मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ४)

दुर्गविहारी ·

सलग भाग वाचून काढला, इतिहास वाचून जोश भरावा असे लेखन. अतिशय दर्जेदार लेखन. लिहिते राहा मालक. -दिलीप बिरुटे

अर्धवटराव 21/10/2020 - 04:16
तुमची शिवसेवा अशीच अखंड तेवत राहो _/\_ अवांतरः शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांना उत्साहीत करायला, प्रेरणा द्यायल म्हणुन केवळ भवानी साक्षात्काराची हुल उठवली असं वाटत नाहि. महाराजांचं सश्रद्ध मन, 'हे राज्य व्हावे हि श्रींची इच्छा' अशी खात्री, खानाला भिडायचा आणि संपवायचा संकल्प... अशा मानसीक अवस्थेचा तो एकत्रीत परिणाम असावा.

वीणा३ 21/10/2020 - 21:38
मस्त आणि अभ्यासपूर्ण लेखमाला. उत्तरेतील बर्याच इतिहास करांचे म्हणणे पडले कि शिवरायांनी दगा करोन खानाचा खून केला>> हो ना, आणि अफजलखान अगदी निरागसपणे प्रेमाने गेला होता भेटायला. मुघल, आदिलशहा इ सगळे स्वतःच्या वडिलांना भावाला मारून राज्यकर्ते झालेत, त्यांच्याकडून नक्की काय अपेक्षा होती भेटीत.

In reply to by वीणा३

स्वराज्याला कडकडून दंश करायला आलेल्या खानाला ठेचायचा नाही तर काय दुध पाजायचे होते का? शेवटी क्रमश: पाहून बरे वाटले पैजारबुवा,

छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती, अफझलखानाचा वध तसेच त्याच्या सैन्याची केलेली धुळदाण प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी राहिली. खूप खूप धनयवाद !!!

इरसाल 23/10/2020 - 15:51
गडावर तोफेचे तीन बार काढण्यात आले. तोफेचा आवाज विरायच्या आतच अचेतन असलेले जावळीचे रान मराठ्यांच्या किल्कारीने पेटून उठले, डोळ्यात पाणी आणी अंगावर काटा.

सलग भाग वाचून काढला, इतिहास वाचून जोश भरावा असे लेखन. अतिशय दर्जेदार लेखन. लिहिते राहा मालक. -दिलीप बिरुटे

अर्धवटराव 21/10/2020 - 04:16
तुमची शिवसेवा अशीच अखंड तेवत राहो _/\_ अवांतरः शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांना उत्साहीत करायला, प्रेरणा द्यायल म्हणुन केवळ भवानी साक्षात्काराची हुल उठवली असं वाटत नाहि. महाराजांचं सश्रद्ध मन, 'हे राज्य व्हावे हि श्रींची इच्छा' अशी खात्री, खानाला भिडायचा आणि संपवायचा संकल्प... अशा मानसीक अवस्थेचा तो एकत्रीत परिणाम असावा.

वीणा३ 21/10/2020 - 21:38
मस्त आणि अभ्यासपूर्ण लेखमाला. उत्तरेतील बर्याच इतिहास करांचे म्हणणे पडले कि शिवरायांनी दगा करोन खानाचा खून केला>> हो ना, आणि अफजलखान अगदी निरागसपणे प्रेमाने गेला होता भेटायला. मुघल, आदिलशहा इ सगळे स्वतःच्या वडिलांना भावाला मारून राज्यकर्ते झालेत, त्यांच्याकडून नक्की काय अपेक्षा होती भेटीत.

In reply to by वीणा३

स्वराज्याला कडकडून दंश करायला आलेल्या खानाला ठेचायचा नाही तर काय दुध पाजायचे होते का? शेवटी क्रमश: पाहून बरे वाटले पैजारबुवा,

छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती, अफझलखानाचा वध तसेच त्याच्या सैन्याची केलेली धुळदाण प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी राहिली. खूप खूप धनयवाद !!!

इरसाल 23/10/2020 - 15:51
गडावर तोफेचे तीन बार काढण्यात आले. तोफेचा आवाज विरायच्या आतच अचेतन असलेले जावळीचे रान मराठ्यांच्या किल्कारीने पेटून उठले, डोळ्यात पाणी आणी अंगावर काटा.
यापुर्वीचे भाग आपण ईथे वाचु शकता अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १) अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २) अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ३) भेटीसाठी शामियाना उभारिला:-

भेटीसाठीजी जागा शिवाजी महाराजांनी निवडली ती सुध्दा अतिशय मोक्याची होती.टेहळणी बुरुजाच्या खाली सपाट

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग ३)

दुर्गविहारी ·

आनन्दा 14/10/2020 - 11:21
हे सगळे वाचताना एक प्रश्न राहुब राहून मनात येतो.. जसे शिवाजीराजांना खानाच्या हेतू बद्दल माहिती मिळत होती तसे खानाने त्याचे हेर लावले नव्हते का? राजांचे सैन्य जंगलात दबा धरून बसले आहे याची जाणीव त्याला झाली नसेल काय? त्याचे हेर काय करत होते?

In reply to by आनन्दा

अतिशय योग्य शंका. वास्तविक खानाचे हेर प्रतापगडावर असावेत असा अंदा,, पण त्यांचा काही उल्लेख नाही. कदाचित ते हेर सापडले असावेत किंवा त्यांची दिशाभूल केली असावी. अर्थात खानाचा अति आत्मविश्वास हाच त्याचा सर्वात मोठा शत्रू ठरला.

