्र झाला ,तरी तत्कालीन सरकारने संघाला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी वेगळे कायदे का केले नाहीत किंवा का आणु शकले नाहीत ,(( tax बद्दल बोलायचे झाले तर सरकारी अधिकारी केव्हाही ह्यांचे ऑडिट करू शकते , तिथे सरकारला मज्जाव केला नाही , परंतु असे ऑडिट झाल्याचे ऐकिवात नाही , वरचेवर बोलण्यात ही मंडळी पटाईत असते ,पण काही सरकार व पक्ष ह्यांना पैशाच्या हिशोबापेक्षा बंदी घालण्यात जास्त इंटरेस्ट होता !!)) परंतु त्यांच्या सह संस्था ची नोंदणी केल्या जाते , जसे की सेवा भारती , आणि यांच्या मार्फत पैशाच्या उलाढाली होत असतात , ती 92000 शिबिरे फक्त एकट्या संघाने नाही तर त्यांच्या सह संस्था यांच्या मार्फत सुधा झाली आहेत , परंतु आपसुकच नाव संघाचे लागते , ह्या संस्था कर स्वरूपणाच्या कक्षेत येतात , समांतर उदाहरण देतो , वारकरी संप्रदायाचे , संघ यापुढे काहीच नाही , आता वारकरी सांप्रदायाची नोंदणी कशी करणार आणि कुठे करणार नोंदणी करताना कुणाच्या नावे करणार आणिं करावी का , आणि सगळ्यात महत्वाचे ओळखपत्र तरी कसे द्यायचे , गंध लावेल ते वारकरी , पताका हाती घेईल तो वारकरी , विठोबाचे नाम घेईल तो वारकरी , इथे जात धर्म काही पाहिले जात नाही , सामाजिक , धार्मिक आणि देशाच्या विरोधात काम न करणाऱ्या संस्थात्मकतेची ची नोंदणी करण्याची गरज नाही , वारकरी संप्रदायाचे जरी कुठे नोंदणी नसली तरी त्यांच्या सह संस्था / उपसंस्था , वारकरी दिंडी मंडळ , गड संस्थाने , ह्यांची नोंदणी असते , वारकरी संप्रदायाचा आर्थिक कारभार सुधा ह्याच संस्था मार्फत चालतो, असेच संघ सुधा काम करतो , ह्या उदाहरणामार्फत समजून घेण्यास काही अडचण असणार नाही अशी अपेक्षा करतो , 2.बेकायदेशीर कामे किंवा अजेंड्याच्या व्यतिरिक्त कामे केल्यानंतर कुठली व्यवस्था किंवा कंपनी,संस्था,पक्ष त्याचे समर्थन करतो , आणि कुठली संस्था चांगले काम केल्यानंतर स्वतःचे नाव लावत नाही , कितीही लांबचा नातेवाईक असला तरी बरेच जण तो जसे काही ते घरातलाच आहे अशी ओळख दाखवतात , चांगल्या कामाचा पुरस्कार नाही तर कशाचा करायचा , संघ बेकायदेशीर कामे , देशविघातक कामे करतच नाही , संघ मुस्लिम विरोधी नाही , वरती कुजबुज वैगेरे कुणीतरी लिहिले आहे , परंतु सर तन जुदा बद्दल त्यांचे काहीच म्हणणे नाही असे दिसते , ही असली वाक्य देशाच्या समर्थनार्थ आहेत काय?? देव देश धर्म याबद्दल बोलत असताना ते कुणाला चुकीचे वाटत असेल तर अवघड आहे , हे लोक कोण आहेत हे वेगळे सांगणे लागत नाही

In reply to by समाधान राऊत

शाम भागवत 06/10/2025 - 11:32
चमच्याने चांगले भरवलंय. पण मला वाटते पहिल्या प्रतिसादात दिलेली लिंक पाहिली तर मराठीत सगळी माहिती मिळेल. अजिबात तोचतोच पणा नाही. मुलाखतकार व मुलाखत घेणारे अजिबात संघाशी संबंधीत नाहीत. असो.

In reply to by समाधान राऊत

स्वधर्म 06/10/2025 - 17:06
आपल्या प्रतिसादाचे शिर्षक 'अर्थात , प्रश्नांची उत्तरे देतो आहे म्हणून मी संघी असं काही असेल..' हे समजले नाही. म्हणजे आपण संघाच्या वतीने उत्तरे देत आहात पण संघाला जबाबदारीतून मुक्त करत आहात काय? खरे तर संघ सभासदांना सोयीनुसार आपले किंवा संबंध नसलेले म्हणतो, हाच एक आक्षेप होता. सर्वप्रथम आपण द्वेषपूर्ण भाषा न वापरता उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल आभार. द्वेषपूर्ण प्रतिसादांची उदाहरणे या धाग्यावर अनेक आहेत. शिवाय इतर प्रतिसादकांनी सांगितलेले द्वेष पेरण्याच्या बाबतीतले संघातील अनुभव दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे द्वेष हे संघाचे एक महत्वाचे इंधन आहे व संघप्रेमींचा तो एक खास पैलू आहे असे मानावे लागेल. गामा पैलवान यांचा प्रतिसाद हे 'संघ व द्वेष' कसे अविभक्त आहेत याचे याचे उत्तम उदाहरण आहे. ते संघस्वयंसेवक आहेत किंवा कसे ते आपल्याप्रमाणे परिस्थितीनुसारच ठरेल हेही आलेच. दुसर्‍या अनेक संघप्रेमींच्या बहुतेक प्रतिसादात दुसर्‍यांच्या हेतूबद्दल संशय, त्यांना कमी दाखवण्याची वृत्ती व 'आपण, आपला इतिहास, आपले काम, आपले नेते' हे सर्व जगात भारी आहेत असा ठाम विश्वास हे दिसून येतात. आपणच वर म्हटल्याप्रमाणे सहसा कोणताही स्वयंसेवक हा हिशोब पाहत किंवा विचारत नाही. असे प्रश्नच न विचारणारे व दुसरा पर्यायी विचार न स्विकारणारे कट्टर स्वयंसेवक तयार करणे, संघाचे यशच आहे. परंतु ते देशाला हितकारक आहे असे मात्र म्हणता येणार नाही. आपण वारकरी संप्रदायाचे दिलेले उदाहरण थोडेसे वेगळे आहे असे वाटते. संत तुकाराम महाराज संस्थान, देहू व संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी हे वारीचे अनुक्रमे तुकाराम व ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत व दोन्ही संस्था नोंदणीकृत आहेत. त्यांचे जबाबदार पदाधिकारी असावेत असे वाटते. शिवाय वारकर्‍यांचे सर्व ध्येय हे आंतरमुखी भक्ती, परमेश्वर प्राप्ती इ. असून आपल्या मताशी जुळणार्‍या पक्षाच्याच हातात सत्ता असावी इ. प्रकारची ध्येये ते ठेवत नाहीत असे वाटते. नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥1॥ न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥ या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे.

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 06/10/2025 - 17:38
माझ्या परिचयात एक संघस्वयंसेवक आहेत. ते रुग्णोपयोगी साहित्याचे केंद्र चालवतात. त्यांच्या मुळे व संघाच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना मदत झाली आहे. तसेच ते महिन्यातून एकदा ठराविक खेड्यात जाऊन औषधे व वैद्यकीय सेवा पुरवतात. असे अनेक उपक्रम चालू असतील व संघाचे काही निरलस कार्यकर्ते तिथे काम करत असतील. त्याचे मूल्य मान्य करायला मला तरी हरकत नाही.

In reply to by स्वधर्म

रामचंद्र 06/10/2025 - 23:44
मूळचे संघाचे पण पुढे संघनेतृत्वाशी मतभेद झाल्याने/स्वतंत्रपणे संघतत्त्वज्ञानावर आधारितच पण खरेखुरी, उपयुक्त समाजसेवा करणारे असे अनेक आहेत, म्हैसाळच्या मधुकरराव देवलांपासून ते अगदी अविनाश धर्माधिकारी इ. पर्यंत. आणि या सगळ्यांच्या निरलस कार्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ 'परिवार' म्हणून मातृसंस्थेला होतोच. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कितीही मतभेद असले तरी आपल्या मतभेदांमुळे मातृसंस्थेला हानी पोहोचू नये, याबाबत संबंधित व्यक्ती कमालीच्या दक्ष असतात. 'परिवारा'चा पाया घालण्याच्या देवरसांच्या कार्यामुळेच खरं तर मातृसंस्थेला आजचे सर्वार्थाने सोन्याचे दिवस आले आहेत असं म्हणता येईल. अन्य प्रचारतंत्रांच्या जोडीला सोशल मीडियाचा इतका परिणामकारक वापर हा खरं तर अभ्यासाचा विषय ठरावा. नीतिनियमांचे अनावश्यक ओझे अजिबात न बाळगणे, लवचिकता, व्यवहारवाद, उपयुक्ततावाद, डावपेच, दीर्घसूत्री धोरण, अद्भुत चिकाटी यांसारख्या बाबी विरोधक लक्षात घेत नाहीत.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 06/10/2025 - 18:39
काही जण कधी संघाशी संबंधित होते आणि नंतर त्यांनी अशोभनीय वर्तन केले म्हणून बहुसंख्य लोक संघाला दोषी धरतात याचे आश्चर्य वाटत नाही. कारण नथुराम गोडसे हे केवळ एकेकाळी संघाशी संबंधित होते म्हणून गांधीहत्येनंतर काँग्रेसी लोकांनाही ७५ वर्षे संघालाच जबाबदार धरले आहे. गांधीहत्येच्या खटल्यात कोणताही पुरावा सापडला नाही तरीही. अशी स्थिती गेली ७५ वर्षे असताना संघ प्रेमी अरे ला का रे उत्तर देणारच ठकासी असावे महाठक। उद्धटासी उद्धट। खटनटासी खटनट। झालेची पाहिजे॥ जय जय रघुवीर समर्थ या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे. बाकी इथलेच अनेक प्रतिसाद बिनबुडाचे पण संघद्वेषाने परिपूर्ण असे आहेत एवढे नोंदवून मी खाली बसतो.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 07/10/2025 - 20:21
गांधीहत्येच्या खटल्यात कोणताही पुरावा सापडला नाही तरीही.
कसा सापडणार पुरावा? नथुरामला लेटरहेडवर वर्क ऑर्डर दिलेली का मिटिंग मिनिटस रेकॉर्ड? जी संस्था साधी नोंदणीकृत नाही, कितीजण येतात आणि काय करतात त्याची माहिती नाही, कागदोपत्री कसलाच व्यवहार नाही त्यांचा काय पुरावा मिळणार? मिळाला तरी मातृसंस्था तिची लेकरे काय उपद्व्याप करतात आणि त्यांना पाठबळ कशाचे हे सोयीस्करपणे लपवतात ते काय पुरावा सोडणारेत. . त्याण्तर संघावर बंदी घालताना संघाला नुकतेच प्रातःस्मरणीय झालेले देशाचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल ह्यांनी स्रसंघचालक गोळवलकरांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट मुद्दे मांडलेत. त्यांनी म्हटले की संघाने द्वेषाने भरलेले "जातीय विष" पसरवले आहे. "विषाचा अंतिम परिणाम" "गांधीजींच्या मौल्यवान जीवनाचे बलिदान" होते. पटेल यांनी नमूद केले की संघाने सर्व सार्वजनिक सहानुभूती गमावली आहे, विशेषतः त्यांच्या सदस्यांनी मिठाई वाटून गांधींच्या मृत्युचा आनंद साजरा केल्याचा आरोप केल्यानंतर. गांधीजींच्या हत्येच्या कटात "हिंदू महासभेचा अतिरेकी गट सहभागी होता" आणि संघाच्या कारवायांमुळे "सरकार आणि राज्याच्या अस्तित्वाला स्पष्ट धोका" निर्माण झाला होता, असा त्यांचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि ही काही अटींवर जुलै १९४९ मध्ये ही बंदी उठवण्यात आली, ती मन बदलल्यामुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही अटी मान्य केल्यानंतर. यामध्ये हे समाविष्ट होते: औपचारिक संविधान स्वीकारणे. भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वजाशी निष्ठा राखण्याची शपथ घेणे. लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गांनी वचनबद्ध राहणे आणि एक संघटना म्हणून राजकारणापासून दूर राहणे. गोलवलकर यांनी या अटी मान्य केल्यानंतर ते "बंदी उठवण्यास उत्सुक" असल्याचे पटेल यांनी सांगितले. . ह्यांनंतर आजही ७५ वर्षानी रास्व संघाची शंभरी, विजयादशमी आणि म. गांधीची जयंती अशा योगावर g असे बोर्ड लागतात. द्वेष असा असतो आणि दिसतो सुध्दा. बोर्डावर कुणाचेही नाव नाही. काही ठिकाणी सकल हिंदू समाज. कोण आहे हा सकल हिंदू समाज हे उत्तर : या गटाच्या कारवायांना कायदेशीर आव्हाने आणि तपासणीचा सामना करावा लागला आहे, विशेषतः द्वेषपूर्ण भाषणाच्या आरोपांबाबत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश: २०२३ च्या सुरुवातीला, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समाजाच्या मेळाव्यांमध्ये संभाव्य द्वेषपूर्ण भाषणाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आणि त्यांच्या कार्यक्रमांचे व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या निष्क्रियतेचा आरोप: महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन देऊनही, २०२४ च्या अखेरीस आलेल्या अहवालांमध्ये असे सूचित केले गेले आहे की राज्यात द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणांचा खटला चालवणे थांबले आहे. सकल हिंदू समाजाने "लव्ह जिहाद", धार्मिक धर्मांतर आणि गोहत्या विरोधी कायदे यासह सरकारकडून विशिष्ट कायदे करण्यासाठी सक्रियपणे लॉबिंग केले आहे. हिंदू संघटनांचा युती: या युतीमध्ये विश्व हिंदू परिषद (VHP), बजरंग दल, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि इतर सारख्या उजव्या विचारसरणीच्या गटांचा समावेश आहे. सकल हिंदू समाजाचे वर्णन औपचारिक, श्रेणीबद्ध संघटना नसून एक केंद्रीकृत "बॅनर" किंवा सामूहिक म्हणून केले जाते. हे युती विविध हिंदू गटांना आणि त्यांच्या सदस्यांना रॅलींमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र आणते, जे बहुतेकदा सोशल मीडियाद्वारे समन्वयित केले जातात. कीती छान ना. १०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 08/10/2025 - 10:07
१०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची. जळजळ दिसून येते आहे. बरंच अवडंबर काढून टाकलं तर सत्य फारसं दिसत नाही. गांधीजींना काँग्रेसने देवत्वाला पोचवलं त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काहीही बोललं तरी ते अब्रह्मण्यमच होईल याची काँग्रेस ने काळजी घेतली त्याचाच हा परिपाक आहे. असं असतं तर नथुराम गोडसे यांचे न्यायालयात केलेले पाच तासाचे वक्त्यव्य यावर प्रतिबंध आणण्याची काँग्रेस वर पाळी का यावी? सरदार पटेलांना तसं बोलणं भाग होतं याची अनेक कारणं आहेत. पण ती समजून घेण्यासाठी विवेकवादी विचारसरणी असावी लागते. काँग्रेसने संघावर अनेक वेळेस बंदी आणण्याचा प्रयत्न केला/ बंदी आणली. पण तरीही १०० वर्षानंतर संघ जिवंत असून वाढतोच आहे. कारण तुम्हीच शोधा नाही तर द्या सोडून. नाही तरी भोंगळ समाजवाद्यांनी द्वेष सोडून केलंच काय आयुष्यभर.

In reply to by सुबोध खरे

पण तरीही १०० वर्षानंतर संघ जिवंत असून वाढतोच आहे. जगात, देशात अनेक संस्था आहेत ज्या पडीक आहेत, १०० काय २०० वर्षापासून त्यात आणखीन एकाची भर दुसरे काय? जी संस्था नोणदणीकृत नाही, कोण येतय कोण जातंय ह्याचा काही हिशेब नाही, ती वाढते आहे की संपते आहे हे कसे कळले? संघ १९२५ ला स्थापन झाला आणी त्या नंतर उण्यापुर्या २२ वर्षांनी भारत देश स्वतंत्र झाला एवढ्या वर्षात संघाने काय डाइव लावले? काहीही नाही? कसे लावणार? इंग्रजांच्या चाकरीतच होते म्हणतात संघवाले, बरं हिंदूधर्मासाठी काही केले म्हणावे तर जातीनिर्मूलन, सामनात, हिंदूसेवा? ह्यापैकी संघाने काय केले? संघाचा अजेंडाच जातीनिर्मूलन होऊ नये असा आहे! काँग्रेसने एकाच वेळी इंग्रजांविरुद्ध लढा, जातीनिर्मूलन, सामाजिक सुधारणा केल्या! संघाचा ना देशाला फायदा होता ना हिंदूना! आणी आजही नाही. नेहरुद्वेष केल्याशिवाय त्यांची सकाळ होत नाही नी गांधीद्वेष केल्याशिवाय त्यांना झोप येत नाही! नेहरूनी १० वर्षे जेल मध्ये काढले, गोळवलकर, हेडगेवार हे किती वर्ष जेल मध्ये होते? संघ असूनही उपयोग नाही, नसला तरीही देशाला शष्प फरक पडणार नाही! संघ म्हणजे फक्त वयाने वाढलेली संस्था, बुद्धी अजुआनही मध्ययुगीन विचारसरणीची आहे!

In reply to by स्वधर्म

द्वेष आणी प्रेम परस्पर विरोधी भाव असले तरी बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा. एखादी संस्था शभंर वर्ष प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आपले अस्तित्व टिकवून ठेवते आणी एक्सपोनेनशियली वाढते यातच सर्व आले. कितीही स्पष्टीकरण दिले तरी इथे कुणाचेही मतपरिवर्तन होणे शक्यच नाही उलट वाद वाढेल आणी मला त्यात रूची नाही एवढेच बोलून खाली बसतो.

In reply to by कर्नलतपस्वी

अभ्या.. 07/10/2025 - 20:25
उलट वाद वाढेल आणी मला त्यात रूची नाही एवढेच बोलून खाली बसतो.
" तुम्ही खूप छान सुरळीच्या वड्या आणि फतफतं करता पण मला आज भूक नाहीये " इतकुसं सांगायला हॉटेलात आला?

सुबोध खरे 03/10/2025 - 18:45
बरेच समाजवादी मी संघाच्या शाखेत गेलो होतो तेथे माझा भ्रमनिरास कसा झाला अशा अनेक कहाण्या नेहमी प्रसारित करत असतात. संघाबद्दल प्रचंड द्वेष त्यांच्या मनात असतो. यामुळेच समाजवाद्यांनी संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दल हि काढले होते पण त्यात काम करणाऱ्या समाजवाद्यांची लग्ने जमवण्यापलीकडे राष्ट्र सेवा दलाने भरीव असे काही केले नाही. त्यामुळे ते काही काळाने बंद पडले. बाकी एकंदर भोंगळ विचारसरणी आणि अनुयायांपेक्षा नेते जास्त अशी स्थिती असल्याने भारतभर सर्वत्र समाजवादाची पीछेहाट झाली. आता केवळ संघावर खार खाण्यापलीकडे त्यांच्याकडे इतर काही उद्योग राहिलेला नाही. त्यामुळे असे बरेच वैफल्यग्रस्त समाजवादी संघावर टीका करताना सर्वत्र दिसणारच.

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 04/10/2025 - 07:09
मला असं वाटतं की द्वेष करणाऱ्यांची शक्ति कमी कमी होत जाते आहे. त्यामुळे द्वेष करणारे संघाच्या फायदा करून देतात असंच दिसून येतं. गेल्या १०-१५ वर्षात संघ खूपच बदलला आहे. विरोधकांना मात्र संघ फक्त हाप पॅंट वरून फुलपॅंटीत एवढाच बदल झालेला दिसतोय. :) विरोधक त्याच भ्रमात असलेले बरे. _/\_ जागे झाले तर कदाचित संघाशी लढण्यासाठी एखादा उपाय शोधून काढायचे. ;)

भृशुंडी 04/10/2025 - 00:23
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष भरली. बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या.

In reply to by भृशुंडी

शंभर वर्ष भरली. बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या. कुणाची भरली याबद्दल आता तरी शंका नाही. बाकी वेळ काय ठरवेल ते बघू......

रामचंद्र 04/10/2025 - 01:00
शंभर वर्षे तितकीशी अनुकूल परिस्थिती नसूनही एखादी विचारसरणी जिवंत राहते, इतकेच नव्हे तर भौतिक-व्यावहारिकदृष्ट्या सामर्थ्यवान झालेली दिसते असे तर असेल तर विरोधकांनी त्या कारणांचा बारकाईने अभ्यास करायला हवा. याच्यासारखे उदाहरण म्हणजे त्यातल्या त्यात एकोणिसाव्या शतकात मूळ धरलेली ज्यू लोकांची चळवळ म्हणता येईल. दोन्हींच्या प्रणेत्यांचे व्यवहाराचे भान, चिकाटी आणि झोकून देण्याची वृत्ती या गोष्टींत विलक्षण साम्य आहे.

