नरेंद्र मोदी यांचे उपोषण
क्रिकेटचा वर्ल्डकप सुरु झाला आणि सगळे राष्ट्र टी व्ही कडे डोळे लावून बसले.
काय होतय, काय होतय ? उत्कंठा होती.
१९८३ मधे जिंकला, यावेळी जिंकणार का ! त्यात पुन्हा सचिनचा शेवटचा वर्ल्डकप.
बेट्याने नेहमीप्रमाणे शतके ठोकली.
पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया यांच्यावर मात करीत २०११ चा
वर्ल्डकप भारताने जिंकला.
सचिनला भारतरत्न द्यावे ही मागणी होउ लागली.
४ दिवस जातात तोच अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी आंदोलन सुरु केले.
ते दिल्लीमधे उपोषणाला बसले.
एप्रिल नंतर ऑगस्टमधे पुन्हा उपोषणाला बसले. पूर्वीहून अधिक प्रतिसाद मिळाला.
आंदोलन प्रचंड यशस्वी.
मिसळपाव
२.
३.
४.