In reply to by रामचंद्र

शाम भागवत 04/10/2025 - 06:57
गेल्या १० वर्षात संघ खूप बदललाय. पण जुन्या अनुभवांवर आधारित संघ विरोधक त्याच जुन्या भूमिकेत असलेले बरे. ते त्यांचे विचार मांडत राहतील तेवढे ते संघाच्या फायद्याचे आहे. :)

आज संघ परिवाराला शंभर वर्षे झाली. देशभरात सर्वदूर देखणं संचलन पाहायला मिळालं. आदरणीय पंतप्रधानांनी त्याबद्दल एक पोस्टाचे तिकीटही जारी केलं. सगळं भव्य दिव्य दिसलं.... कारण संघ परिवाराचं कामच तेवढं भव्य दिव्य आहे. केव्हाही कोठेही संकट येवो... देशाचा कोणताही कोपरा असो हा परिवार कसलीही अपेक्षा न करता रुजु होतो... न बोलता न काही आवाज करता काम करत राहतो. खरोखर अभिमान वाटावा असं हे संघटन आहे... हा विषय आज लिहावासा वाटला कारण आदरणीय मोहन भागवतांचं भाषण ऐकत होते. संघप्रमुख म्हणून अतिशय आदर्श व्यक्तिमत्व आहे ते! ते आजच्या भाषणात म्हणत होते, मला माझा देश जसा हवा, तसं मी वागायला हवं हे वाक्य सकाळपासून मनात रूंजी घालत होतं. देश जसा हवा तसं वागायला हवं.... केवढा मोठा आशय असलेलं वाक्य आहे हे! मला देश स्वच्छ हवा मला स्वतः स्वच्छता घरात घराबाहेर पाळायला हवी. मला देश भ्रष्ट नको तर मला शपथ घ्यायला हवी... मी भ्रष्टाचार करणार नाही, मी पैसे देणार नाही, घेणारही नाही. मला माझा व्यवसाय धंदा नीट चालावा असं वाटत असेल, तर मी स्वतः स्वदेशी उत्पादनांवरच भर देईन, तीच वापरेन. मी माझ्याच देशवासीयांचे पाय न ओढता पुढे जाईन. माझा माझ्या देशातल्या प्रत्येक व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असेल, त्यामुळे त्या व्यवस्थाना धरून काम करताना मला वाईट वाटणार नाही... माझा देश जर नियमबद्ध असावा असं वाटत असेल, तर मी वाहतुकीचा नियमही तोडायचा प्रयत्न करणार नाही. शिक्षण पद्धती उत्तम हवी असेल, तर मी शिक्षणामधली कोणतीही खोटी नाटी पद्धत वापरणार नाही. मी अतिशय सच्चाईने अभ्यास करेन. आणि योग्य ती दिशा शोधत माझ्या आयुष्याचा मार्ग सचोटीच्या रस्त्यावरच आखेन. देश जर उद्योगरत हवा असं वाटत असेल तर मलाही सतत कार्यरत राहायला हवं ना!... मी जर म्हणत राहिलो की प्रत्येक गोष्ट देशाने मला द्यावी, मी मात्र काहीच करणार नाही हे कसं चालेल? असे अनेक मुद्दे समोर आले, डोक्यात फिरत राहिले. सततच मी चा विचार डोक्यात राहिला तर समोर उभी भोगवादी संस्कृती आपणच निर्माण केली नाही का? यूके यूएस सगळ्यांनाच छान वाटेल, पण ते माझं नाही ना! मग जे माझं आहे ते जिवापाड सांभाळायला हवं ना!.... माझा धर्म, माझे गड किल्ले, माझे प्रदेश, माझी जंगलं, सगळं खूप सुंदर आहे. शिवाय किती विविधता आहे.... इथे वाळवंट आहे, बर्फाच्छादित हिमालय आहे, राकट सह्याद्री अरवली निलगिरी आहे, हिरवीगार वनश्री आहे, लांबच्या लांब समुद्रकिनारे आहेत, उत्तम ऐतिहासिक वास्तू आहेत! काय नाही या देशात.... सगळं काही आहे... आपण डोळे उघडून त्याला आपलं म्हणत नाही... तुम्ही फक्त या गोष्टीवर प्रेम करण्याची आवश्यकता आहे. देशाबद्दलचा अभिमान विकत मिळत नाही, तो रक्तातल्या प्रत्येक थेंबात रुजवावा लागतो. माझ्याआधी देश उभा राहायला हवा...मी त्यानेच घडेल. मी घडवणं म्हणजे पैसा गाड्या दागदागिने कपडे परदेशी दौरे करणं नाही, तर माझ्या पलीकडे पाहत काही समाजाप्रित्यर्थ करणं.... आपला देश न पाहता, त्याच्या भल्याकरिता काहीही न करता मनुष्यजन्म घालवण यासारखं महापातक नाही. देशाबद्दल, देशाच्या सेनेबद्दल, देशाच्या न्याय व्यवस्थेबद्दल अभिमान हे प्रत्येकाचंच आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाची तयारी असणे हेच भारतीय असल्याचं लक्षण आहे. मी भारतीय आहे याचा जर अभिमान असेल, तर माणूस देशात चुकीचं वागणार नाही आणि परदेशात गेल्यावरही देशाची प्रतिमा उन्नत राहावी म्हणून पराकोटीचे प्रयत्न करेल. मी काही चुकीचे वागलो, तर माझ्या देशाचं नाव खराब होईल या जाणिवेने तो जागरूकच राहिल.... मला संघप्रमुखांचं वाक्य खूपच अंतर्मुख करून गेलं... देशाबद्दल वाईट बोलणं, देशद्रोह करणं खूप सोपं आहे; पण इतकी आक्रमणे झाल्यावर वेगाने प्रगतीपथावर नेण्यासाठी देशाची बांधणी करणं खूपच अवघड काम आहे ना!... आपल्याला काही करता येत नसेल तर मोडता तर घालू नये ना! बघा पटतंय का????.... उर्मी निवर्गी, कोथरूड, पुणे लेख नावासहित पुढे पाठवण्यास हरकत नाही.

In reply to by नावातकायआहे

मजेशीर आहे पत्र. केंद्र सरकारमधील नेत्यांनी त्यांनी सांगितलेल्या विचारांचे पालन केले तरी देश बर्यापैकी पुढे जाईल असे आमचे मत.

युयुत्सु 05/10/2025 - 10:16
नमस्ते सदा संघगीताच्या पुनर्निर्माणामध्ये आयात केलेल्या श्वेतकाय संगीतकारांचा थवा अवतरलेला बघून भारत देशात संगीतकारांचा दुष्काळ पडला की "आत्मनिर्भरतेला चुना" लावला असा प्रश्न पडला. आणि अंमळ मोउज वाटली. https://youtu.be/gjx8Uqy7dZo?si=l8V4nv-h6Ys-GTT3

गामा पैलवान 05/10/2025 - 22:47
काही प्राण्यांना विष्ठाच शोधायची असते. त्यांना अगदी पंचेंद्रियांद्वारे पुरेपूर आस्वाद घ्यायचा असतो. त्यांनी जरूर घ्यावा. काही हरकत नाही. फक्त एक गंमत सांगतो. अनेक प्राणी ठिकठिकाणी तिला शोधतात. पण मिळण्याची हमी नसते. विष्ठा हमखास मिळण्याचं ठिकाण अन्न आहे. तिथे नक्की लाभते. फक्त वांधा असाय की मानवप्राणी अन्नाला पूर्णब्रह्म समजतात. त्यामुळे पूर्णब्रह्मात विष्ठा शोधावी का, असा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार स्वत:लाच उत्तर द्यायचं आहे. शोधली तर मिळणार हे नक्की. -गामा पैलवान

गामा पैलवान 06/10/2025 - 18:56
स्वधर्म,
गामा पैलवान यांचा प्रतिसाद हे 'संघ व द्वेष' कसे अविभक्त आहेत याचे याचे उत्तम उदाहरण आहे.
पहिल्याप्रथम धन्यवाद. माझ्या प्रतिसादातील मुद्द्याची पुष्टी केल्याबद्दल तुम्हांस कुठे ठेऊ आणि कुठे नको असे झाले आहे. असाच लोभ राहू द्या. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्वधर्म 06/10/2025 - 20:09
तुमच्या सारखा प्रतिसाद केवळ चरम पातळीच्या द्वेषातूनच येऊ शकतो. तुमच्या पातळीला उतरुन दुसर्‍यांचा इतका द्वेष करणे, त्यांना हीन लेखणे जमणार नाही. त्यामुळे तुंम्ही जिंकलात! मजा करा.

In reply to by स्वधर्म

गामा पैलवान 06/10/2025 - 22:44
असहमती म्हणजे द्वेष अशी तुमची व्याख्या दिसते आहे. आणि मला आनंदी ठेवल्याबद्दल मी ही व्याख्या मनापासून स्वीकारंत आहे. -गामा पैलवान

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनी 07/10/2025 - 11:43
१.संघाबद्दल काहीच वाईट नाही. २. संघाचे सगळे वाईट आहे. अशी मते व्यक्त केली जात आहेत , पण याच्या उलट परीस्थिति आहे. इतर सर्व संघटनांप्रमाणे संघात सगळेच वाईट नाही आणि सगळे चांगले नाही. कित्येक वर्षे संघात काम केले , शिक्षक , संघटक राहून प्रचारकांसोबत खुप काम केले आहे , नंतर वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या मार्फत काम केले.. तिथे बरेच इतर विचारांचे लोक भेटले .. हळूहळू संघाच्या मर्यादा कळत गेल्या.. संघ सगळाच वाईट नाही , पण त्यांनी मध्ययुगातल्या खुळचट कल्पना काढून टाकायला हव्यात..गांधी द्वेष, मुस्लीम द्वेष थांबवायला हवे.. एक प्रसंग आठवतो , एका सांयशाखेत भगत सिंग ची फाशी थांबवायला गांधीनी काहीच केले नाहि अशी चर्चा चालू होति.. ११-२० वर्षे सगळयांचे गांधी हरामखोर यावर एकमत झाले.. मी तेव्हा विचारले , १९३१ साली संघ होताच ..मग त्यांनी आंदोलन का नाही केले फाशी थांबवायला ?? मग थातूर मातूर उत्तरे ! हे असे बर्याच वेळा घडल्यावर कळले ,.. टीका करणे सोपे असते इतिहासावर टीका करणे तर फारच सोपे.. पण ग्राउंड वर्क करणे अवघड ! आणि मी संघापासून हळूहळू लांब होत गेलो .. द्वेष नसवा .. हिंंदूंची संघटना असावी, हिंदू साठी काम करावे . पण आंबेडकरांच्या वेळि संघ त्यांच्या बाजूने उभा राहीला नाही. हिंदू मधील जातीभेद मिटवायचा सखोल प्रतय्न संघाने केल नाहि . अशा ऐतिहासिक चुका संघाकडे पण आहेत.. असो , १०० वर्षे झाल्यावर संघ सर्व समावेशक होइल आणि लहान मुलांचे गांधी विरोधी, मुस्लीम विरोधी ब्रेन वॉश बंद करेल ही आशा आणि शुभेच्छा !

In reply to by कपिलमुनी

संघामुळे मी प्रचंड गांधीद्वेष्टा झालो होतो, पण जसजसा संघा पासून दूर होत नी सत्याच्या जवळ जात गेलो तसे गांधी कळत गेले, आज आपण विविध जातींचे हिंदू एकत्र आहोत , विविध प्रांतातले बहुभाषिक लोक एका देशाच्या धाग्याने जोडलो गेलो आहोत. विविध धर्माचे लोक एकत्र नांदत आहोत हे सगळ घडवून आणणारा एकमेव व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी हे जेव्हा कळले तेव्हा विस्मयचकित व्हायला झाले, त्याचबरोबर संघ किती द्वेष भरतो हे देखील लक्षात आले. अनेक संघात जाणारे लोक ओळखीचे आहेत, वयक्तिक ते प्रचंड चांगले आहेत. बऱ्याच लोकांचा संघात जायला म्हणजे फक्त दसऱ्याच्या मिरवणुकीत जायला नाईलाज असतो हे लक्षात आले, एरवी संघाच्या प्रात नि सांय शाखेत कुत्रही फिरकत नाही. लहान मुलाना खेळ खेळन्याचे आमिष दाखवून संघ शाखेत आणले जाते! जातीचा प्रेशर, संस्थेचा प्रेशर, आजूबाजूच्या लोकांनी ओढून ताणून नेणे अश्या विविध प्रकारे लोक जाऊन हजेरी लावतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वधर्म 07/10/2025 - 16:13
हेच मलाही जाणवले आहे. अगदी या चर्चेतही आपल्याशी मतभेद असणार्‍यांशी बोलताना कमालीचा द्वेष जाणवला.

In reply to by कपिलमुनी

सोत्रि 07/10/2025 - 13:54
मग थातूर मातूर उत्तरे !
मी एका शिबिरात, घरवापसी करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या हिंदूना कोणत्या जातीत परत घ्यायचे ह्यावर संघाचे काय मत आहे? असा प्रश्न विचारला. त्यावेळी, जेव्हा कोणी घरवापसी करतो, तेव्हा तो फक्त हिंदू समाजात परत येतो, एखाद्या विशिष्ट जातीत नाही असं उत्तर मिळालं होत. त्यावर त्यांचा रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली. :-) - (प्रहरी) सोकाजी

In reply to by सोत्रि

रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली. खिक्क! :)

In reply to by कपिलमुनी

गणेशा 07/10/2025 - 23:20
मस्त.. मला संघ आवडत नव्हता.. पण का काय माहीत कोठे काय ऐकलेले लहानपणी त्यामुळे महात्मा गांधी हि आवडत नव्हते.. तसेच भगतसिंग, आंबेडकर, नेताजी या बरोबरचे मुद्दे विनाकारण डोक्यात भरल्या गेले होते.. नंतर तुमच्या कडे ज्ञान आले.. आणि मग कळाले आधीचे गांधी बद्दल चूक होते.. पसरवलेले मनात होते.. नंतर गांधी एक विचार मिपा वर असताना धागा मांडला होता. तेंव्हा मिपा वर नविन होतो.. मिपाचे रंग जास्त माहीत नव्हते.. Link देतो सापडल्यास

युयुत्सु 07/10/2025 - 12:39
२०१४ पर्यंतचा संघ सुसह्य होता आता तो असह्य झाला आहे. संभ्रम निर्माण करणार्‍या कल्पनांचा आधार घेऊन लोकांवर नियंत्रण निर्माण करायचे. मूळ प्रश्न न सोडवता जुनाट टाकाऊ संकल्पना परत रूजवायच्या इतकाच सध्या त्यांचा कार्यक्रम आहे.

शाम भागवत 30/09/2025 - 16:59
https://youtu.be/bSdo96LusOY?si=mbhUVpizpfht7P5Q संघाबाबत अभ्यासपूर्ण विवेचन केलंय. तेही संघाशी संबंधीत नसलेल्या महाराष्ट्र टाइम्समधल्या माणसाने.

In reply to by शाम भागवत

न राज्यं न च राजाS सीत् न द्ण्ड्यो न च द्ण्डिकः धर्मेणैव प्रजा: सर्वा: रक्षन्ति स्म प्रस्परम ! शासनयंत्रणा नाही, शासक नाही, कोणी अपराधी नाही, शिक्षा करणाराही कोणी नाही, धर्मानेच सर्व लोक परस्परांचे रक्षण करतील, ही महाभारतातील आदिम साम्यवादी कल्पना. अर्थात अशा कल्पनेने काही काळ मनोरंजनही होईल. परंतु समाज परिवर्तनाची प्रेरणा मिळणार नाही. ( झोत ) आपण कायम ज्या 'गोबरयुगा'ची कल्पना करतो त्याची पायाभरणी म्हणता येईल ती शंभरवर्षापूर्वी झाली आणि त्याचे दुष्परिणाम आज आपण पाहात आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक खेळाच्या, व्यायामाच्या, माध्यमातून तरुणांना गोळा करतात. काही तरुण व्यायाम, खेळ यासाठी येतात आणि हळुहळु यांना धर्म अभिमानाचे (आपोआप धर्मद्वेश सुरु होतो) धडे देणे सुरु होते. धर्माभिमान उभा करता करता, धर्मद्वेष चिंतन शिबिरातून तरुणांना मिळायला लागतात. 'भगवा ध्वज हाच राष्ट्रीय धव्ज, हिंदुस्थान हिंदूंचा आणि एकचालकानुवर्तित्व तत्वांची संघाच्या बौद्धि कात पुनराव्रुत्ती होत असे. शिस्त आणि संघटनेसाठी जर्मनी, इटली, यांचे आदर्श असत. एखाद्या वेळी चवबदल म्हणूण हिंदूंचा उज्ज्वल गतेहितिहास, लोकशाही, संस्थापद्धतीची चेष्टा आणि कॉंग्रेसचा अधिक्षेप या सामग्रीवरच संघाची बौद्धिक आणि संघटनात्माक उभारणी झाली होती' असे अनुभव अनुभव संघात अनेक वर्ष घालवलेल्या स्वयंसेवकांनी नमुद करुन ठेवलेले आहेत. (संघातले दिवस् स.ह.देशपांडे- मौज दिवाळी अंक १९७४) झोत. रावसाहेब कसबे, पृ.क्र. ३७ आज शंभरवर्षानंतरही संघाच्या धोरणात फार बदल झालेला नाही. हिंदू संघटनाच्या नावाखाली भाजपला मदत करणे आणि कॉंग्रेस सहित इतर पक्षांचा द्वेष, मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम ही संघटना आता छुप्या मार्गाने करतांना दिसते, गाय गोबर संस्क्रुतीवर प्रेम दाखवतांना त्यापोटी इतरांचा द्वेष शिकवणारी संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहता येते. राष्ट्रीय स्व्यंसेवक संघाच्या जन्माचा विचार पाहता ब्रिटीश भारतात वर्गीय शोषण होत होते. सर्व सत्ता केंद्रे ही उच्च वर्णियांच्या हाती होती, स्वातंत्र्यांनंतरही, ही शोषण सत्ता व्यवस्था आणि वर्गीय व्यवस्था आपल्या हाती कशी राहील याची काळजी त्यांना पडली होती. सरंजामदार आणि नवीन भांडवलदारांना हाताशी धरुन ते संघाला जमले होते, तशी भारतीय स्वातंत्र्य चळवळ हीच त्यांच्या मार्गातील अडसर होती. स्वातंत्र्योत्तर भारताची राज्यघटना ही संसदीय लोकशाहीवर उभी राहणार होती अशा वेळी तेव्हा सत्ता आणि वर्चस्व शक्य नव्हते. बहुजन समाज जागृत होत होता. १९०९ व १९१९ च्या कायद्यामुळे लोकशाही विचारांनी डोके वर काढले होते. टीळकांच्या निधनामुळे काँग्रेसवरील हिंदुत्ववाद्यांची पकड सैल झाली होती. म.गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीत मुस्लीम, अस्पृश्य यांनाही सहभागी करुन घेतले होते. म. गांधीच्या उदारमतवादी धोरणामुळे लोकशाहीचा विचार रुजेल ही भिती होती. म.गांधीजींच्या मुळेच संघाचा जहालवाद फोफावला नाही. म. गांधीचा द्वेष असा सहजा सहजी संघाच्या मनात आलेला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्य चळवळीपासून दूर का राहिला. राजकारणापासून अलिप्त का राहिला तर, राजकारणातून सत्ता नको तर, वर्चस्व असले पाहिजे, दबाव गट असला पाहिजे याच हेतुने संघाची स्थापना झालेली दिसते. आज शंभर वर्षानंतरही त्यांच्या धोरणात विविध धर्म एकता,आधुनिक विचार, विज्ञान, प्रगती, डोळसपणा, वैश्विक भाव दिसत नाही त्याची कारणे सहज शोधली तर सहज सापडतील. अशा संघटनापासून सावधान राहिलं पाहिजे इतकंच. एवढे बोलून दोन शब्द संपवतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शाम भागवत 12/10/2025 - 15:17
अगदी. अगदी. सावध राहिलंच पाहिजें. पण संघविरोधी लोकं एवढा प्रयत्न करत असूनही त्यांची संख्या कमी का होते आहे? बऱयाच वेळेस बंदी घातली. अर्धी चड्डी म्हणून हिणवलं. केंद्र व राज्य सरकार हातात असतानाचे हे सगळे प्रयत्न करून झाले. आता हातात सरकार नाही तर लोकांना सावध करून, सावध लोकांची संख्या कशी वाढवणार असा प्रश्न आहे हो. मोहन भागवत आल्यावर संघ बराच बदलला म्हणतात. पण संघविरोधी लोकींनी संघाला विरोध करण्याचे मार्ग बदलले का? जर नसतील बदलले तर मग संघविरोधी राजकारणाला यश कसं येणार? संघ संपणारच हा आदर्शवाद असेल तर माझी काहीच हरकत नाही. एवढं गोड बोलून थांबतो.

In reply to by शाम भागवत

युयुत्सु 12/10/2025 - 16:37
श्री० शाम भागवत ज्या क्षणी काँग्रेस आणि इतर पक्ष आपले आत्मपरिक्षण/शोधन करून पुनर्बांधणी करतील त्या़क्षणी संघप्रेमाला ओहोटी लागेल. तुम्हाला बेल कर्व्हचा नियम्/परिणाम ठाऊक आहे का? अविवेकी लोकांची संख्या विवेकी लोकांच्या संख्येपेक्षा नेहेमीच जास्त असते कारण निसर्ग क्षमतांचे वाटप समान करत नाही. अविवेकी/अडाणी लोकांना समूहात नेहेमीच सुरक्षित वाटते. समूहात जोपर्यंत गरजा भागतात तो पर्यंत समूह एकसंध राहतो. संघात राहून भ्रमनिरास झालेल्यांची संख्या थोडी नाही. ही संख्यापण कमी होण्याची लक्षणे नाहीत. ज्या प्रश्नांकडे संघ जाणून-बुजून डोळेझाक करतो ते संघाबद्दल भ्रमनिरास आणि संघाचा पराभव करण्यास पुरेसे आहेत. त्यामुळे संघ संपणार नाही हा उन्मादच शेवटी केव्हा तरी घात करेल हे नक्की...

In reply to by युयुत्सु

शाम भागवत 12/10/2025 - 20:37
उपजे ते नाशे. इतके सोपे आहे ते तत्वज्ञान. पण त्यात जो आपले ममत्व किवा राग/द्वेष घालतो त्याला त्रास होतो. त्यामुळे मी सतत फक्त वस्तूस्थिती मांडतोय. त्यात काही चुकत असेल तर सांगा.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 05/01/2026 - 19:38
मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम ही संघटना आता छुप्या मार्गाने करतांना दिसते मी माझ्या लहानपणी संघाच्या शाखेत रोज जात असे. त्या नंतर ही मला त्यांच्या बद्धल आस्था होती. अनेक संघ कार्यकर्त्यांचे उल्लेखनिय काम मला माहित अहे. तुम्ही जे मुस्लीमांविषयी द्वेष पसरविण्याचे काम म्हणत आहात ना, त्याच्या अगदी उलटे आजच्या काळात दिसते. श्री. मोहन भागवत यांची विधाने पहाला तर ते हिंदुंच्या भल्यासाठी आहेत असे वाटत नाही. त्यांची विधाने पाहिली असता ती हिंदू संघटना राहिली आहे का? असा प्रश्न पडतो! माझ्या वाचनात त्यांची आलेली त्यांची काही विधाने खाली देत आहे. १] मुसलमानों के बिना हिंदुत्व भी नही बचेगा| २]मुसलमानों के बिना हिंदू राष्ट्र नही| ३]आरक्षण को संघ का पेहला से समर्थन है ,सदा रहेगा, जबतक उस आरक्षण के लाभार्थीं को ये लगता नही इसकी आवशकता नही, ये भेद समाप्त हो गया हम अब अपने बलबुते खडे रहेंगे,ये दुसरे किसी को दो ये ऐसा जबतक उनको लगता नही हम उसके समर्थन मे रहेंगे| ४] जब से इस्लाम भारत में आया उस दिन से इस्लाम यहा है और रहेगा! इस्लाम नही रहेगा, ये सोचने वाला हिंन्दू सोच का नही है! ५] मुसलमानो के बिना हिंदुत्व नही| ६] हम कहेंगे कि मुसलमान नही चाहिए तो हिंदुत्व भी नही बचेगा| ७] हिंदुत्व में मुसलमान पराए नही| ८] हर मस्जिद मे शिवलिंग की तलाश क्यो? ९] मंदिरो को लेकर अब कोई आंदोलन नही करेगा संघ| १०] पेहले दिन इस्लाम भारत आया तबसे आजतक इस्लाम यहा है और रहेगा,इस्लाम नही रहेगा ऐसे सोचने वाला हिंदू सोच का नही| ११] परिवार के अंदर बच्चों से बातचीत से रोका जा सकता है लव जिहाद| १२] ब्राह्मणों की बेटी दलितों के घर ब्याहने से मिटेगा जातिवाद| १३] परशुराम जी "बढई / लोहार समाज के लक्कड हारे थे वो हमेशा अपने पास फरसा कुल्हाडी रखते थे वो कोई ब्राह्मण पुत्र नही थे|[ हे विधान सत्य आहे का? ते मला पडताळता आलेले नाही.] १४] उठसूट कोणत्याही प्रर्थनास्थळांच्या खाली हिंदू मंदिरं असल्याचा दावा करणं योग्य नाही. राम मंदिरासारखी आंदोलने अन्य प्रार्थनास्थळी करणे चूक आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदनबाण 05/01/2026 - 20:16
हा.हा.हा... मग मोदी संघाचे ना? त्यांनी कोट्यावधी रुपये मुसलमानांसाठी का खर्च केले? कढी भात खायला? बरं ते जी दरवर्षी चादर चढवतात तो तर जिहादी आहे नै का? खरंच ते जर हिंदूत्ववादी असते तर ही घृणास्पद प्रथा त्यांनी ताबडतोब बंद केली असती ना? [ एका अंध भक्ताने ती चादर भगव्या रंगाची आहे असे मला सांगुन मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता.] मोदींनी नक्की किती हजार कोटी रुपये मुस्लिम योजनांवर खर्च केले? तो आकडा शोधणे कठीण आहे म्हणतात! आनंद रंगनाथन म्हणतात की जे मोदींनी मुसलमानांसाठी केले ते हिंदुंच्यासाठी देखील केले नाही. संदर्भः Modi Done More For Muslims Than Hindus" Anand Ranganathan “PM Modi Has Done More For Muslims Than Hindus” - Anand Ranganathan Dr Anand Ranganathan Podcast : BJP AND Congress | PM Modi | Hindu Discrimination | Hindu-Muslim मला संघ कधीही मुस्लिम द्वेष्टा असल्याचे कोणताच चष्मा न लावता दिसलेले नाही. ज्यांना खरंच देशात हिंदूची स्थिती नक्की काय आहे? हे तथ्या सकट जाणुन घ्यायचे असेल तर आनंद रंगनाथन यांचे हिंदूराष्ट्रातील हिंदू हे मराठीत उपलब्ध असलेले पुस्तक जरुर वाचावे असे मी सुचवतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]

स्वधर्म 30/09/2025 - 17:34
संघ ही नोंदणीकृत संस्था आहे का? पटाईतजी, या एका प्रश्नाबाबत लोकांच्या मनात फार गोंधळ आहे. कृपया आपण माहिती देऊन तो दूर करावा. उपप्रश्नः १. संघाच्या स्वयंसेवकाला काही ओळखपत्र, सभासद क्र. असे काही असते का? २. संघाचे पैशाचे व्यवहार सरकारला, आयकर विभागाला दाखवले जातात का? त्याचे ऑडीट होते का? लोकांना व देणगीदारांसाठी त्याचा हिशोब प्रसिध्द केला जातो का? नोंदणीकॄत संस्था असेले तर वरील दोन्ही होत असणार. आपण आता रिसर्च केलाच आहे, तर वरीलप्रमाणे नोंदणी आहे का या मुख्य व उपप्रश्नांची उत्तरे मिळाली तर लोकांच्या शंकांचे निरसन होईल.

In reply to by स्वधर्म

समाधान राऊत 01/10/2025 - 15:57
1. संघ ही संस्थाच नाही, नोंदणी करण्याचा प्रश्नच येत नाही , 2.संघामध्ये ओळखपत्र वैगेरे काही दिले जात नाही , खूप खूप तर वर्ग असताना ओळख व्यवस्था म्हणून तात्पुरते ओळख पत्र या काही वर्षात देऊ लागले आहेत , वर्ग पूर्ण झाला की ते जमा करून घेतात , ही पद्धत संपूर्ण भारत भर असेलच असे नाही , नवीन छोटेखानी प्रयोग फक्त काही ठिकाणी झाले 3. संघामध्ये फक्त वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला भगव्या ध्वजासमोर समर्पण म्हणून काही निधी स्व ईच्छेनुसार निधी जमा केले जातो , आणि ह्या निधीमधूनच वर्षभराचा सर्व खर्च केला जातो . पुन्हा समर्पण गोळा केले जात नाही . ह्याचा हिशोब संघ कार्यालयात ठेवला जातो , कोणीही स्वयंसेवक हा हिशोब पाहू शकतो , परंतु सहसा कोणताही स्वयंसेवक हा हिशोब पाहत किंवा विचारत नाही , तेवढा विश्वास तेथे ठेवलेला असतो . याचे अंतर्गत ऑडिट होत असते . फक्त राम मंदिराच्या वेळी संघाने समाजातून निधी गोळा केला होता , ते ही मंदिर समितीच्या अध्यक्षतेखाली , तो सुद्धा हिशोब संघ देऊ करतो/ त्या वेळी दिला . परंतु ज्यांनी एक रुपया सुद्धा राम मंदिरासाठी दिला नाही ते हिंदू बांधव देणगीचा हिशोब मागतात .राम मंदिरावरच आणि रामा वरतीच प्रश्न चिन्ह निर्माण आपले हिंदू बांधव करत , आहेत हे खेदाने नमूद करतो.

In reply to by समाधान राऊत

स्वधर्म 02/10/2025 - 16:25
श्री पटाईत काकांनी काही उत्तरे दिली नाहीत. तुंम्ही दिलीत, हरकत नाही. त्याबद्दल धन्यवाद. आपण संघाकडे पाहताना एक विशिष्ट दृष्टीकोन ठेवून उत्तरे दिली आहेत. तथापि, या दिलेल्या माहितीकडे एका अपरिचिताचा पर्यायी दृष्टीकोन ठेवूनही पाहता येते. >> 1. संघ ही संस्थाच नाही, नोंदणी करण्याचा प्रश्नच येत नाही मग संघ हे काय आहे? '२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.' असे पटाईत काका यांनी लिहिले आहे. याचा अर्थ लाखाहून जास्त स्वयंसेवक तर आहेतच. एवढे मोठे संगठन नोंदणी न करता चालवावे याचे कारण काय? >> 2.संघामध्ये ओळखपत्र वैगेरे काही दिले जात नाही नोंदणी नाही, सभासदत्व नाही, ओळखपत्र नाही. म्हणजे जवळजवळ भूमीगत संघटना असल्यासारखेच झाले. हे खरोखरच असे का चालवतात हा प्रश्न पडतो. समजा कोणी सभासदाने संघाच्या वतीने काही बेकायदेशीर काम केले, तर त्याच्यापासून संघाला हवे तेंव्हा वेगळे दाखवता येऊ शकते व जर चांगले काम केले तर संघाचा संबंध दाखवता येतो. हे कितपत पारदर्शक आहे असे आपणांस वाटते? >> 3. संघामध्ये फक्त वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला भगव्या ध्वजासमोर समर्पण म्हणून काही निधी स्व ईच्छेनुसार निधी जमा केले जातो हा निधी असा कितीसा असणार? काही माहिती खुली करण्यात आली आहे का? एवढ्या अल्प निधीमध्ये फक्त २०२५ या एका वर्षात ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे घेतली असा दावा करण्यात आला आहे. एक शिबीर घ्यायचं तर केवढा निधी लागेल? हे काम चांगलेच आहे व त्यासाठी संघाने कितीही पैसे गोळा करायला कोणाचाच आक्षेप असायचे कारण नाही, फक्त संस्थेची नोंदणी नसल्याने धर्मादाय आयुक्त, आयकर विभाग व सरकारच्या सर्व संस्था संघाला काहीही विचारू शकत नाहीत. एखादी साधी चार माणसांची संस्था काढली तरी केवढे नियम पाळावे लागतात, हिशोब ठेवावे लागतात व मुख्य म्हणजे जे कराल त्याची जबाबदारी संस्थेच्या पदाधिकार्‍यांना घ्यावीच लागते. संस्थेची व सभासदांची नोंदणीच न केल्यामुळे संघाला हे काहीच लागू होत नाही. त्यामुळे देशातील यंत्रणेला तिथे कसलाच प्रवेश नाही. संघ ही एक राष्ट्रप्रेमी संघटना आहे, तर देशाचे कायदे पाळायच्या कक्षेतच येऊ नये अशा प्रकारे ही संस्था का चालविली जाते हे आपण सांगू शकाल का? आपल्यासारख्या संघाबद्दल अभ्यास असणार्‍या व्यक्तीकडून नीट माहिती घेण्यासाठी प्रश्न विचारले आहेत, कृपया गैरसमज नसावा.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत 08/10/2025 - 11:54
आरएसएस ही पंजीकृत संस्था नसली तरी ही Audited Reports & Annual Activities RSS khud registered nahi hai, lekin uski Akhil Bharatiya Pratinidhi Sabha (ABPS) har saal ek Annual Report publish karti hai इत्यादि इत्यादि.

संघाची स्तुती संघाचे लोक सोडून कुणीही करत नाही, संघाचे लोक काम करताना संघाच्याच लोकाना दिसतात इतरांना नाही, स्वातंत्र्यलढ्यात संघाने सहभाग का घेतला नाही? हे कुणीही सांगत नाही, संघाचे लोक टाईट इस्त्रीचे कपडे घालून मदतीला जातात नि तसेच टाईट इस्त्रीचे कपडे घालून घरी येतात, (फोटो काढून), राबून राबून पांढरा शर्ट चिखलाचा झालेला, घामेघाम झालेला संघ कार्यकर्ता कधीही दिसलेला नाही दिसणारही नाही, संघातील काकांची मुले ख्रिस्ती देशात तसेच अरबी मुस्लिम देशात जाऊन डॉलर नी दिनार कमावीत असतात पण तेच काका इथे हिंदूंच्या रक्षणासाठी बहुजनांच्या मुलाना “दंडप्रहार” शिकवत असतात. थोडक्यात संघ ही समाजाला काहीही फायदा न देणारी तसेच उपद्रवही न देणारी संघटना आहे. सामान्य माणसाने संघा पासून आपली मुले कशी दूर ठेवता येतील हे पाहावे. १०० वर्षे पूर्ण करूनही सांगण्यासारखं काहीही न केलेली संघटना म्हणजे आरएसएस!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

समाधान राऊत 01/10/2025 - 15:33
मलाही संघाबद्दल जास्त काही माहिती नाही परंतु शाखेत न जाता त्याच्याबद्दल काहीच माहिती नसताना टिप्पणी करणे जास्त सोपे असे दिसते . संघाचे स्वंयसेवक केलेल्या कामाचा गाजावाजा करत नाहीत , जे करतात ते सोशल मीडिया वापराने आणि account trp वयक्तिक जास्त करतात , संघ बामनांचा आहे ह्या मिथ्या गोष्टी आहेत, कित्येक प्रचारक ब्राह्मणच आहेत , ज्यांनी स्वतःचे आयुष्य देव देश धर्म ह्या गोष्टी साठी वाहून घेतले. तुमच्या म्हणण्यानुसार संघाचा स्वयंसेवक फक्त दुसऱ्या संघी माणसाला दिसतो , तुम्हाला दिसत नाही , तर तो घामाने भिजला आहे किंवा नाही हे तुम्हाला कसे कळणार . जरी काकांचा मुलगा अरबी देशात गेला असला तरी तो दंड प्रहार वैगेरे शिकला आहे फक्त बहुजन मुलांना शिकवता हे मिथ्या पसरवू नका , आणि तसेही बहुजनांच्या मुलांना अरब देशात जायला संघ अडवत नाही, वयक्तिक आयुष्यात संघ किमान गरज असेल तर मदत करते , दखल देत नाही. संघाने बरेच लहान मोठे कार्यकर्ते देशाला दिले आहेत हे विसरू नका. स्वातंत्र्य लढ्यातील संघाचे योगदान असे पुस्तक ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे , एकदा वाचा.

In reply to by समाधान राऊत

परंतु शाखेत न जाता
संघाच्या शाखेत जाऊन एक दोन वर्ग करून, संघाच्या लोकांचे खरे चेहरे नी संघाचा खरा चेहरा पाहून मगच बोलतो आहे, “विशिष्ट” लोकांनी “विशिष्ट” लोकांसाठी बनवलेली संघटना एस संघा बद्दल म्हणता येते, संघाचा छुपा अजेंडा भयानक आहे, संघाच्या वरगांमध्ये काही विशिष्ट कुजबुजे महापुरुषांची बदनामी करण्यासाठी सोडलेले असतात, गांधी, नेहरू, नी अनेक स्वातंत्र्यविरुद्ध नको नको ते बोलले जाते, आपण स्वत स्वातंत्र्यलढ्यात काय दिवे लावले ह्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत, तुमची मुले संघात जाऊन भडकलेल्या माथ्याची होतात, संघात जे काका लोक जातात त्यांच्या मुला बाळाना, नातेवाईकांना ते तिथे आणत नाहीत, त्यांची मुले शिकून सावरून विदेशात पळ काढतात, पण बहुजनांची मुले इथे भडकलेली टाळकी घेऊन फिरतात, मागेच भय्याजी जोशी ह्या संघी माजी अध्यक्षाने महाराष्ट्रात मराठी बोलायची गरज नाही असे मराठी द्वेष्टे विधान केले होते.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti 03/10/2025 - 10:44
अरे जाऊ‌दे!कोणाला सांगतो.. संघाचा अनुभव घेऊन त्यापासून दूर झालेल्यांचा १०१ कोटींचा एक मोठा ग्रुप होईल. संघातील जनांचे महिलांविषयक संकुचित वृत्ती पाहून मीही दूर झाले.शाखा चालवली,दुर्गा वाहिनीचे शिबिरही केले पण महिलांवर कर्मकांडाचे खुप मोठे ओझे असावे या मतातून ते लवकर बाहेर पडणार नाहीत. माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याने‌ कोणत्याच संघटना,विचारसरणीचा भाग होऊ नये,freedom हेच खरे आयुष्य आहे.

In reply to by Bhakti

संघातील जनांचे महिलांविषयक संकुचित वृत्ती पाहून मीही दूर झाले. खरे आहे ताई, संघी लोकांना बहुजनांच्या मुली शिकलेल्या आजीबात सहन होत नाहीत. माणसाला स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर त्याने‌ कोणत्याच संघटना,विचारसरणीचा भाग होऊ नये,freedom हेच खरे आयुष्य आहे. क्या बात! एकदम खरे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विवेकपटाईत 08/10/2025 - 12:00
डोळ्यांवर द्वेष आणि अंधाराचा चष्मा लागला असेल तर मध्यानाचा सूर्य दिसणार नाही. तसेच तुम्हाला संघाचे कार्य दिसू शकत नाही. बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले. गांधी आणि आंबेडकरांनी संघाची प्रशंसा केली. मुलांनी संघात जाण्याचे अनेक फायदे असतात. 1. सकाळी लवकर उठण्याची सवय लागते. 2. अनुशासन शिकतात. 3 शारीरिक व्यायाम होतो. 4. भाषा शुद्ध होते. 5. लोकांशी संपर्क वाढतो. 6. संघात जाणारा तरुण कधीच बेरोजगार राहणार नाही. 7. रस्त्यावर भाजी लावणारा असो एलआयसी अजेंट सर्वांचा धंधा वाढतो.

In reply to by विवेकपटाईत

आग्या१९९० 08/10/2025 - 14:02
बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले.
शाबास! उठता बसता नेहरूंना नावं ठेवणाऱ्या संघाला आज त्यांचे सर्टिफिकेट घ्यावे लागते.

In reply to by आग्या१९९०

सुबोध खरे 10/10/2025 - 10:32
छे हो संघाला सर्टिफिकेट ची मुळीच गरज नाही नेहरू घराण्याच्या गुलामांना त्यांच्या सर्टिफिकेट शिवाय खात्री पटणार नाही म्हणून

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे 10/10/2025 - 19:54
पण इतका आटापिटा का पटवून द्यायचा? हांगाश्शी तेच मी इतके दिवस सांगतोय खांद्याखाली बळकट असणाऱ्या माणसांना कशाला समजावून देताय? पालथ्या घड्यावर पाणी

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० 10/10/2025 - 19:41
गांधी, नेहरूंची निंदा करणे हा एक प्रकारचा " उद्योगच " आहे. हा " उद्योग " नोंदणी न केल्याने सर्वसामान्यांना माहीत नाही.

In reply to by विवेकपटाईत

अभ्या.. 11/10/2025 - 22:45
बाकी नेहरूजी मूर्ख होते म्हणून त्यांनी 1963 गणतंत्र परेडसाठी संघाला आमंत्रित केले.
हा आयडी तर परत परत सांगूनही खोटेपण पसरवण्याचे काही थांबवत नाही. संघाला जे काही श्रेय त्यांच्या सेवाकार्यातून मिळाले आहे ते असल्या काहीही फेकणार्‍या अतिउत्साही व्हाटसपअंकलमुळे वाया चालले आहे. १९६२ च्या चीन-भारत युद्धामुळे, १९६३ च्या परेडमध्ये लष्करी उपस्थिती कमी करण्यात आली आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊ शकतील अशी मोठी "नागरी परेड" आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे दिल्लीतील विविध संघटना आणि स्वयंसेवक गटांना अधिक सहभाग घेता आला. युद्धादरम्यान गटाच्या स्वयंसेवकांच्या कार्याची दखल घेऊन नेहरूंनी त्यांना परेडमध्ये सहभागी होण्यासाठी वैयक्तिकरित्या आमंत्रित केले होते असा आरएसएसचा बराच काळ दावा आहे. काही अहवालांवरून असे दिसून येते की या कार्यक्रमात सुमारे ३,००० ते ३,५०० आरएसएस स्वयंसेवकांनी पूर्ण गणवेशात मार्च केला होता. तथापि, भारतीय संरक्षण मंत्रालयाकडे परेडमध्ये आरएसएसला अधिकृतपणे आमंत्रित केल्याची कोणतीही नोंद नाही. विशेष आमंत्रण नाही. अभिलेखागारातील नोंदी आणि लेखा असे सूचित करतात की आरएसएसला विशेष आमंत्रित करण्यात आले नव्हते तर त्यांनी नागरी गटांना सहभागी होण्यासाठी खुल्या आमंत्रणाचा फायदा घेतला. महात्मा गांधींच्या हत्येनंतर संघाची तपासणी सुरू असल्याने, संघाला वैधता मिळवण्यासाठी हा प्रयत्न होता, असा युक्तिवाद इतिहासकार आणि पत्रकारांनी केला आहे. नेहरूंचे विधान. वृत्तांनुसार, नेहरूंनी २७ जानेवारी १९६३ रोजी संसदीय पक्षाला संबोधित करताना म्हटले होते की ते संघाला येण्यापासून रोखू शकत नाहीत, परंतु त्यांनी त्यांना कधीही विशेष आमंत्रित केले नव्हते नाही तर सरळ नाही म्हणावे पण गांधी पटेल नेहरुंचे व्हॅलिडेशन घेतल्याशिवाय संघाला जमत नाही आणि काही जमवता येत नाही हेच खरे. पण आता ह्या व्हाटसपआंकलना काहीही बोलण्यात अर्थ राहिला नाही कारण खुद्द पक्षानेच ह्या खोट्या घटनेला अधिकृत बनवण्यासाठी त्याचे पोस्ट तिकिट प्रकाशित केलेले आहे. चला, निदान ह्या कारणाने तरी बंद पडायला आलेल्या पोस्टात थोडीफार म्हातार्‍यांची वर्दळ होईल थोडे दिवस.

In reply to by अभ्या..

स्वधर्म 12/10/2025 - 02:58
त्याला संघ स्वयंसेवक व संघाचे समर्थक कधीही खोटे म्हणू शकत नाहीत. याचे कारण या चर्चेतच उघड झाले आहे. ते म्हणजे संघाचा मूळ संस्कारच असा आहे की प्रश्न विचारायचे नाहीत, चिकित्सा करायची नाही, सत्याचा शोध चुकूनही घ्यायचा नाही! त्यामुळे परंपरेने, धर्मग्रंथांनी व सर्वात महत्वाचे म्हणजे सरसंघचालकाने जे सांगितले, त्याच्या पलीकडचे काही म्हणजे काहीच स्विकारण्याची मानसिकता दिसत नाही.

In reply to by अभ्या..

युयुत्सु 12/10/2025 - 08:21
संघाला जे काही श्रेय त्यांच्या सेवाकार्यातून मिळाले आहे ते असल्या काहीही फेकणार्‍या अतिउत्साही व्हाटसपअंकलमुळे वाया चालले आहे. +++++++++++१ बेछूट आणि बेलगाम वक्तव्ये फक्त मंदबुद्धी लोकांना फसवू शकतात.

निपा 01/10/2025 - 17:59
शालेय जीवनात म्हणजे १९९५-२००० च्या सुमारास माझे अनेक मित्र संघात होते नागपुर ला. ते नेहमीच मुस्लिमांवर विनोद करायचे आणि महारांचा प्रचंड द्वेष करायचे. बरं हि मंडळी वेग वेगळ्या शाखेत होती. तरी त्यांचे विनोद आणि त्यांचा इतिहास हा सारखाच असायचा. आंबेडकर त्याकाळी तरी त्यांचा शत्रू न. १. आता हे विचार संघाचे कि त्यांचे स्वतःचे होते हे काही सांगता येत नाही . बाकी हि मुलं जवळपास सगळी ब्राह्मण ! हे कधी शिव्या द्याचे नाही. विनोद पण कमरेखालचे नसायचे . राष्ट्रीयता नसानसात नुसती ओसंडून वाहायची . म्हणजे बाकीचे देशभक्त नव्हते असे नाही, पण हि मंडळी दाखवून देण्यात समोर होती.

हम्म. "संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे" सामाजिक कार्य असेलही पण स्वातंत्र्यलढ्यात नावड्त्या विचार्सरणीच्या लोकांना बदनाम करण्याचे काम कुजबुज आघाडीतर्फे कोण करते? कुजबुज आघाडीची जागा आता वॉट्स-अ‍ॅपने घेतली आहे. १)सुभाषचंद्र बोसांवर नेहरू पाळत ठेउन होते. त्याही पुढे जाउन, नेहरूनी त्यांना बाजुला केले.. २)लालबहादुर शास्त्रींची हत्याच झाली.. ३)राहुल गांधींचे खरे नाव वेगळेच आहे. हजारो कोटींची मालमत्ता इटालीमध्ये आहे. ह्या अफवांचे जनक कोण होते/आहेत ?शाखेवर येणार्या तरूणांमध्ये काँग्रेसबद्दल/नेहरू गांधींबद्दल तिरस्काराची भावना निर्माण झाली पाहिजे हा उद्देश नसतो का?स्व्तःच्या मुलांना युरोप्/अमेरिकेत सेटल करुन देउन बहुजन समाजातील लोकांना त्रिशुल घेउन 'जय श्रीराम' करायला लावणे हे निंदनीय आहे. ह्यांचा ईस्लाम/ख्रिश्चनद्वेष कधीतरी जाईल अशी वेडी अपेक्षा बाळगुन आमच्यासारखे अनेकजण होते. पण गेल्या काही वर्षात तो द्वेष पसरवण्याचे काम अधिक जोमाने होउ लागले असे दिसते. भाषणात "सगळे आमचेच.'..म्हणायचे आणी मागे द्वेष पसरवायचा. आता तो अनुपम खेरचा 'ताजमहल की तेजोमहल' असा चित्रपट येतोय. भारतातील किती लोकांची टाळकी फिरवण्यात हा चित्रपट यशस्वी होतो ते बघु.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

+१ संघ फक्त द्वेष पसरवण्याचे काम करतो, समाजोपयोगी काम संघाने कधीही केले नाही नी करणारही नाही.

विजुभाऊ 03/10/2025 - 11:26
मी विद्यार्थी परिषदेत जायचो त्या वेळेस संघाच आ आणि अभाविप चे काय नाते आहे असे विचारले तेंव्हा उत्तर मिळाले की थेट काहीच संबन्ध नाही. पण अभाविप मधील बरेच लोक संघात जातात. काही बरे केले की तो संघाचा कसा आहे आणि त्याच इसमाने काही वाईट केले की जबाबदाती नाकारायची हा संघाचा कातडीबचाऊपणा नेहमीचाच असतो.

In reply to by विजुभाऊ

स्वधर्म 03/10/2025 - 15:55
>> काही बरे केले की तो संघाचा कसा आहे आणि त्याच इसमाने काही वाईट केले की जबाबदाती नाकारायची हा संघाचा कातडीबचाऊपणा नेहमीचाच असतो. म्हणूनच वरती विचारले आहे की सभासद नोंदणी, ओळखपत्र दिले जात नाही याचे हे कारण आहे का? समाधान किंवा पटाईत काकांच्या उत्तराची वाट पहात आहे. तुंम्ही तर अनुभवच शेअर केलात.

शाम भागवत 03/10/2025 - 13:24
संघ इतका वाईट असून कसा काय मोठा होत जातोय काही कळत नाही. कॉंग्रेस व तिचे शिर्ष नेते इतके चांगले असूनही ती रसातळाला का जातीय काही कळत नाही. कलीयिग कलीयुग दुसरं काय म्हणणार? ;)

In reply to by शाम भागवत

संघ इतका वाईट असून कसा काय मोठा होत जातोय काही कळत नाही. वाईट शक्तीदेखील मोठ्या होत असतात! उदा, तालिबान.

In reply to by शाम भागवत

अभ्या.. 12/10/2025 - 18:04
बघा बाबा कोण मोट्ठे आहे ते. tsj बाकी प्रेस कॉन्फरन्सला महिलांना बोलावायचे नाही हा बालहट्ट पुरवला म्हणे मोठ्या दादाने. बरोबरच आहे म्हणा. एका बावळट गुरुजीने तेच म्हणलेले काही दिवसांपूर्वी. bg मला तर "सौदामिनी आधी कूंकू लाव" वाला कॅप्टन रणगाडेच आठवला तेंव्हा.

In reply to by शाम भागवत

अभ्या.. 13/10/2025 - 15:58
नका इतके गोड हसू. केविलवाणे दिसते आहे ते.. . आता सवयच झाली असेल तर हरकत नाही.

In reply to by अभ्या..

सोत्रि 13/10/2025 - 16:15
:) मी हसलो तर चालेल का? - (अंमळ हसू आलेला) सोकाजी

सोत्रि 03/10/2025 - 15:30
माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही
बरं झालं!
तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी
हे काही बरं झालं नाही!! :) :) - (सघंशाखेत गेलेला) सोकाजी

सोत्रि 03/10/2025 - 16:46
मी सहावीत असताना वडील संघाच्या शाखेत घेऊन गेले. त्यानंतर नियमीत शाखेत जाणे, तालुका, जिल्हा स्तरावरील शिबीरांना जाणे, असे करीत बाबरी-मशिद पडेपर्यंत संघाशी संबंध होता. त्यावेळी खेळायला मिळायचे आणि शारिरीक उर्जेचा निचरा चांगल्या प्रकारे करता यायचा त्यामुळे शाखेत जायला मजा यायची. गावातील सगळीच मुलं यायची त्यामुळे जरा जास्तच मजा यायची. पण पुढे बौद्धिकं चालू झाली आणि 'ब्रेन वॉशिग'ला सुरुवात झाली. त्या अजाणत्या वयात पद्धतशीरपणे इतर धर्मांविषयीचा आकस मनात कोरला गेला. त्यावेळी रथयात्राचे दिवस होते. तालुका शिबिरांना गेल्यावर 'आपल्यावर' कसा अन्याय होतोय आणि 'आपण' कसे आपल्याच देशात असुरक्षित आहोत हे इतकं बिंबवलं गेलं होतं की त्यावेळची मानसिक विचारधारा अत्यंत असहिष्णू झाली होती. (इतकी की एका तरी 'परधर्मियाला' संपवणे हे इतिकर्तव्य आहे असे वाटू लगले होते). तेल लगाओ डाबर का नाम मिटाओ बाबर का, एक धक्का और दो बाबरी को तोड दो....अशा आत्यंतिक आणि पराकोटीच्या घोषणा देत फिरत होतो त्याकाळी. बाबर कोण, बाबरी म्हणजे काय, तिला धक्का देऊन पाडायचे म्हणजे नेमकं काय होणार ह्याची काहीही अक्कल नव्हती, पण शाखेत जाऊन आपण देशासाठी आणि धर्मासाठी काहीतरी प्रचंड महत्वाच करतोय असं मनात बिंबवलं जात होतं. नशिबाने जरी वडीलांनीच संघशाखेचा रस्ता दाखवला होता तरी ते मात्र समाजवादी होते. त्यामुळे माझ्या वैचारिक उधाणाला आवर घालायचे. त्यामुळे मी वाहवत जाण्यापासून वाचलो. पुढे बाबरी पाडल्यावर लालकृष्ण अडवाणींनी त्या घटनेचा निषेध केल्यावर मी अवाक झालो होतो आणि वडील कसे बरोबर होते ह्याची प्रचिती येऊन, त्यादिवसापासून संघशाखेपासून जो दूर झालो तो आजपर्यंत. ह्या संघाचं परदेशातलं रूपडं आहे 'विश्व स्वयंसेवक संघ'. अमेरिकन नागरिकत्व घेऊन हिंदू धर्माची धुरा वाहण्याचं पुण्यकर्म ते करत असतात. ह्याचाही मी दुर्दैवाने सक्षिदार आहे. एका अशाच विश्व स्वयंसेवच्या घरी सॅन होजेला असतना गेलो होतो. एक लाचार राष्ट्रिय संघी त्या विश्व स्वयंसेवच्या देणगी साठी भारताच्या तत्कालीन परिस्थीविषयी काहिही ऐकून घेत होता. मी ह्या सगळ्या संघींना पूर्ण कोळून प्यायलो असलो तरीही मला प्रचंड राग आला होता. तो त्या विश्व स्वयंसेवच्या लक्षात आला आणि माझ्याकडे बघत वर तोंड करून म्हणाला, " अरे लगता है इनके देश के बारे मे बोला तो बुरा लगा रहा है|" मग त्याला मी विचारले 'नमस्ते सदा वत्सले मातृभुमे' म्हणता का इथे? त्यावर त्याचा झालेला कसनुसा चेहरा अजूनही लक्षात आहे :) तर ते असो, १०० वर्ष पूर्ण केलेल्या संघाविषयीचा पटाईतकाकांचा हा, त्यांच्या निवृत्तकाळातला वेळ घालवायचा अजून एक उद्योग असलेला धागा, करमणूकीसाठी वाचला आणि त्यांचे इतर धागे वाचल्याबत येते तसे अंमळ हसू आले. - (पूर्वाश्रमीचा संघी) सोकाजी

In reply to by सोत्रि

इतकी की एका तरी 'परधर्मियाला' संपवणे हे इतिकर्तव्य आहे असे वाटू लगले होते हा हा हा. कॉलोनीत राहणारे काहीजण तेव्हा कामाला जाताना बॅगेत सुरी ठेवत.चुकुन हल्ला झाला तर प्रतिकार करायला हवे म्हणून! अर्थात त्या सुरीने बटाटेही नीट कापता येत नसावेत. ग्रुहिणींनी अशा सुर्‍या आपल्या नवर्याना दिल्या होत्या. कॉलोनीचे 'संरक्षण' करण्यासाठी काही तरूण्/कॉलेजकुमार रात्रभर गेटजवळ बसत. एकदा खरोखर 'ते'(परधर्मीय तलवारी घेउन येत आहेत) अशी कुजबुज झाली आणि आमच्या तरूणांची पळता भुई थोडी झाली. धावत आपापल्या घरी जाउन बसले. तलवारी घेउन कोणी येत नव्हते.. ती अफवा होती हे नंतर कळले.

स्वधर्म 03/10/2025 - 18:42
या धाग्यामुळे संघाबाबत बरीच माहिती समजली. तसेच अनेक आक्षेपही समजले. पटाईत काका किंवा समाधान राऊत हे थोडा वेळ काढून मिपाकरांच्या आक्षेपांना आणि माझ्या प्रतिप्रश्नांना उत्तरे देतील अशी आशा आहे.

In reply to by स्वधर्म

समाधान राऊत 06/10/2025 - 08:45
तरी हरकत नाही, बऱ्याच वेळा संघ शब्द ऐकला की समजून घेण्याची प्रवृत्ती कमी होते.असो. 1&3 समाज कार्य करणारा संघ हा पूर्णपणे स्वयंसेवकांवरती उत्स्फुर्तपणे चालतो , त्यांना इथे कुठलाही पगार , मानधन दिले जात नाही , नोंदणी न करण्याची मुभा स्वतः कायदा यांना देतो, आपला कायदाच लवचिक आहे त्याला आपण काहीं करू शकत नाही, संघाच्या स्थापनेच्या काही वर्षांनी देश स्वतंत्र झाला ,तरी तत्कालीन सरकारने संघाला कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी वेगळे कायदे का केले नाहीत किंवा का आणु शकले नाहीत ,(( tax बद्दल बोलायचे झाले तर सरकारी अधिकारी केव्हाही ह्यांचे ऑडिट करू शकते , तिथे सरकारला मज्जाव केला नाही , परंतु असे ऑडिट झाल्याचे ऐकिवात नाही , वरचेवर बोलण्यात ही मंडळी पटाईत असते ,पण काही सरकार व पक्ष ह्यांना पैशाच्या हिशोबापेक्षा बंदी घालण्यात जास्त इंटरेस्ट होता !!)) परंतु त्यांच्या सह संस्था ची नोंदणी केल्या जाते , जसे की सेवा भारती , आणि यांच्या मार्फत पैशाच्या उलाढाली होत असतात , ती 92000 शिबिरे फक्त एकट्या संघाने नाही तर त्यांच्या सह संस्था यांच्या मार्फत सुधा झाली आहेत , परंतु आपसुकच नाव संघाचे लागते , ह्या संस्था कर स्वरूपणाच्या कक्षेत येतात , समांतर उदाहरण देतो , वारकरी संप्रदायाचे , संघ यापुढे काहीच नाही , आता वारकरी सांप्रदायाची नोंदणी कशी करणार आणि कुठे करणार नोंदणी करताना कुणाच्या नावे करणार आणिं करावी का , आणि सगळ्यात महत्वाचे ओळखपत्र तरी कसे द्यायचे , गंध लावेल ते वारकरी , पताका हाती घेईल तो वारकरी , विठोबाचे नाम घेईल तो वारकरी , इथे जात धर्म काही पाहिले जात नाही , सामाजिक , धार्मिक आणि देशाच्या विरोधात काम न करणाऱ्या संस्थात्मकतेची ची नोंदणी करण्याची गरज नाही , वारकरी संप्रदायाचे जरी कुठे नोंदणी नसली तरी त्यांच्या सह संस्था / उपसंस्था , वारकरी दिंडी मंडळ , गड संस्थाने , ह्यांची नोंदणी असते , वारकरी संप्रदायाचा आर्थिक कारभार सुधा ह्याच संस्था मार्फत चालतो, असेच संघ सुधा काम करतो , ह्या उदाहरणामार्फत समजून घेण्यास काही अडचण असणार नाही अशी अपेक्षा करतो , 2.बेकायदेशीर कामे किंवा अजेंड्याच्या व्यतिरिक्त कामे केल्यानंतर कुठली व्यवस्था किंवा कंपनी,संस्था,पक्ष त्याचे समर्थन करतो , आणि कुठली संस्था चांगले काम केल्यानंतर स्वतःचे नाव लावत नाही , कितीही लांबचा नातेवाईक असला तरी बरेच जण तो जसे काही ते घरातलाच आहे अशी ओळख दाखवतात , चांगल्या कामाचा पुरस्कार नाही तर कशाचा करायचा , संघ बेकायदेशीर कामे , देशविघातक कामे करतच नाही , संघ मुस्लिम विरोधी नाही , वरती कुजबुज वैगेरे कुणीतरी लिहिले आहे , परंतु सर तन जुदा बद्दल त्यांचे काहीच म्हणणे नाही असे दिसते , ही असली वाक्य देशाच्या समर्थनार्थ आहेत काय?? देव देश धर्म याबद्दल बोलत असताना ते कुणाला चुकीचे वाटत असेल तर अवघड आहे , हे लोक कोण आहेत हे वेगळे सांगणे लागत नाही

In reply to by समाधान राऊत

शाम भागवत 06/10/2025 - 11:32
चमच्याने चांगले भरवलंय. पण मला वाटते पहिल्या प्रतिसादात दिलेली लिंक पाहिली तर मराठीत सगळी माहिती मिळेल. अजिबात तोचतोच पणा नाही. मुलाखतकार व मुलाखत घेणारे अजिबात संघाशी संबंधीत नाहीत. असो.

In reply to by समाधान राऊत

स्वधर्म 06/10/2025 - 17:06
आपल्या प्रतिसादाचे शिर्षक 'अर्थात , प्रश्नांची उत्तरे देतो आहे म्हणून मी संघी असं काही असेल..' हे समजले नाही. म्हणजे आपण संघाच्या वतीने उत्तरे देत आहात पण संघाला जबाबदारीतून मुक्त करत आहात काय? खरे तर संघ सभासदांना सोयीनुसार आपले किंवा संबंध नसलेले म्हणतो, हाच एक आक्षेप होता. सर्वप्रथम आपण द्वेषपूर्ण भाषा न वापरता उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल आभार. द्वेषपूर्ण प्रतिसादांची उदाहरणे या धाग्यावर अनेक आहेत. शिवाय इतर प्रतिसादकांनी सांगितलेले द्वेष पेरण्याच्या बाबतीतले संघातील अनुभव दुर्लक्षित करता येणार नाहीत. त्यामुळे द्वेष हे संघाचे एक महत्वाचे इंधन आहे व संघप्रेमींचा तो एक खास पैलू आहे असे मानावे लागेल. गामा पैलवान यांचा प्रतिसाद हे 'संघ व द्वेष' कसे अविभक्त आहेत याचे याचे उत्तम उदाहरण आहे. ते संघस्वयंसेवक आहेत किंवा कसे ते आपल्याप्रमाणे परिस्थितीनुसारच ठरेल हेही आलेच. दुसर्‍या अनेक संघप्रेमींच्या बहुतेक प्रतिसादात दुसर्‍यांच्या हेतूबद्दल संशय, त्यांना कमी दाखवण्याची वृत्ती व 'आपण, आपला इतिहास, आपले काम, आपले नेते' हे सर्व जगात भारी आहेत असा ठाम विश्वास हे दिसून येतात. आपणच वर म्हटल्याप्रमाणे सहसा कोणताही स्वयंसेवक हा हिशोब पाहत किंवा विचारत नाही. असे प्रश्नच न विचारणारे व दुसरा पर्यायी विचार न स्विकारणारे कट्टर स्वयंसेवक तयार करणे, संघाचे यशच आहे. परंतु ते देशाला हितकारक आहे असे मात्र म्हणता येणार नाही. आपण वारकरी संप्रदायाचे दिलेले उदाहरण थोडेसे वेगळे आहे असे वाटते. संत तुकाराम महाराज संस्थान, देहू व संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी हे वारीचे अनुक्रमे तुकाराम व ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे मुख्य आयोजक आहेत व दोन्ही संस्था नोंदणीकृत आहेत. त्यांचे जबाबदार पदाधिकारी असावेत असे वाटते. शिवाय वारकर्‍यांचे सर्व ध्येय हे आंतरमुखी भक्ती, परमेश्वर प्राप्ती इ. असून आपल्या मताशी जुळणार्‍या पक्षाच्याच हातात सत्ता असावी इ. प्रकारची ध्येये ते ठेवत नाहीत असे वाटते. नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥1॥ न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥ या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे.

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 06/10/2025 - 17:38
माझ्या परिचयात एक संघस्वयंसेवक आहेत. ते रुग्णोपयोगी साहित्याचे केंद्र चालवतात. त्यांच्या मुळे व संघाच्या या उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना मदत झाली आहे. तसेच ते महिन्यातून एकदा ठराविक खेड्यात जाऊन औषधे व वैद्यकीय सेवा पुरवतात. असे अनेक उपक्रम चालू असतील व संघाचे काही निरलस कार्यकर्ते तिथे काम करत असतील. त्याचे मूल्य मान्य करायला मला तरी हरकत नाही.

In reply to by स्वधर्म

रामचंद्र 06/10/2025 - 23:44
मूळचे संघाचे पण पुढे संघनेतृत्वाशी मतभेद झाल्याने/स्वतंत्रपणे संघतत्त्वज्ञानावर आधारितच पण खरेखुरी, उपयुक्त समाजसेवा करणारे असे अनेक आहेत, म्हैसाळच्या मधुकरराव देवलांपासून ते अगदी अविनाश धर्माधिकारी इ. पर्यंत. आणि या सगळ्यांच्या निरलस कार्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ 'परिवार' म्हणून मातृसंस्थेला होतोच. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कितीही मतभेद असले तरी आपल्या मतभेदांमुळे मातृसंस्थेला हानी पोहोचू नये, याबाबत संबंधित व्यक्ती कमालीच्या दक्ष असतात. 'परिवारा'चा पाया घालण्याच्या देवरसांच्या कार्यामुळेच खरं तर मातृसंस्थेला आजचे सर्वार्थाने सोन्याचे दिवस आले आहेत असं म्हणता येईल. अन्य प्रचारतंत्रांच्या जोडीला सोशल मीडियाचा इतका परिणामकारक वापर हा खरं तर अभ्यासाचा विषय ठरावा. नीतिनियमांचे अनावश्यक ओझे अजिबात न बाळगणे, लवचिकता, व्यवहारवाद, उपयुक्ततावाद, डावपेच, दीर्घसूत्री धोरण, अद्भुत चिकाटी यांसारख्या बाबी विरोधक लक्षात घेत नाहीत.

In reply to by स्वधर्म

सुबोध खरे 06/10/2025 - 18:39
काही जण कधी संघाशी संबंधित होते आणि नंतर त्यांनी अशोभनीय वर्तन केले म्हणून बहुसंख्य लोक संघाला दोषी धरतात याचे आश्चर्य वाटत नाही. कारण नथुराम गोडसे हे केवळ एकेकाळी संघाशी संबंधित होते म्हणून गांधीहत्येनंतर काँग्रेसी लोकांनाही ७५ वर्षे संघालाच जबाबदार धरले आहे. गांधीहत्येच्या खटल्यात कोणताही पुरावा सापडला नाही तरीही. अशी स्थिती गेली ७५ वर्षे असताना संघ प्रेमी अरे ला का रे उत्तर देणारच ठकासी असावे महाठक। उद्धटासी उद्धट। खटनटासी खटनट। झालेची पाहिजे॥ जय जय रघुवीर समर्थ या अभंगात द्वेष मनात नसावा अशी प्रार्थना केलेली आहे तर संघ प्रेमी व स्वयंसेवक इथे कसे व्यक्त झालेत ते स्पष्टच आहे. बाकी इथलेच अनेक प्रतिसाद बिनबुडाचे पण संघद्वेषाने परिपूर्ण असे आहेत एवढे नोंदवून मी खाली बसतो.

In reply to by सुबोध खरे

अभ्या.. 07/10/2025 - 20:21
गांधीहत्येच्या खटल्यात कोणताही पुरावा सापडला नाही तरीही.
कसा सापडणार पुरावा? नथुरामला लेटरहेडवर वर्क ऑर्डर दिलेली का मिटिंग मिनिटस रेकॉर्ड? जी संस्था साधी नोंदणीकृत नाही, कितीजण येतात आणि काय करतात त्याची माहिती नाही, कागदोपत्री कसलाच व्यवहार नाही त्यांचा काय पुरावा मिळणार? मिळाला तरी मातृसंस्था तिची लेकरे काय उपद्व्याप करतात आणि त्यांना पाठबळ कशाचे हे सोयीस्करपणे लपवतात ते काय पुरावा सोडणारेत. . त्याण्तर संघावर बंदी घालताना संघाला नुकतेच प्रातःस्मरणीय झालेले देशाचे गृहमंत्री वल्लभभाई पटेल ह्यांनी स्रसंघचालक गोळवलकरांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट मुद्दे मांडलेत. त्यांनी म्हटले की संघाने द्वेषाने भरलेले "जातीय विष" पसरवले आहे. "विषाचा अंतिम परिणाम" "गांधीजींच्या मौल्यवान जीवनाचे बलिदान" होते. पटेल यांनी नमूद केले की संघाने सर्व सार्वजनिक सहानुभूती गमावली आहे, विशेषतः त्यांच्या सदस्यांनी मिठाई वाटून गांधींच्या मृत्युचा आनंद साजरा केल्याचा आरोप केल्यानंतर. गांधीजींच्या हत्येच्या कटात "हिंदू महासभेचा अतिरेकी गट सहभागी होता" आणि संघाच्या कारवायांमुळे "सरकार आणि राज्याच्या अस्तित्वाला स्पष्ट धोका" निर्माण झाला होता, असा त्यांचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि ही काही अटींवर जुलै १९४९ मध्ये ही बंदी उठवण्यात आली, ती मन बदलल्यामुळे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही अटी मान्य केल्यानंतर. यामध्ये हे समाविष्ट होते: औपचारिक संविधान स्वीकारणे. भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वजाशी निष्ठा राखण्याची शपथ घेणे. लोकशाही आणि शांततापूर्ण मार्गांनी वचनबद्ध राहणे आणि एक संघटना म्हणून राजकारणापासून दूर राहणे. गोलवलकर यांनी या अटी मान्य केल्यानंतर ते "बंदी उठवण्यास उत्सुक" असल्याचे पटेल यांनी सांगितले. . ह्यांनंतर आजही ७५ वर्षानी रास्व संघाची शंभरी, विजयादशमी आणि म. गांधीची जयंती अशा योगावर g असे बोर्ड लागतात. द्वेष असा असतो आणि दिसतो सुध्दा. बोर्डावर कुणाचेही नाव नाही. काही ठिकाणी सकल हिंदू समाज. कोण आहे हा सकल हिंदू समाज हे उत्तर : या गटाच्या कारवायांना कायदेशीर आव्हाने आणि तपासणीचा सामना करावा लागला आहे, विशेषतः द्वेषपूर्ण भाषणाच्या आरोपांबाबत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश: २०२३ च्या सुरुवातीला, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समाजाच्या मेळाव्यांमध्ये संभाव्य द्वेषपूर्ण भाषणाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आणि त्यांच्या कार्यक्रमांचे व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या निष्क्रियतेचा आरोप: महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन देऊनही, २०२४ च्या अखेरीस आलेल्या अहवालांमध्ये असे सूचित केले गेले आहे की राज्यात द्वेषपूर्ण भाषणाच्या प्रकरणांचा खटला चालवणे थांबले आहे. सकल हिंदू समाजाने "लव्ह जिहाद", धार्मिक धर्मांतर आणि गोहत्या विरोधी कायदे यासह सरकारकडून विशिष्ट कायदे करण्यासाठी सक्रियपणे लॉबिंग केले आहे. हिंदू संघटनांचा युती: या युतीमध्ये विश्व हिंदू परिषद (VHP), बजरंग दल, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आणि इतर सारख्या उजव्या विचारसरणीच्या गटांचा समावेश आहे. सकल हिंदू समाजाचे वर्णन औपचारिक, श्रेणीबद्ध संघटना नसून एक केंद्रीकृत "बॅनर" किंवा सामूहिक म्हणून केले जाते. हे युती विविध हिंदू गटांना आणि त्यांच्या सदस्यांना रॅलींमध्ये सहभागी होण्यासाठी एकत्र आणते, जे बहुतेकदा सोशल मीडियाद्वारे समन्वयित केले जातात. कीती छान ना. १०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची.

In reply to by अभ्या..

सुबोध खरे 08/10/2025 - 10:07
१०० वर्षे एकच पॉलीसी चालवायची. जळजळ दिसून येते आहे. बरंच अवडंबर काढून टाकलं तर सत्य फारसं दिसत नाही. गांधीजींना काँग्रेसने देवत्वाला पोचवलं त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काहीही बोललं तरी ते अब्रह्मण्यमच होईल याची काँग्रेस ने काळजी घेतली त्याचाच हा परिपाक आहे. असं असतं तर नथुराम गोडसे यांचे न्यायालयात केलेले पाच तासाचे वक्त्यव्य यावर प्रतिबंध आणण्याची काँग्रेस वर पाळी का यावी? सरदार पटेलांना तसं बोलणं भाग होतं याची अनेक कारणं आहेत. पण ती समजून घेण्यासाठी विवेकवादी विचारसरणी असावी लागते. काँग्रेसने संघावर अनेक वेळेस बंदी आणण्याचा प्रयत्न केला/ बंदी आणली. पण तरीही १०० वर्षानंतर संघ जिवंत असून वाढतोच आहे. कारण तुम्हीच शोधा नाही तर द्या सोडून. नाही तरी भोंगळ समाजवाद्यांनी द्वेष सोडून केलंच काय आयुष्यभर.

In reply to by सुबोध खरे

पण तरीही १०० वर्षानंतर संघ जिवंत असून वाढतोच आहे. जगात, देशात अनेक संस्था आहेत ज्या पडीक आहेत, १०० काय २०० वर्षापासून त्यात आणखीन एकाची भर दुसरे काय? जी संस्था नोणदणीकृत नाही, कोण येतय कोण जातंय ह्याचा काही हिशेब नाही, ती वाढते आहे की संपते आहे हे कसे कळले? संघ १९२५ ला स्थापन झाला आणी त्या नंतर उण्यापुर्या २२ वर्षांनी भारत देश स्वतंत्र झाला एवढ्या वर्षात संघाने काय डाइव लावले? काहीही नाही? कसे लावणार? इंग्रजांच्या चाकरीतच होते म्हणतात संघवाले, बरं हिंदूधर्मासाठी काही केले म्हणावे तर जातीनिर्मूलन, सामनात, हिंदूसेवा? ह्यापैकी संघाने काय केले? संघाचा अजेंडाच जातीनिर्मूलन होऊ नये असा आहे! काँग्रेसने एकाच वेळी इंग्रजांविरुद्ध लढा, जातीनिर्मूलन, सामाजिक सुधारणा केल्या! संघाचा ना देशाला फायदा होता ना हिंदूना! आणी आजही नाही. नेहरुद्वेष केल्याशिवाय त्यांची सकाळ होत नाही नी गांधीद्वेष केल्याशिवाय त्यांना झोप येत नाही! नेहरूनी १० वर्षे जेल मध्ये काढले, गोळवलकर, हेडगेवार हे किती वर्ष जेल मध्ये होते? संघ असूनही उपयोग नाही, नसला तरीही देशाला शष्प फरक पडणार नाही! संघ म्हणजे फक्त वयाने वाढलेली संस्था, बुद्धी अजुआनही मध्ययुगीन विचारसरणीची आहे!

In reply to by स्वधर्म

द्वेष आणी प्रेम परस्पर विरोधी भाव असले तरी बघण्याचा दृष्टीकोन महत्वाचा. एखादी संस्था शभंर वर्ष प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आपले अस्तित्व टिकवून ठेवते आणी एक्सपोनेनशियली वाढते यातच सर्व आले. कितीही स्पष्टीकरण दिले तरी इथे कुणाचेही मतपरिवर्तन होणे शक्यच नाही उलट वाद वाढेल आणी मला त्यात रूची नाही एवढेच बोलून खाली बसतो.

In reply to by कर्नलतपस्वी

अभ्या.. 07/10/2025 - 20:25
उलट वाद वाढेल आणी मला त्यात रूची नाही एवढेच बोलून खाली बसतो.
" तुम्ही खूप छान सुरळीच्या वड्या आणि फतफतं करता पण मला आज भूक नाहीये " इतकुसं सांगायला हॉटेलात आला?

सुबोध खरे 03/10/2025 - 18:45
बरेच समाजवादी मी संघाच्या शाखेत गेलो होतो तेथे माझा भ्रमनिरास कसा झाला अशा अनेक कहाण्या नेहमी प्रसारित करत असतात. संघाबद्दल प्रचंड द्वेष त्यांच्या मनात असतो. यामुळेच समाजवाद्यांनी संघाला उत्तर म्हणून राष्ट्र सेवा दल हि काढले होते पण त्यात काम करणाऱ्या समाजवाद्यांची लग्ने जमवण्यापलीकडे राष्ट्र सेवा दलाने भरीव असे काही केले नाही. त्यामुळे ते काही काळाने बंद पडले. बाकी एकंदर भोंगळ विचारसरणी आणि अनुयायांपेक्षा नेते जास्त अशी स्थिती असल्याने भारतभर सर्वत्र समाजवादाची पीछेहाट झाली. आता केवळ संघावर खार खाण्यापलीकडे त्यांच्याकडे इतर काही उद्योग राहिलेला नाही. त्यामुळे असे बरेच वैफल्यग्रस्त समाजवादी संघावर टीका करताना सर्वत्र दिसणारच.

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत 04/10/2025 - 07:09
मला असं वाटतं की द्वेष करणाऱ्यांची शक्ति कमी कमी होत जाते आहे. त्यामुळे द्वेष करणारे संघाच्या फायदा करून देतात असंच दिसून येतं. गेल्या १०-१५ वर्षात संघ खूपच बदलला आहे. विरोधकांना मात्र संघ फक्त हाप पॅंट वरून फुलपॅंटीत एवढाच बदल झालेला दिसतोय. :) विरोधक त्याच भ्रमात असलेले बरे. _/\_ जागे झाले तर कदाचित संघाशी लढण्यासाठी एखादा उपाय शोधून काढायचे. ;)

भृशुंडी 04/10/2025 - 00:23
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष भरली. बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या.

In reply to by भृशुंडी

शंभर वर्ष भरली. बाकी वेळ काय ते ठरवील. चालू द्या. कुणाची भरली याबद्दल आता तरी शंका नाही. बाकी वेळ काय ठरवेल ते बघू......

रामचंद्र 04/10/2025 - 01:00
शंभर वर्षे तितकीशी अनुकूल परिस्थिती नसूनही एखादी विचारसरणी जिवंत राहते, इतकेच नव्हे तर भौतिक-व्यावहारिकदृष्ट्या सामर्थ्यवान झालेली दिसते असे तर असेल तर विरोधकांनी त्या कारणांचा बारकाईने अभ्यास करायला हवा. याच्यासारखे उदाहरण म्हणजे त्यातल्या त्यात एकोणिसाव्या शतकात मूळ धरलेली ज्यू लोकांची चळवळ म्हणता येईल. दोन्हींच्या प्रणेत्यांचे व्यवहाराचे भान, चिकाटी आणि झोकून देण्याची वृत्ती या गोष्टींत विलक्षण साम्य आहे.

In reply to by रामचंद्र

शाम भागवत 04/10/2025 - 06:57
गेल्या १० वर्षात संघ खूप बदललाय. पण जुन्या अनुभवांवर आधारित संघ विरोधक त्याच जुन्या भूमिकेत असलेले बरे. ते त्यांचे विचार मांडत राहतील तेवढे ते संघाच्या फायद्याचे आहे. :)

आज संघ परिवाराला शंभर वर्षे झाली. देशभरात सर्वदूर देखणं संचलन पाहायला मिळालं. आदरणीय पंतप्रधानांनी त्याबद्दल एक पोस्टाचे तिकीटही जारी केलं. सगळं भव्य दिव्य दिसलं.... कारण संघ परिवाराचं कामच तेवढं भव्य दिव्य आहे. केव्हाही कोठेही संकट येवो... देशाचा कोणताही कोपरा असो हा परिवार कसलीही अपेक्षा न करता रुजु होतो... न बोलता न काही आवाज करता काम करत राहतो. खरोखर अभिमान वाटावा असं हे संघटन आहे... हा विषय आज लिहावासा वाटला कारण आदरणीय मोहन भागवतांचं भाषण ऐकत होते. संघप्रमुख म्हणून अतिशय आदर्श व्यक्तिमत्व आहे ते! ते आजच्या भाषणात म्हणत होते, मला माझा देश जसा हवा, तसं मी वागायला हवं हे वाक्य सकाळपासून मनात रूंजी घालत होतं. देश जसा हवा तसं वागायला हवं.... केवढा मोठा आशय असलेलं वाक्य आहे हे! मला देश स्वच्छ हवा मला स्वतः स्वच्छता घरात घराबाहेर पाळायला हवी. मला देश भ्रष्ट नको तर मला शपथ घ्यायला हवी... मी भ्रष्टाचार करणार नाही, मी पैसे देणार नाही, घेणारही नाही. मला माझा व्यवसाय धंदा नीट चालावा असं वाटत असेल, तर मी स्वतः स्वदेशी उत्पादनांवरच भर देईन, तीच वापरेन. मी माझ्याच देशवासीयांचे पाय न ओढता पुढे जाईन. माझा माझ्या देशातल्या प्रत्येक व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असेल, त्यामुळे त्या व्यवस्थाना धरून काम करताना मला वाईट वाटणार नाही... माझा देश जर नियमबद्ध असावा असं वाटत असेल, तर मी वाहतुकीचा नियमही तोडायचा प्रयत्न करणार नाही. शिक्षण पद्धती उत्तम हवी असेल, तर मी शिक्षणामधली कोणतीही खोटी नाटी पद्धत वापरणार नाही. मी अतिशय सच्चाईने अभ्यास करेन. आणि योग्य ती दिशा शोधत माझ्या आयुष्याचा मार्ग सचोटीच्या रस्त्यावरच आखेन. देश जर उद्योगरत हवा असं वाटत असेल तर मलाही सतत कार्यरत राहायला हवं ना!... मी जर म्हणत राहिलो की प्रत्येक गोष्ट देशाने मला द्यावी, मी मात्र काहीच करणार नाही हे कसं चालेल? असे अनेक मुद्दे समोर आले, डोक्यात फिरत राहिले. सततच मी चा विचार डोक्यात राहिला तर समोर उभी भोगवादी संस्कृती आपणच निर्माण केली नाही का? यूके यूएस सगळ्यांनाच छान वाटेल, पण ते माझं नाही ना! मग जे माझं आहे ते जिवापाड सांभाळायला हवं ना!.... माझा धर्म, माझे गड किल्ले, माझे प्रदेश, माझी जंगलं, सगळं खूप सुंदर आहे. शिवाय किती विविधता आहे.... इथे वाळवंट आहे, बर्फाच्छादित हिमालय आहे, राकट सह्याद्री अरवली निलगिरी आहे, हिरवीगार वनश्री आहे, लांबच्या लांब समुद्रकिनारे आहेत, उत्तम ऐतिहासिक वास्तू आहेत! काय नाही या देशात.... सगळं काही आहे... आपण डोळे उघडून त्याला आपलं म्हणत नाही... तुम्ही फक्त या गोष्टीवर प्रेम करण्याची आवश्यकता आहे. देशाबद्दलचा अभिमान विकत मिळत नाही, तो रक्तातल्या प्रत्येक थेंबात रुजवावा लागतो. माझ्याआधी देश उभा राहायला हवा...मी त्यानेच घडेल. मी घडवणं म्हणजे पैसा गाड्या दागदागिने कपडे परदेशी दौरे करणं नाही, तर माझ्या पलीकडे पाहत काही समाजाप्रित्यर्थ करणं.... आपला देश न पाहता, त्याच्या भल्याकरिता काहीही न करता मनुष्यजन्म घालवण यासारखं महापातक नाही. देशाबद्दल, देशाच्या सेनेबद्दल, देशाच्या न्याय व्यवस्थेबद्दल अभिमान हे प्रत्येकाचंच आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाची तयारी असणे हेच भारतीय असल्याचं लक्षण आहे. मी भारतीय आहे याचा जर अभिमान असेल, तर माणूस देशात चुकीचं वागणार नाही आणि परदेशात गेल्यावरही देशाची प्रतिमा उन्नत राहावी म्हणून पराकोटीचे प्रयत्न करेल. मी काही चुकीचे वागलो, तर माझ्या देशाचं नाव खराब होईल या जाणिवेने तो जागरूकच राहिल.... मला संघप्रमुखांचं वाक्य खूपच अंतर्मुख करून गेलं... देशाबद्दल वाईट बोलणं, देशद्रोह करणं खूप सोपं आहे; पण इतकी आक्रमणे झाल्यावर वेगाने प्रगतीपथावर नेण्यासाठी देशाची बांधणी करणं खूपच अवघड काम आहे ना!... आपल्याला काही करता येत नसेल तर मोडता तर घालू नये ना! बघा पटतंय का????.... उर्मी निवर्गी, कोथरूड, पुणे लेख नावासहित पुढे पाठवण्यास हरकत नाही.

In reply to by नावातकायआहे

मजेशीर आहे पत्र. केंद्र सरकारमधील नेत्यांनी त्यांनी सांगितलेल्या विचारांचे पालन केले तरी देश बर्यापैकी पुढे जाईल असे आमचे मत.

युयुत्सु 05/10/2025 - 10:16
नमस्ते सदा संघगीताच्या पुनर्निर्माणामध्ये आयात केलेल्या श्वेतकाय संगीतकारांचा थवा अवतरलेला बघून भारत देशात संगीतकारांचा दुष्काळ पडला की "आत्मनिर्भरतेला चुना" लावला असा प्रश्न पडला. आणि अंमळ मोउज वाटली. https://youtu.be/gjx8Uqy7dZo?si=l8V4nv-h6Ys-GTT3

गामा पैलवान 05/10/2025 - 22:47
काही प्राण्यांना विष्ठाच शोधायची असते. त्यांना अगदी पंचेंद्रियांद्वारे पुरेपूर आस्वाद घ्यायचा असतो. त्यांनी जरूर घ्यावा. काही हरकत नाही. फक्त एक गंमत सांगतो. अनेक प्राणी ठिकठिकाणी तिला शोधतात. पण मिळण्याची हमी नसते. विष्ठा हमखास मिळण्याचं ठिकाण अन्न आहे. तिथे नक्की लाभते. फक्त वांधा असाय की मानवप्राणी अन्नाला पूर्णब्रह्म समजतात. त्यामुळे पूर्णब्रह्मात विष्ठा शोधावी का, असा प्रश्न आहे. प्रत्येकाने आपापल्या आवडीनुसार स्वत:लाच उत्तर द्यायचं आहे. शोधली तर मिळणार हे नक्की. -गामा पैलवान

गामा पैलवान 06/10/2025 - 18:56
स्वधर्म,
गामा पैलवान यांचा प्रतिसाद हे 'संघ व द्वेष' कसे अविभक्त आहेत याचे याचे उत्तम उदाहरण आहे.
पहिल्याप्रथम धन्यवाद. माझ्या प्रतिसादातील मुद्द्याची पुष्टी केल्याबद्दल तुम्हांस कुठे ठेऊ आणि कुठे नको असे झाले आहे. असाच लोभ राहू द्या. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

स्वधर्म 06/10/2025 - 20:09
तुमच्या सारखा प्रतिसाद केवळ चरम पातळीच्या द्वेषातूनच येऊ शकतो. तुमच्या पातळीला उतरुन दुसर्‍यांचा इतका द्वेष करणे, त्यांना हीन लेखणे जमणार नाही. त्यामुळे तुंम्ही जिंकलात! मजा करा.

In reply to by स्वधर्म

गामा पैलवान 06/10/2025 - 22:44
असहमती म्हणजे द्वेष अशी तुमची व्याख्या दिसते आहे. आणि मला आनंदी ठेवल्याबद्दल मी ही व्याख्या मनापासून स्वीकारंत आहे. -गामा पैलवान

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनी 07/10/2025 - 11:43
१.संघाबद्दल काहीच वाईट नाही. २. संघाचे सगळे वाईट आहे. अशी मते व्यक्त केली जात आहेत , पण याच्या उलट परीस्थिति आहे. इतर सर्व संघटनांप्रमाणे संघात सगळेच वाईट नाही आणि सगळे चांगले नाही. कित्येक वर्षे संघात काम केले , शिक्षक , संघटक राहून प्रचारकांसोबत खुप काम केले आहे , नंतर वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या मार्फत काम केले.. तिथे बरेच इतर विचारांचे लोक भेटले .. हळूहळू संघाच्या मर्यादा कळत गेल्या.. संघ सगळाच वाईट नाही , पण त्यांनी मध्ययुगातल्या खुळचट कल्पना काढून टाकायला हव्यात..गांधी द्वेष, मुस्लीम द्वेष थांबवायला हवे.. एक प्रसंग आठवतो , एका सांयशाखेत भगत सिंग ची फाशी थांबवायला गांधीनी काहीच केले नाहि अशी चर्चा चालू होति.. ११-२० वर्षे सगळयांचे गांधी हरामखोर यावर एकमत झाले.. मी तेव्हा विचारले , १९३१ साली संघ होताच ..मग त्यांनी आंदोलन का नाही केले फाशी थांबवायला ?? मग थातूर मातूर उत्तरे ! हे असे बर्याच वेळा घडल्यावर कळले ,.. टीका करणे सोपे असते इतिहासावर टीका करणे तर फारच सोपे.. पण ग्राउंड वर्क करणे अवघड ! आणि मी संघापासून हळूहळू लांब होत गेलो .. द्वेष नसवा .. हिंंदूंची संघटना असावी, हिंदू साठी काम करावे . पण आंबेडकरांच्या वेळि संघ त्यांच्या बाजूने उभा राहीला नाही. हिंदू मधील जातीभेद मिटवायचा सखोल प्रतय्न संघाने केल नाहि . अशा ऐतिहासिक चुका संघाकडे पण आहेत.. असो , १०० वर्षे झाल्यावर संघ सर्व समावेशक होइल आणि लहान मुलांचे गांधी विरोधी, मुस्लीम विरोधी ब्रेन वॉश बंद करेल ही आशा आणि शुभेच्छा !

In reply to by कपिलमुनी

संघामुळे मी प्रचंड गांधीद्वेष्टा झालो होतो, पण जसजसा संघा पासून दूर होत नी सत्याच्या जवळ जात गेलो तसे गांधी कळत गेले, आज आपण विविध जातींचे हिंदू एकत्र आहोत , विविध प्रांतातले बहुभाषिक लोक एका देशाच्या धाग्याने जोडलो गेलो आहोत. विविध धर्माचे लोक एकत्र नांदत आहोत हे सगळ घडवून आणणारा एकमेव व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी हे जेव्हा कळले तेव्हा विस्मयचकित व्हायला झाले, त्याचबरोबर संघ किती द्वेष भरतो हे देखील लक्षात आले. अनेक संघात जाणारे लोक ओळखीचे आहेत, वयक्तिक ते प्रचंड चांगले आहेत. बऱ्याच लोकांचा संघात जायला म्हणजे फक्त दसऱ्याच्या मिरवणुकीत जायला नाईलाज असतो हे लक्षात आले, एरवी संघाच्या प्रात नि सांय शाखेत कुत्रही फिरकत नाही. लहान मुलाना खेळ खेळन्याचे आमिष दाखवून संघ शाखेत आणले जाते! जातीचा प्रेशर, संस्थेचा प्रेशर, आजूबाजूच्या लोकांनी ओढून ताणून नेणे अश्या विविध प्रकारे लोक जाऊन हजेरी लावतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वधर्म 07/10/2025 - 16:13
हेच मलाही जाणवले आहे. अगदी या चर्चेतही आपल्याशी मतभेद असणार्‍यांशी बोलताना कमालीचा द्वेष जाणवला.

In reply to by कपिलमुनी

सोत्रि 07/10/2025 - 13:54
मग थातूर मातूर उत्तरे !
मी एका शिबिरात, घरवापसी करणाऱ्या पूर्वाश्रमीच्या हिंदूना कोणत्या जातीत परत घ्यायचे ह्यावर संघाचे काय मत आहे? असा प्रश्न विचारला. त्यावेळी, जेव्हा कोणी घरवापसी करतो, तेव्हा तो फक्त हिंदू समाजात परत येतो, एखाद्या विशिष्ट जातीत नाही असं उत्तर मिळालं होत. त्यावर त्यांचा रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली. :-) - (प्रहरी) सोकाजी

In reply to by सोत्रि

रोटी-बेटी व्यवहार कसा होणार ह्या पुढच्या प्रश्नानंतर माझी रवानगी 'प्रहरी' म्हणून शिबिराच्या सीमेवर केली गेली. खिक्क! :)

In reply to by कपिलमुनी

गणेशा 07/10/2025 - 23:20
मस्त.. मला संघ आवडत नव्हता.. पण का काय माहीत कोठे काय ऐकलेले लहानपणी त्यामुळे महात्मा गांधी हि आवडत नव्हते.. तसेच भगतसिंग, आंबेडकर, नेताजी या बरोबरचे मुद्दे विनाकारण डोक्यात भरल्या गेले होते.. नंतर तुमच्या कडे ज्ञान आले.. आणि मग कळाले आधीचे गांधी बद्दल चूक होते.. पसरवलेले मनात होते.. नंतर गांधी एक विचार मिपा वर असताना धागा मांडला होता. तेंव्हा मिपा वर नविन होतो.. मिपाचे रंग जास्त माहीत नव्हते.. Link देतो सापडल्यास

युयुत्सु 07/10/2025 - 12:39
२०१४ पर्यंतचा संघ सुसह्य होता आता तो असह्य झाला आहे. संभ्रम निर्माण करणार्‍या कल्पनांचा आधार घेऊन लोकांवर नियंत्रण निर्माण करायचे. मूळ प्रश्न न सोडवता जुनाट टाकाऊ संकल्पना परत रूजवायच्या इतकाच सध्या त्यांचा कार्यक्रम आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. अजून पर्यन्त मिसळपाव वर देशातील सर्वात मोठ्या संस्कृतिक आणि सामाजिक संघटणे बाबत एक ही लेख आला नाही. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही तरीही मी विचार केला अंतराजलावर फिरून आपणच माहिती घ्यावी आणि मिसळपावकरांसाठी सादर करावी. आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात.

(शशक-एक पायाचा कावळा)

कर्नलतपस्वी ·
पेरणा फांदिवरी बसून तो स्वमग्न होता इच्छा आकांक्षाचा हिशोब लावीत होता मिन्नते बहू केली परी न तो बधला छळावयास तुम्हां येईन फिरून वदला पोटात कोकताना कावले गुर्जी जेंव्हा काढून दर्भ काक, म्हणाले...... मिटवून हिशोब टाक

सारे काही एकाच जातीसाठी

स्वधर्म ·

मारवा 14/09/2025 - 09:34
उत्तम लेख अनेक बाबी माझ्यासाठी तरी नवीन होत्या. खर्चाची बाजू तर धक्कादायकच आहे. 1 आरक्षण हा मूलभूत हक्क नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्टपणे आपल्या निकालात नमूद केलेले आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा असेच म्हटलेले होते. आणि हे योग्य असेच आहे. 2 आरक्षणाची 50 टक्केची भिंत पाडायची आहे असे राहुल गांधी जे वारंवार मतपेटीच्या राजकारणासाठी म्हणतात ते भारतीय घटनेनुसार अशक्य आहे. आणि हे उघडपणे विषमतेचे अन्यायाचे समर्थन आहे. 3 आता ताज्या बातमीनुसार बंजारा समाज देखील मराठा तत्त्वाच्या आधारावर आरक्षणाची मागणी करत आहे. हे सर्व चुकीचा पायंडा मराठा आरक्षणात पाडल्यामुळे निर्माण झालेलं संकट आहे. आता समाजातील दरी अजून वाढेल अगोदरच मराठा विरुद्ध ओबीसी गावपातळीवर सूक्ष्म तडा गेलेला आहे जो अर्थातच वाढत जाणार. नुकताच एका ओबीसी तरुणाने आत्महत्या केलेली आहे. 4 सर्वात महत्वाचा मुद्दा आरक्षणाचे मुख्य आकर्षण सरकारी नोकरी ही आहे. जी सर्वाधिक सुरक्षित निश्चित उत्पन्नाचे साधन आहे. मात्र जर 33 टक्के हा एकूण मराठा समाज जर आहे. आणि कमीत कमी मतदार यादी जारी कमी धरली 9 करोड तर मराठा 3 करोड आहेत. या सर्वांना सरकारी नोकऱ्या ज्या अगोदरच कमी कमी होत चाललेल्या आहेत. पुन्हा त्यातही आता पूर्वीप्रमाणे पेन्शन आदी सुविधा बंद व कमी केलेल्या आहेत. आणि पुन्हा आरक्षणातील प्रत्येकाचे percent मोजले तर एकूण इतका मोठा मराठा समाज या आरक्षण मिळाले तरी केवळ या आधाराने प्रगती करू शकेल काय ? 5 Productivity आणि Quality आणि Skill Development हेच या सर्व समस्येवरील Best possibile solution आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

In reply to by मारवा

Bhakti 14/09/2025 - 10:05
आता समाजातील दरी अजून वाढेल अगोदरच मराठा विरुद्ध ओबीसी गावपातळीवर सूक्ष्म तडा गेलेला आहे जो अर्थातच वाढत जाणार.
एकदम बरोबर.इतका काळ मित्र मैत्रिण, सहकारी मराठा असल्याची नोंदही घेतली नव्हती,गरजच पडली नाही.पण आता सतत मराठा आरक्षण मुद्द्यावरून बोलण्यात हे येते,सकाळ संध्याकाळ त्यांचे स्टेटस,लेख यावरच असतात.
सर्वात महत्वाचा मुद्दा आरक्षणाचे मुख्य आकर्षण सरकारी नोकरी ही आहे.
आणि शिक्षण हाही आहे. आपली व्यवस्था दर्जेदार शिक्षणाकडे अधिक एकाग्र झाल्याशिवाय मुळापासून या समस्या सुटणार नाही. याबाबत मात्र एक नमुद करते की मुलींना(सर्व जात व प्रवर्गातील) उच्च शिक्षण पूर्ण मोफत केले आहे.यामुळे खुप पालकांना मदत झाली व मुलींना चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन‌ दिला आहे. quality , productivity शिवाय पर्याय नाही हे बरोबरच आहे.

युयुत्सु 14/09/2025 - 09:55
Productivity आणि Quality आणि Skill Development हेच या सर्व समस्येवरील Best possible solution आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते हे कटू सत्य कुणालाही स्वीकारायचे नाहीये.

जरांगे यांची भाषा नक्कीच अयोग्य आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आदर ठेवणे आवश्यकच आहे. त्यांनी लावलेले पोस्टर तर अपमानकारकच ठरते. त्यांचे आंदोलन बऱ्याच काळापासून सुरू असले, तरी ते चर्चेत आले ते त्यांच्या गावातील आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर. त्या वेळी फडणवीस गृहमंत्री तर शिंदे मुख्यमंत्री होते. ती घटना घडली नसती, तर कदाचित जरांगे यांना एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. विश्वास पाटील भ्रष्टाचारी असतील, पण त्यांच्यापेक्षा कमी गुण मिळवलेला व्यक्ती केवळ जातीच्या आधारावर त्यांच्या पेक्षा मोठ्या पदावर पोहोचत असेल, तर त्याबद्दल कोणालाही नाराजी वाटणे चुकीचे नाही. उद्या अशीच परिस्थिती आरक्षणाचा लाभ मिळालेल्या मराठा समाजासमोर निर्माण होऊ शकते. गुणवत्तेचा आणि कर्तृत्वाचा थेट संबंध नेहमीच लागतो असे नाही, पण निवड मुख्यत्वे त्यावरच ठरते. खासगी कंपन्यांतही हेच दिसून येते—योग्य व्यक्तींना मागे टाकून इतरांना पदोन्नती मिळाली तर त्याबद्दल नाराजी वाटणे साहजिक आहे. आंदोलनात हजारो कोटी रुपये खर्च झाले नसतील; मात्र खर्च झाला असेल तर त्यामागे स्थानिक लोकांचाही सहभाग आहे. माझ्या गावाचे उदाहरण घ्या—गावातून एक आयशर आणि एक पिक-अप गाडी आंदोलनासाठी पाठवण्यात आल्या. त्या गाड्या गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करूनच पाठवल्या. सुरुवातीला आंदोलनात खाण्याची गैरसोय होती; पण नंतर गावकडून भाकऱ्या व इतर अन्नपदार्थ पाठवले जाऊ लागले. मराठा समाजात सध्या अशी धारणा आहे की EBC आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, तर SEBC आरक्षण आधीच न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे OBC प्रवर्गातून आरक्षण मिळाले तरच ते दीर्घकाळ टिकेल, म्हणून OBC आरक्षणाची मागणी अधिक तीव्र होत आहे. यावेळी मात्र जरांगे यांनी ‘सरसकट आरक्षण’ ही मागणी जाणीवपूर्वक पुढे रेटलेली नाही. नोंदी असलेल्या लोकांनाच प्रमाणपत्रे मिळावीत, हे कायद्याला धरूनच आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही. ज्यांना आरक्षण मिळाले आहे, त्यांना तो आपला हक्कच आहे असे वाटते; त्यामुळे इतर वाटेकऱ्यांविषयी अप्रियता वाटणे स्वाभाविक आहे. मात्र न्याय आणि संतुलन राखण्यासाठी SC व ST प्रवर्गात creamy layer लागू करणे गरजेचे आहे. तसेच, OBC प्रवर्गाबाबत सुप्रीम कोर्टाने सुचविल्याप्रमाणे, एकदा का आरक्षणाच्या आधारे नोकरी मिळाली की पुढील पिढ्यांना तो लाभ देऊ नये

मारवा 14/09/2025 - 12:42
यावेळी मात्र जरांगे यांनी ‘सरसकट आरक्षण’ ही मागणी जाणीवपूर्वक पुढे रेटलेली नाही. हैद्राबाद गॅजेट लागु करण्याची मागणी करणे आणि या मागणीच्या माध्यमातुन सर्व मराठ्यांना आरक्षणाची मागणी करणे यात वेगळेपणा काय आहे ? ते गॅजेट कोर्टात टिकणार कि नाही हे पुढची गोष्ट पण आज तरी त्या गॅजेटचा वापर हा "सरसकट सर्व मराठे कुणबी ठरविणे" या हेतुनेच केलेला आहे ना ?

मारवा 14/09/2025 - 13:12
नुकतीच महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख वर्तमान पत्रात ही काहीशी गुढ जाहीरात झळकली यामध्ये देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणी फुले वाहत आहेत असे दिसत आहे. आणि केवळ "देवाभाऊ" एवढे एकच नाव लिहीलेले आहे बास्स... १- म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पुजा करत आहेत हे चांगलेच आहे पण त्याहुन महत्वाचे म्हणजे "देवाभाऊ" या देवाची ही पद्धतशीर व्यक्तीपुजा चाललेली आहे. सर्व प्रुमुख वर्तमान पत्राचे पहीले पुर्ण रंगीत पान जाहीरात ! याचा खर्च किमान काही करोडोंचा नक्कीच असेल. किती ही करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी स्वतःचा व्यक्तीगत उदो उदो करण्यासाठी ? २ शिंदे विरुद्ध फडणवीस या कोल्ड वॉर ची पण याला पार्श्वभुमी आहे. मागे शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांनी जरांगे यांचे आंदोलन "यशस्वीपणे" हाताळले. आता देवाभाऊंना ते जमणार नाही अशी अटकळ असतांना देवाभाऊ यांनी सुद्धा थेट मुंबईतील आंदोलन " यशस्वीपणे" हाताळले हाच जणु संदेश या जाहीरातीच्या माध्यमातुन दिला जात असावा ३ देवेंद्र फ्डणवीस हेच खरे मराठ्यांचे आणि मराठा आरक्षणाचे शिल्पकार आहेत. मराठा समाजाचे हितरक्षक आहेत असाही संदेश यातुन द्यायचा असेल. ४ व्यक्तीपुजा इतकी टोकाची वाढलेली आहे केंद्रातील सरकार युती सरकार किंवा बिजेपी सरकार नसुन " मोदी सरकार " असे संबोधले जाते. आणि या जाहीरातीत तर चक्क देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य इतका म्हणजे महाराष्ट्राचा उल्लेखही आणि मुख्यमंत्री पदाचा उल्लेखही नकोसा वाटतो कारण मग देवाभाऊ यावरुन फोकस पातळ होइल अशी भिती. किती म्हणजे किती ही व्यक्ती पुजा ! किती हे स्वतःचे स्वत: स्तोम माजवणे ५ प्रश्न जाहीरातीचा नाही किंवा या वेळेचा नाही पुर्वी मायावती सत्तेत होत्या तेव्हा तर त्यांनी चक्क स्वतःचेच पुतळे उत्तर प्रदेशात उभारले होते राजकारण किती व्यक्तीपुजक होत चाललयं करदात्या जनतेचा पैसा किती फालतु स्व प्रसिद्धी साठी उडवला जातो व्यर्थ खर्च होतो. मला नेहमीच एक आश्चर्य वाटत एखादा कायदा नाही का की ज्यात सत्तारुढ सरकार योजनांची वाटल्यास जाहीरात करु शकेल पण एकाही नेत्याचा फोटो शासन खर्चाने किमान जाहीरातीत तरी खर्च करण्यास प्रतिबंध असावा.

In reply to by मारवा

सुबोध खरे 15/09/2025 - 10:08
राजकारण किती व्यक्तीपुजक होत चाललयं चाललंय? ते तसं स्वातंत्र्यापासूनच होतं. गांधी आणि नेहरू नाव असलेल्या संस्था पूर्ण भारतभर हजारांनी असतील. नोटेवर फक्त महात्मा गांधींचा फोटो का होता? इंदिरा इज इंडिया एकाच घराण्याकडे पक्षाच्या सर्व पदांची वर्णी लावणे यात राजद, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पासून सर्वच पक्ष येतात. जयललिता किंवा करुणानिधी यांचे चार मजली कट आउट्स मी स्वतः चेन्नई मध्ये पहिले आहेत किंवा ४०००० कोटीचे "मायावती आणि त्यांचे हत्ती यांचे पुतळे " लखनौ मध्ये हि सर्व व्यक्तिपूजेची उदाहरणे डोळे झाकले तरी दिसतील अशी आहेत.

हैद्राबाद गॅझेटनुसार ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे, त्यांना दखले मिळतील. ज्यांची नोंद नाही, त्यांनी आपल्या कुळातील नातेवाईकांची नोंद दाखवावी लागेल. त्या नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र आणि नातेवाईक असल्याचा पुरावा सादर झाल्यास त्यांनाही दखले मिळतील. परंतु ज्यांची नोंद नाही आणि कुळातील नातेवाईकांचीदेखील नोंद उपलब्ध नाही, त्यांना दखले मिळणार नाहीत. हैदराबाद आणि सातारा गॅझेट हे एका विशिष्ट भुभागासाठीच लागू असेल. इतर ठिकाणी राहणारे मराठे कदाचित वगळले जातील. देवाभाऊ च्या जाहिराती महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नाहीत. कोणा एखाद्या कॉन्ट्रॅक्टर ने दिलेल्या असतील. त्याबदल्यात ED/CBI पासून सरक्षण किंवा एखाद दुसरे कॉन्ट्रॅक्ट मिळेल.

सलाम लोकमान्य टिळकांनी शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी व्यक्त केलेल्या मतावर सरकारी शिक्कामोर्तब झाले ही बाब लोकमान्यांच्या विचारांचा अभ्यासक म्हणून आमच्यासाठी खूपच उद्बोधक आहे ! बाकी, स्वधर्म, आपले अनेक विषयात टोकाचे मतभेद असले तरी ह्या लेख लिहिण्याच्या तुमच्या धैर्याला , डेरिंग ला आम्ही सलाम करतो. पण तरीही काळजी घ्या, जपा. सरकार चांगले नाही, लोकं चांगली राहिली नाहीत , काळ चांगला राहिला नाही. पाण्यात राहून माशाशी वैर करायचे नसते. एका माणसाच्या धैर्याचे फळ अख्ख्या समाजाला कसे भोगायला लागू शकते हे आम्ही 1948 मध्ये प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्या प्रसंगातील नेते कार्यकर्ते कोण होते हे देखील सर्वांना ज्ञात आहेच . तरीही तुम्ही असा लेख लिहिण्याचे धाडस केले हे आश्चर्यमुग्ध करून टाकणारे आहे . तेव्हा , जपा स्वतःला.

विवेकपटाईत 15/09/2025 - 17:40
एखाद्या समाजाला नपुंसक करायचे असेल तर त्याला आरक्षण द्या. 5 टक्के सरकारी नौकरी साठी 95 टक्के परीक्षेची तैयारी करत राहणार. नंतर बेरोजगार होणार.

स्वधर्म 16/09/2025 - 02:45
काही प्रतिसाद पाहता मला लेखाच्या सुरूवातीचा डिस्क्लेमर पुन्हा एकदा इथे लावावासा वाटतो: टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे. लेखात उल्लेख झालेल्या काही मुद्द्यांबाबत संदर्भ खालीलप्रमाणे: मराठा समाजाच्या मागासलेपणासंबंधी सुप्रीम कोर्टाचा निकाल: परिच्छेद ३१६: https://api.sci.gov.in/supremecourt/2019/23618/23618_2019_35_1501_27992_Judgement_05-May-2021.pdf कालच्या दि १५ सप्टेंबर २०२५ च्या लोकसत्तातील दोन बातम्या: https://www.loksatta.com/nagpur/vishwas-patil-elected-as-president-of-all-india-literature-conference-amy-95-5372562/ वरील बातमी ही मराठा समाजाच्या पुढारलेपणाबाबत आहे की मागासलेपणाबाबत हे आपणच ठरवावे. तिथेच खालील बातमीही आली आहे: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-government-service-career-controversial-irregularities-during-ceo-tenure-mumbai-print-news-vsd-99-5373598/ लोकसत्ता ३ जुलै २०१७: https://www.loksatta.com/mumbai/ceo-vishwas-patil-clear-450-sra-scheme-file-before-5-days-of-retirement-1504067/ लोकसत्ता १२ सप्टेंबर २०१७: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-sra-scam-1549085/ लोकसत्ता १३ जुलै २०१८: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-scam-1712486/ संदर्भासाठी आणखी एक व्हिडिओ: https://youtu.be/Y9Uf6_oPdC8?si=4JfBarETHGs1pkwh

खटपट्या 22/09/2025 - 23:18
चांगला लेख, मुळात जरंगे यांचे आंदोलन हे फक्त मराठवाडा आणि विदर्भासाठी असावे. कारण तिकडे मराठा आणि कुणबी यांच्यातील सीमारेषा धूसर आहे. आणि सामाजिक स्थान हि सामान असावे (मी त्या भागातील नाही) जरांगे जे आंदोलन करत आहेत ते कोकणातील लोकांना (९०% लोकांना) मान्य नाही. कारण कोकणात कुणबी आणि मराठा लोकांच्या वस्त्या वेगवेगळ्या आहेत दोघात रोटी बेटी व्यवहार होत नाहीत. बाकी दोघेही गुण्यागोविंदानं नांदतात. त्यामुळे सरसकट सर्व मराठा लोकांना कुणबी घोषित करण्यात यावे या मागणीस कोकणी जनता तरी तयार होणार नाही. त्यामुळे सर्व कुणबी लोकांना सरसकट कुणबी म्हणून घोषित करण्यात यावे हे म्हणण्याचा अधिकार जरांगे यांना कोणी दिला? ज्यांच्या नोंदी चुकून मराठा झाल्या असतील आणि त्यांचे कोणी जवळचे नातेवाईक किंवा रक्ताचे नातेवाईक कुणबी असतील त्यांनी खुशाल कुणबी प्रमाणपत्रे घ्यावीत आणि फायदे घ्यावेत. (त्यातही ते ओबीसी मधून घ्यावेत कि नाही याबद्दल वाद राहिलंच) असो, पण जरांगे हे काही संपूर्ण महाराष्ट्राचे मराठा समाजाचे नेते नाहीत आणि त्यांना कोणी अधिकार दिलेले नाहीत.

मराठा आरक्षण चळवळीचा मुळ उद्देश आरक्षण मिळविणे यापेक्षा दुसर्‍याला मिळतेय ते आम्हाला खुपतेय असा असावा असा संशय घ्यायला जागा आहे. त्यांच्या ताटातलं काढता येत नाही तर आम्हालाही द्या हा अ‍ॅप्रोच नंतर आला असावा. मुळात पिढानपिढ्या एका वर्गाला आरक्षण मिळत राहिलं तर दुसर्‍या वर्गात अस्वस्थता पसरणारच हे साधं लॉजिक आहे. दलितांवर यापुर्वी किती अन्याय झाला आहे, (अन्याय झालाच आहे हे मला मान्य आहेच) आरक्षण कसं त्यांच्या हक्काचं आहे हे काहि ठराविक दशकांपर्यंत / शतकापर्यंत इतर समाजाला समजावणं शक्य आहे पण 'यावच्चंद्रदिवाकरौ' जर आरक्षण राहणार असेल तर एक ना एक दिवस इतर घटकांच्या भावनांचा कडेलोट होणारच हे उघड सत्य आहे. मुळातच कोणत्याही व्यक्तीची / घटनेची / क्रियेची सुरुवात आणि अंत होणे निसर्गनियमास धरून आहे मात्र या विषयाचा अंत कधी होईल ? होईल की नाही ? वंचितांना बरोबरीचे स्थान मिळेल की नाही हे कोणीही सांगू शकत नाही . इथे लोकांना फायदे उपटायला मागास बनायचे असते आणि समाजात वावरताना उच्चवर्गिय बनायचे असते. आरक्षणाचा मुळ हेतू वंचितांना पुढारलेल्या वर्गाच्या बरोबरीने समानतेची वागणूक मिळावी. त्यांना समाजात समान दर्जा मिळावा हा होता. तो दर्जा त्यांची शैक्षणिक, आर्थिक भरभराट झाल्यावरच होईल हा घटनाकारांचा मुळ विचार होता तो आज ७५ वर्षांनंतर देखील साध्य झाला आहे काय ? सो कॉल्ड उच्चवर्णिय उच्च पदस्थ सो कॉल्ड निम्नवर्गियास मनापासून समानतेने वागवितात की मजबूरी म्हणून वागवितात हे ज्याने त्याने आपल्या मनाला विचारावे लागेल. (तुमच्या सात पिढ्या आमची बरोबरी करु शकणार नाही हा फलक काय सांगायचे ते उघड सांगतोच आहे) असे 'यावच्चंद्रदिवाकरौ' आरक्षण पद्धत चालू ठेवण्यापेक्षा ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना एक-दोन/सात पिढ्यांना (जे काही बरोबर असेल ते) अतिप्रचंड /(अगदी अवाजवी असेल तरी देखील) आर्थिक भरपाई देऊन हा विषय संपवावा हे उत्तम. (संदर्भासाठी ज्यूंना दिलेली रिपरेशन्स). आम्हाला मागास म्हणा म्हणून आंदोलने करणार्‍या समाजाने आंदोलने करत बसण्यापेक्षा गुजराती /मारवाडी समाजाच्या पद्धतीने आपल्या समाजासाठी योगदान देऊन काही विकास करता येईल काय ते पहावा. अर्थात या विषयावर कितीही मंथन केले तरी आरक्षण आणि जात भारतातून कधीही जाईल असे वाटत नाही. पर्यायाने हा प्रश्न कधीही सुटणार नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अभ्या.. 24/09/2025 - 18:27
अर्थात या विषयावर कितीही मंथन केले तरी आरक्षण आणि जात भारतातून कधीही जाईल असे वाटत नाही. पर्यायाने हा प्रश्न कधीही सुटणार नाही. हे तर आहेच. कीती काळ आरक्षण द्यायचे? कोण देतंय आरक्षण असे समजायचे? घटनाकाराच्या मूळ हेतू ला सर्वानीच समजून घ्यायचे? कसे? वनटाईम सेटलमेंट केल्याप्रमाणे एकदमच भरपाई देऊन मिटवायचे उत्तम असे काहीही ठरले तरी इम्प्लीमेंटेशन किती अवघड आहे? एक नवे गृहयुध्द छेडण्याचा प्रकार होइल हा. अन्याय झालेले इतर वर्ग जसे की ज्यू, कृष्ण्वर्णीय, आदीवासी ह्या प्रत्येकाच्या केसीस वेगवेगळ्या आहेत. समाजासाठी योगदान देऊन विकास वगैरे लाँग टर्म गोष्टी प्रबोधन करुन किंवा अगदी शिकवून होतील असे वाट्त नाही. ती आतून येण्याची प्रक्रिया आहे. मोर्च्यात खाणे पिणे मोफत वाटणे अशा इंस्टंट योगदानाला सगळे तयार आहेत. अर्थात तुम्ही म्हणल्याप्रमाणे फायदे उपटायला मागास आणि समाजात वावरताना उच्च्वर्णीय असा दांभिकपणा असताना, घटनेला अभिप्रेत उतरंड आणि समाजातली खरी उतरंड ह्यातला फरक सतत राहणार. जातव्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षणव्यवस्था राहणार हे सर्वांनी कायमचे कोरुन घेईपर्यंत आरक्षण आणि जात भारतातून जाणार नाहीत.

सुबोध खरे 25/09/2025 - 10:24
सरसकट सर्व जातींच्या आरक्षणाला क्रिमी लेयर लावा हे सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने इंद्र साहनी खटल्यात लिहिलेले आहे. आरक्षण ५० % च्या वर देणे हा गुणवत्ता धारक उमेदवारांच्या नैसर्गिक न्यायाला हरताळ फासल्या सारखे आहे असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. मुळात ५० % आरक्षण असले तरी मागास जमातींना उरलेल्या ५० % मध्ये आपल्या गुणवत्तेवर जागा घेता येतातच. जोवर जातीवर आधारित मतदान होते तोवर कोणताही राजकारणी वरील निकाल लागू करण्यात रस दाखवत नाही. मेडिकल कॉलेजच्या डींन ची मुलगी आरक्षणात सीट मिळवते आणि त्याच कॉलेजात असलेला उच्च जातीतील चपराशी आपल्या मुलाला दोन गुणांनी गेलेला प्रवेश पाहून काय विचार करेल? यातूनच अशा आरक्षणाच्या मागण्या जन्माला येतात. आज आरक्षण संपवा म्हणण्यापेक्षा आपल्या संख्याबळावर दंडेली करून आपल्या पोळीवर तूप ओढणे जास्त सोपे झाले आहे. जाट मराठा शेतकरी आंदोलने हि याची उत्तम उदाहरणे आहेत. आय ए एस असलेल्या बापाची मुलगी आय एफ एस ला आरक्षण घेते हा त्याच जातीतील गरीब उमेदवारावर झालेला भयानक अन्याय आहे. सरसकट क्रिमी लेयर लावा आणि आरक्षण ५० च्या आत ठेवा असे केल्यासच तथाकथित उच्च जातींना अन्याय झाल्याची भावना येणार नाही. आणि क्रमाक्रमाने दर पाच वर्षांनी ५ % आरक्षण कमी करत न्यावे आणि २०४७ पर्यंत आरक्षण संपुष्टात आणावे.

मारवा 14/09/2025 - 09:34
उत्तम लेख अनेक बाबी माझ्यासाठी तरी नवीन होत्या. खर्चाची बाजू तर धक्कादायकच आहे. 1 आरक्षण हा मूलभूत हक्क नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सुस्पष्टपणे आपल्या निकालात नमूद केलेले आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा असेच म्हटलेले होते. आणि हे योग्य असेच आहे. 2 आरक्षणाची 50 टक्केची भिंत पाडायची आहे असे राहुल गांधी जे वारंवार मतपेटीच्या राजकारणासाठी म्हणतात ते भारतीय घटनेनुसार अशक्य आहे. आणि हे उघडपणे विषमतेचे अन्यायाचे समर्थन आहे. 3 आता ताज्या बातमीनुसार बंजारा समाज देखील मराठा तत्त्वाच्या आधारावर आरक्षणाची मागणी करत आहे. हे सर्व चुकीचा पायंडा मराठा आरक्षणात पाडल्यामुळे निर्माण झालेलं संकट आहे. आता समाजातील दरी अजून वाढेल अगोदरच मराठा विरुद्ध ओबीसी गावपातळीवर सूक्ष्म तडा गेलेला आहे जो अर्थातच वाढत जाणार. नुकताच एका ओबीसी तरुणाने आत्महत्या केलेली आहे. 4 सर्वात महत्वाचा मुद्दा आरक्षणाचे मुख्य आकर्षण सरकारी नोकरी ही आहे. जी सर्वाधिक सुरक्षित निश्चित उत्पन्नाचे साधन आहे. मात्र जर 33 टक्के हा एकूण मराठा समाज जर आहे. आणि कमीत कमी मतदार यादी जारी कमी धरली 9 करोड तर मराठा 3 करोड आहेत. या सर्वांना सरकारी नोकऱ्या ज्या अगोदरच कमी कमी होत चाललेल्या आहेत. पुन्हा त्यातही आता पूर्वीप्रमाणे पेन्शन आदी सुविधा बंद व कमी केलेल्या आहेत. आणि पुन्हा आरक्षणातील प्रत्येकाचे percent मोजले तर एकूण इतका मोठा मराठा समाज या आरक्षण मिळाले तरी केवळ या आधाराने प्रगती करू शकेल काय ? 5 Productivity आणि Quality आणि Skill Development हेच या सर्व समस्येवरील Best possibile solution आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

In reply to by मारवा

Bhakti 14/09/2025 - 10:05
आता समाजातील दरी अजून वाढेल अगोदरच मराठा विरुद्ध ओबीसी गावपातळीवर सूक्ष्म तडा गेलेला आहे जो अर्थातच वाढत जाणार.
एकदम बरोबर.इतका काळ मित्र मैत्रिण, सहकारी मराठा असल्याची नोंदही घेतली नव्हती,गरजच पडली नाही.पण आता सतत मराठा आरक्षण मुद्द्यावरून बोलण्यात हे येते,सकाळ संध्याकाळ त्यांचे स्टेटस,लेख यावरच असतात.
सर्वात महत्वाचा मुद्दा आरक्षणाचे मुख्य आकर्षण सरकारी नोकरी ही आहे.
आणि शिक्षण हाही आहे. आपली व्यवस्था दर्जेदार शिक्षणाकडे अधिक एकाग्र झाल्याशिवाय मुळापासून या समस्या सुटणार नाही. याबाबत मात्र एक नमुद करते की मुलींना(सर्व जात व प्रवर्गातील) उच्च शिक्षण पूर्ण मोफत केले आहे.यामुळे खुप पालकांना मदत झाली व मुलींना चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन‌ दिला आहे. quality , productivity शिवाय पर्याय नाही हे बरोबरच आहे.

युयुत्सु 14/09/2025 - 09:55
Productivity आणि Quality आणि Skill Development हेच या सर्व समस्येवरील Best possible solution आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते हे कटू सत्य कुणालाही स्वीकारायचे नाहीये.

जरांगे यांची भाषा नक्कीच अयोग्य आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आदर ठेवणे आवश्यकच आहे. त्यांनी लावलेले पोस्टर तर अपमानकारकच ठरते. त्यांचे आंदोलन बऱ्याच काळापासून सुरू असले, तरी ते चर्चेत आले ते त्यांच्या गावातील आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर. त्या वेळी फडणवीस गृहमंत्री तर शिंदे मुख्यमंत्री होते. ती घटना घडली नसती, तर कदाचित जरांगे यांना एवढी प्रसिद्धी मिळाली नसती. विश्वास पाटील भ्रष्टाचारी असतील, पण त्यांच्यापेक्षा कमी गुण मिळवलेला व्यक्ती केवळ जातीच्या आधारावर त्यांच्या पेक्षा मोठ्या पदावर पोहोचत असेल, तर त्याबद्दल कोणालाही नाराजी वाटणे चुकीचे नाही. उद्या अशीच परिस्थिती आरक्षणाचा लाभ मिळालेल्या मराठा समाजासमोर निर्माण होऊ शकते. गुणवत्तेचा आणि कर्तृत्वाचा थेट संबंध नेहमीच लागतो असे नाही, पण निवड मुख्यत्वे त्यावरच ठरते. खासगी कंपन्यांतही हेच दिसून येते—योग्य व्यक्तींना मागे टाकून इतरांना पदोन्नती मिळाली तर त्याबद्दल नाराजी वाटणे साहजिक आहे. आंदोलनात हजारो कोटी रुपये खर्च झाले नसतील; मात्र खर्च झाला असेल तर त्यामागे स्थानिक लोकांचाही सहभाग आहे. माझ्या गावाचे उदाहरण घ्या—गावातून एक आयशर आणि एक पिक-अप गाडी आंदोलनासाठी पाठवण्यात आल्या. त्या गाड्या गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करूनच पाठवल्या. सुरुवातीला आंदोलनात खाण्याची गैरसोय होती; पण नंतर गावकडून भाकऱ्या व इतर अन्नपदार्थ पाठवले जाऊ लागले. मराठा समाजात सध्या अशी धारणा आहे की EBC आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, तर SEBC आरक्षण आधीच न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे OBC प्रवर्गातून आरक्षण मिळाले तरच ते दीर्घकाळ टिकेल, म्हणून OBC आरक्षणाची मागणी अधिक तीव्र होत आहे. यावेळी मात्र जरांगे यांनी ‘सरसकट आरक्षण’ ही मागणी जाणीवपूर्वक पुढे रेटलेली नाही. नोंदी असलेल्या लोकांनाच प्रमाणपत्रे मिळावीत, हे कायद्याला धरूनच आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही. ज्यांना आरक्षण मिळाले आहे, त्यांना तो आपला हक्कच आहे असे वाटते; त्यामुळे इतर वाटेकऱ्यांविषयी अप्रियता वाटणे स्वाभाविक आहे. मात्र न्याय आणि संतुलन राखण्यासाठी SC व ST प्रवर्गात creamy layer लागू करणे गरजेचे आहे. तसेच, OBC प्रवर्गाबाबत सुप्रीम कोर्टाने सुचविल्याप्रमाणे, एकदा का आरक्षणाच्या आधारे नोकरी मिळाली की पुढील पिढ्यांना तो लाभ देऊ नये

मारवा 14/09/2025 - 12:42
यावेळी मात्र जरांगे यांनी ‘सरसकट आरक्षण’ ही मागणी जाणीवपूर्वक पुढे रेटलेली नाही. हैद्राबाद गॅजेट लागु करण्याची मागणी करणे आणि या मागणीच्या माध्यमातुन सर्व मराठ्यांना आरक्षणाची मागणी करणे यात वेगळेपणा काय आहे ? ते गॅजेट कोर्टात टिकणार कि नाही हे पुढची गोष्ट पण आज तरी त्या गॅजेटचा वापर हा "सरसकट सर्व मराठे कुणबी ठरविणे" या हेतुनेच केलेला आहे ना ?

मारवा 14/09/2025 - 13:12
नुकतीच महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख वर्तमान पत्रात ही काहीशी गुढ जाहीरात झळकली यामध्ये देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चरणी फुले वाहत आहेत असे दिसत आहे. आणि केवळ "देवाभाऊ" एवढे एकच नाव लिहीलेले आहे बास्स... १- म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पुजा करत आहेत हे चांगलेच आहे पण त्याहुन महत्वाचे म्हणजे "देवाभाऊ" या देवाची ही पद्धतशीर व्यक्तीपुजा चाललेली आहे. सर्व प्रुमुख वर्तमान पत्राचे पहीले पुर्ण रंगीत पान जाहीरात ! याचा खर्च किमान काही करोडोंचा नक्कीच असेल. किती ही करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी स्वतःचा व्यक्तीगत उदो उदो करण्यासाठी ? २ शिंदे विरुद्ध फडणवीस या कोल्ड वॉर ची पण याला पार्श्वभुमी आहे. मागे शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांनी जरांगे यांचे आंदोलन "यशस्वीपणे" हाताळले. आता देवाभाऊंना ते जमणार नाही अशी अटकळ असतांना देवाभाऊ यांनी सुद्धा थेट मुंबईतील आंदोलन " यशस्वीपणे" हाताळले हाच जणु संदेश या जाहीरातीच्या माध्यमातुन दिला जात असावा ३ देवेंद्र फ्डणवीस हेच खरे मराठ्यांचे आणि मराठा आरक्षणाचे शिल्पकार आहेत. मराठा समाजाचे हितरक्षक आहेत असाही संदेश यातुन द्यायचा असेल. ४ व्यक्तीपुजा इतकी टोकाची वाढलेली आहे केंद्रातील सरकार युती सरकार किंवा बिजेपी सरकार नसुन " मोदी सरकार " असे संबोधले जाते. आणि या जाहीरातीत तर चक्क देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य इतका म्हणजे महाराष्ट्राचा उल्लेखही आणि मुख्यमंत्री पदाचा उल्लेखही नकोसा वाटतो कारण मग देवाभाऊ यावरुन फोकस पातळ होइल अशी भिती. किती म्हणजे किती ही व्यक्ती पुजा ! किती हे स्वतःचे स्वत: स्तोम माजवणे ५ प्रश्न जाहीरातीचा नाही किंवा या वेळेचा नाही पुर्वी मायावती सत्तेत होत्या तेव्हा तर त्यांनी चक्क स्वतःचेच पुतळे उत्तर प्रदेशात उभारले होते राजकारण किती व्यक्तीपुजक होत चाललयं करदात्या जनतेचा पैसा किती फालतु स्व प्रसिद्धी साठी उडवला जातो व्यर्थ खर्च होतो. मला नेहमीच एक आश्चर्य वाटत एखादा कायदा नाही का की ज्यात सत्तारुढ सरकार योजनांची वाटल्यास जाहीरात करु शकेल पण एकाही नेत्याचा फोटो शासन खर्चाने किमान जाहीरातीत तरी खर्च करण्यास प्रतिबंध असावा.

In reply to by मारवा

सुबोध खरे 15/09/2025 - 10:08
राजकारण किती व्यक्तीपुजक होत चाललयं चाललंय? ते तसं स्वातंत्र्यापासूनच होतं. गांधी आणि नेहरू नाव असलेल्या संस्था पूर्ण भारतभर हजारांनी असतील. नोटेवर फक्त महात्मा गांधींचा फोटो का होता? इंदिरा इज इंडिया एकाच घराण्याकडे पक्षाच्या सर्व पदांची वर्णी लावणे यात राजद, समाजवादी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पासून सर्वच पक्ष येतात. जयललिता किंवा करुणानिधी यांचे चार मजली कट आउट्स मी स्वतः चेन्नई मध्ये पहिले आहेत किंवा ४०००० कोटीचे "मायावती आणि त्यांचे हत्ती यांचे पुतळे " लखनौ मध्ये हि सर्व व्यक्तिपूजेची उदाहरणे डोळे झाकले तरी दिसतील अशी आहेत.

हैद्राबाद गॅझेटनुसार ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे, त्यांना दखले मिळतील. ज्यांची नोंद नाही, त्यांनी आपल्या कुळातील नातेवाईकांची नोंद दाखवावी लागेल. त्या नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र आणि नातेवाईक असल्याचा पुरावा सादर झाल्यास त्यांनाही दखले मिळतील. परंतु ज्यांची नोंद नाही आणि कुळातील नातेवाईकांचीदेखील नोंद उपलब्ध नाही, त्यांना दखले मिळणार नाहीत. हैदराबाद आणि सातारा गॅझेट हे एका विशिष्ट भुभागासाठीच लागू असेल. इतर ठिकाणी राहणारे मराठे कदाचित वगळले जातील. देवाभाऊ च्या जाहिराती महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नाहीत. कोणा एखाद्या कॉन्ट्रॅक्टर ने दिलेल्या असतील. त्याबदल्यात ED/CBI पासून सरक्षण किंवा एखाद दुसरे कॉन्ट्रॅक्ट मिळेल.

सलाम लोकमान्य टिळकांनी शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी व्यक्त केलेल्या मतावर सरकारी शिक्कामोर्तब झाले ही बाब लोकमान्यांच्या विचारांचा अभ्यासक म्हणून आमच्यासाठी खूपच उद्बोधक आहे ! बाकी, स्वधर्म, आपले अनेक विषयात टोकाचे मतभेद असले तरी ह्या लेख लिहिण्याच्या तुमच्या धैर्याला , डेरिंग ला आम्ही सलाम करतो. पण तरीही काळजी घ्या, जपा. सरकार चांगले नाही, लोकं चांगली राहिली नाहीत , काळ चांगला राहिला नाही. पाण्यात राहून माशाशी वैर करायचे नसते. एका माणसाच्या धैर्याचे फळ अख्ख्या समाजाला कसे भोगायला लागू शकते हे आम्ही 1948 मध्ये प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्या प्रसंगातील नेते कार्यकर्ते कोण होते हे देखील सर्वांना ज्ञात आहेच . तरीही तुम्ही असा लेख लिहिण्याचे धाडस केले हे आश्चर्यमुग्ध करून टाकणारे आहे . तेव्हा , जपा स्वतःला.

विवेकपटाईत 15/09/2025 - 17:40
एखाद्या समाजाला नपुंसक करायचे असेल तर त्याला आरक्षण द्या. 5 टक्के सरकारी नौकरी साठी 95 टक्के परीक्षेची तैयारी करत राहणार. नंतर बेरोजगार होणार.

स्वधर्म 16/09/2025 - 02:45
काही प्रतिसाद पाहता मला लेखाच्या सुरूवातीचा डिस्क्लेमर पुन्हा एकदा इथे लावावासा वाटतो: टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे. लेखात उल्लेख झालेल्या काही मुद्द्यांबाबत संदर्भ खालीलप्रमाणे: मराठा समाजाच्या मागासलेपणासंबंधी सुप्रीम कोर्टाचा निकाल: परिच्छेद ३१६: https://api.sci.gov.in/supremecourt/2019/23618/23618_2019_35_1501_27992_Judgement_05-May-2021.pdf कालच्या दि १५ सप्टेंबर २०२५ च्या लोकसत्तातील दोन बातम्या: https://www.loksatta.com/nagpur/vishwas-patil-elected-as-president-of-all-india-literature-conference-amy-95-5372562/ वरील बातमी ही मराठा समाजाच्या पुढारलेपणाबाबत आहे की मागासलेपणाबाबत हे आपणच ठरवावे. तिथेच खालील बातमीही आली आहे: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-government-service-career-controversial-irregularities-during-ceo-tenure-mumbai-print-news-vsd-99-5373598/ लोकसत्ता ३ जुलै २०१७: https://www.loksatta.com/mumbai/ceo-vishwas-patil-clear-450-sra-scheme-file-before-5-days-of-retirement-1504067/ लोकसत्ता १२ सप्टेंबर २०१७: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-sra-scam-1549085/ लोकसत्ता १३ जुलै २०१८: https://www.loksatta.com/mumbai/vishwas-patil-scam-1712486/ संदर्भासाठी आणखी एक व्हिडिओ: https://youtu.be/Y9Uf6_oPdC8?si=4JfBarETHGs1pkwh

खटपट्या 22/09/2025 - 23:18
चांगला लेख, मुळात जरंगे यांचे आंदोलन हे फक्त मराठवाडा आणि विदर्भासाठी असावे. कारण तिकडे मराठा आणि कुणबी यांच्यातील सीमारेषा धूसर आहे. आणि सामाजिक स्थान हि सामान असावे (मी त्या भागातील नाही) जरांगे जे आंदोलन करत आहेत ते कोकणातील लोकांना (९०% लोकांना) मान्य नाही. कारण कोकणात कुणबी आणि मराठा लोकांच्या वस्त्या वेगवेगळ्या आहेत दोघात रोटी बेटी व्यवहार होत नाहीत. बाकी दोघेही गुण्यागोविंदानं नांदतात. त्यामुळे सरसकट सर्व मराठा लोकांना कुणबी घोषित करण्यात यावे या मागणीस कोकणी जनता तरी तयार होणार नाही. त्यामुळे सर्व कुणबी लोकांना सरसकट कुणबी म्हणून घोषित करण्यात यावे हे म्हणण्याचा अधिकार जरांगे यांना कोणी दिला? ज्यांच्या नोंदी चुकून मराठा झाल्या असतील आणि त्यांचे कोणी जवळचे नातेवाईक किंवा रक्ताचे नातेवाईक कुणबी असतील त्यांनी खुशाल कुणबी प्रमाणपत्रे घ्यावीत आणि फायदे घ्यावेत. (त्यातही ते ओबीसी मधून घ्यावेत कि नाही याबद्दल वाद राहिलंच) असो, पण जरांगे हे काही संपूर्ण महाराष्ट्राचे मराठा समाजाचे नेते नाहीत आणि त्यांना कोणी अधिकार दिलेले नाहीत.

मराठा आरक्षण चळवळीचा मुळ उद्देश आरक्षण मिळविणे यापेक्षा दुसर्‍याला मिळतेय ते आम्हाला खुपतेय असा असावा असा संशय घ्यायला जागा आहे. त्यांच्या ताटातलं काढता येत नाही तर आम्हालाही द्या हा अ‍ॅप्रोच नंतर आला असावा. मुळात पिढानपिढ्या एका वर्गाला आरक्षण मिळत राहिलं तर दुसर्‍या वर्गात अस्वस्थता पसरणारच हे साधं लॉजिक आहे. दलितांवर यापुर्वी किती अन्याय झाला आहे, (अन्याय झालाच आहे हे मला मान्य आहेच) आरक्षण कसं त्यांच्या हक्काचं आहे हे काहि ठराविक दशकांपर्यंत / शतकापर्यंत इतर समाजाला समजावणं शक्य आहे पण 'यावच्चंद्रदिवाकरौ' जर आरक्षण राहणार असेल तर एक ना एक दिवस इतर घटकांच्या भावनांचा कडेलोट होणारच हे उघड सत्य आहे. मुळातच कोणत्याही व्यक्तीची / घटनेची / क्रियेची सुरुवात आणि अंत होणे निसर्गनियमास धरून आहे मात्र या विषयाचा अंत कधी होईल ? होईल की नाही ? वंचितांना बरोबरीचे स्थान मिळेल की नाही हे कोणीही सांगू शकत नाही . इथे लोकांना फायदे उपटायला मागास बनायचे असते आणि समाजात वावरताना उच्चवर्गिय बनायचे असते. आरक्षणाचा मुळ हेतू वंचितांना पुढारलेल्या वर्गाच्या बरोबरीने समानतेची वागणूक मिळावी. त्यांना समाजात समान दर्जा मिळावा हा होता. तो दर्जा त्यांची शैक्षणिक, आर्थिक भरभराट झाल्यावरच होईल हा घटनाकारांचा मुळ विचार होता तो आज ७५ वर्षांनंतर देखील साध्य झाला आहे काय ? सो कॉल्ड उच्चवर्णिय उच्च पदस्थ सो कॉल्ड निम्नवर्गियास मनापासून समानतेने वागवितात की मजबूरी म्हणून वागवितात हे ज्याने त्याने आपल्या मनाला विचारावे लागेल. (तुमच्या सात पिढ्या आमची बरोबरी करु शकणार नाही हा फलक काय सांगायचे ते उघड सांगतोच आहे) असे 'यावच्चंद्रदिवाकरौ' आरक्षण पद्धत चालू ठेवण्यापेक्षा ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना एक-दोन/सात पिढ्यांना (जे काही बरोबर असेल ते) अतिप्रचंड /(अगदी अवाजवी असेल तरी देखील) आर्थिक भरपाई देऊन हा विषय संपवावा हे उत्तम. (संदर्भासाठी ज्यूंना दिलेली रिपरेशन्स). आम्हाला मागास म्हणा म्हणून आंदोलने करणार्‍या समाजाने आंदोलने करत बसण्यापेक्षा गुजराती /मारवाडी समाजाच्या पद्धतीने आपल्या समाजासाठी योगदान देऊन काही विकास करता येईल काय ते पहावा. अर्थात या विषयावर कितीही मंथन केले तरी आरक्षण आणि जात भारतातून कधीही जाईल असे वाटत नाही. पर्यायाने हा प्रश्न कधीही सुटणार नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अभ्या.. 24/09/2025 - 18:27
अर्थात या विषयावर कितीही मंथन केले तरी आरक्षण आणि जात भारतातून कधीही जाईल असे वाटत नाही. पर्यायाने हा प्रश्न कधीही सुटणार नाही. हे तर आहेच. कीती काळ आरक्षण द्यायचे? कोण देतंय आरक्षण असे समजायचे? घटनाकाराच्या मूळ हेतू ला सर्वानीच समजून घ्यायचे? कसे? वनटाईम सेटलमेंट केल्याप्रमाणे एकदमच भरपाई देऊन मिटवायचे उत्तम असे काहीही ठरले तरी इम्प्लीमेंटेशन किती अवघड आहे? एक नवे गृहयुध्द छेडण्याचा प्रकार होइल हा. अन्याय झालेले इतर वर्ग जसे की ज्यू, कृष्ण्वर्णीय, आदीवासी ह्या प्रत्येकाच्या केसीस वेगवेगळ्या आहेत. समाजासाठी योगदान देऊन विकास वगैरे लाँग टर्म गोष्टी प्रबोधन करुन किंवा अगदी शिकवून होतील असे वाट्त नाही. ती आतून येण्याची प्रक्रिया आहे. मोर्च्यात खाणे पिणे मोफत वाटणे अशा इंस्टंट योगदानाला सगळे तयार आहेत. अर्थात तुम्ही म्हणल्याप्रमाणे फायदे उपटायला मागास आणि समाजात वावरताना उच्च्वर्णीय असा दांभिकपणा असताना, घटनेला अभिप्रेत उतरंड आणि समाजातली खरी उतरंड ह्यातला फरक सतत राहणार. जातव्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षणव्यवस्था राहणार हे सर्वांनी कायमचे कोरुन घेईपर्यंत आरक्षण आणि जात भारतातून जाणार नाहीत.

सुबोध खरे 25/09/2025 - 10:24
सरसकट सर्व जातींच्या आरक्षणाला क्रिमी लेयर लावा हे सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने इंद्र साहनी खटल्यात लिहिलेले आहे. आरक्षण ५० % च्या वर देणे हा गुणवत्ता धारक उमेदवारांच्या नैसर्गिक न्यायाला हरताळ फासल्या सारखे आहे असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. मुळात ५० % आरक्षण असले तरी मागास जमातींना उरलेल्या ५० % मध्ये आपल्या गुणवत्तेवर जागा घेता येतातच. जोवर जातीवर आधारित मतदान होते तोवर कोणताही राजकारणी वरील निकाल लागू करण्यात रस दाखवत नाही. मेडिकल कॉलेजच्या डींन ची मुलगी आरक्षणात सीट मिळवते आणि त्याच कॉलेजात असलेला उच्च जातीतील चपराशी आपल्या मुलाला दोन गुणांनी गेलेला प्रवेश पाहून काय विचार करेल? यातूनच अशा आरक्षणाच्या मागण्या जन्माला येतात. आज आरक्षण संपवा म्हणण्यापेक्षा आपल्या संख्याबळावर दंडेली करून आपल्या पोळीवर तूप ओढणे जास्त सोपे झाले आहे. जाट मराठा शेतकरी आंदोलने हि याची उत्तम उदाहरणे आहेत. आय ए एस असलेल्या बापाची मुलगी आय एफ एस ला आरक्षण घेते हा त्याच जातीतील गरीब उमेदवारावर झालेला भयानक अन्याय आहे. सरसकट क्रिमी लेयर लावा आणि आरक्षण ५० च्या आत ठेवा असे केल्यासच तथाकथित उच्च जातींना अन्याय झाल्याची भावना येणार नाही. आणि क्रमाक्रमाने दर पाच वर्षांनी ५ % आरक्षण कमी करत न्यावे आणि २०४७ पर्यंत आरक्षण संपुष्टात आणावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
टीपः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा विचार नक्कीच करता येऊ शकतो, त्यावर न्यायालयात अनेक खटलेही चालू आहेत. पण हा लेख मराठा समाजाविषयी शासनाचा दृष्टीकोन कसा आहे त्याविषयी आहे. आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील सप्टेंबर 2025 मध्ये ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत मनोज जरांगे यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात येऊन धडकले. जरांगे यांनी उपोषण आरंभले. सर्व वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनल्स एक आणि एकच बातमी चालवू लागले ते म्हणजे मराठ्यांचे आंदोलन.