In reply to by आनन्दा

गामा पैलवान 17/10/2020 - 02:17
आनन्दा, कुठल्याही सैन्याच्या सुरक्षेसाठी आक्रमक टेहेळणी अत्यावश्यक असते. या पार्श्वभूमीवर खानच्या सैन्याची स्थिती बघूया. पहिल्याप्रथम नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे खानचं सैन्य त्रिभाजित झालं होतं. वाई, पार आणि प्रतापगड अशा तीन ठिकाणी विखुरलं गेलं होतं. वाईत टेहेळणी करूनही काहीच फायदा झाला नसणार. जिथे टेहेळणी व्हायला हवी होती ती स्थानं दुसऱ्या व तिसऱ्या विभागांची होती, जे जावळीत उतरलेले विभाग होते. पण ते केवळ मराठ्यांनी दाखवलेल्या वाटेनेच चालणारे होते. ती वाट सोडून हेरगिरीसाठी इतरत्र एक पाऊलही टाकायची सोय नव्हती. तसंच हेरांचं जाळं विणायला अवधी देणं आवश्यक असतं. आणि खान तर घायकुतीस आला होता. जर का अफजलखान वर्ष/सहामहिने ठिय्या देऊन बसला असता तर कदाचित हेरांपासनं मावळी सैन्य दडवणं शक्य झालं नसतं. ही सारी माझी चिंतित मतं आहेत. यांच्या पुष्टीसाठी कुठलाही पुरावा माझ्याकडे नाही. आ.न., -गा.पै.

इरसाल 14/10/2020 - 13:35
वकिली बोलाचाली होऊन खान - शिवाजीच्या भेटीचा तपशील, सावधगिरीच्या उपाययोजना कशा प्रकारे ठरल्या याची तपशीलवार चर्चा बऱ्याच शिवचरित्रांत आल्याने त्याची इथे उजळणी करत नाही. तरीही कृपा करुन तुम्ही लिहावे. तुमच्याकडुन हे सगळे लेखात वाचताना खुप भारी वाटतय.

बेकार तरुण 15/10/2020 - 13:07
खूप मस्त लेखन.... खानाचे हेरखाते कुचकामी होते का?? बादवे - राजे हेरखात्यावर प्रचंड खर्च करतात अन त्यामुळे त्यांना प्रचंड यश मिळते असे कोणीतरी समकालीनांने लिहिले आहे ना....

In reply to by बेकार तरुण

खानही नक्कीच हेर घेउन आला असणार.पण अफझलखानाचे काय त्या आधी स्वराज्यावर आक्रमण केलेल्या फत्तेखान असो किंवा नंतर आक्रमण केलेल्या सिद्दी जोहर असओ किंवा शाहिस्तेखान्,कारतलबखान्,नामदारखान,जयसिंग्,बहलोलखान,उदयभान असे कोणीही शत्रु एकालाही शिवाजी महाराजांनी केलेल्या योजनेचा आधी पत्ता लागलेला दिसत नाही.प्रत्येकाने स्वराज्यात येउन मात खाल्लेली दिसते.या सर्व सरदारांसोबत गुप्तहेर नव्हते हे शक्यच नाही.पण यांच्या गुप्तहेरांना कधीही शिवाजी महाराजांच्या योजनेचा पत्ता लागलेला दिसत नाही. या उलट या शत्रुंच्या सर्व हालचालीचा पत्ता महाराजांना अगदी चोख समजत असे.हिच खरी गुप्तहेर खात्याची ताकद आहे. त्यामुळे शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन सुटका करुन घेणार आहेत किंवा कारतलबखानाला उंबरखिंडीत गाठणार आहेत किंवा शाहिस्तेखानाला ठार मारण्यासाठी लालमहालात घुसणार आहेत याचा पत्ता या शत्रुंना कधीही लागला नाही आणि शिवाजी राजांना त्यांच्यावर आरामात मात करता आली. हेच अफझलखानाच्या बाबतीत घडले. अर्थात गुप्तहेर खात्याचा कारभार तसा गोपनीय असल्यामुळे त्यांच्यावर किती खर्च होई याची कागदपत्रे निदान माझ्या पहाण्यात नाहीत.तसेही रायगडावरचे दप्तर जळाल्यामुळे यासंदर्भात कितपत पुरावे असतील याची साशंकता आहे.मात्र महाराज किल्ल्यांच्या उभारणीसाठी आणि दुरुस्तीसाठी जो निधी उपलब्ध करुन देत त्याची अस्सल पत्र आहेत.तसेच गुप्तहेर खात्यासारख्या अत्यंत महत्वाच्या खात्यासाठी मोठी तरतुद नक्कीच केली जात असणार हे खात्रीपुर्वक म्हणता येते. त्याखात्यावरच मोहीमेचे यश -अपयश अवलंबून असणार ,त्याच्यासाठी तरतुद करायला हात नक्कीच आखडता घेतला जाणार नाही.

In reply to by दुर्गविहारी

अर्धवटराव 16/10/2020 - 01:06
उपरोक्त सर्व मोहिमांआगोदर जावळी जिंकताना देखील हेरखात्याचा फार उपयोग झाला असणार. कुठल्याही पातशाहीला जावळी जिंकता आलि नाहि, पण महराजांनी ति त्यामानाने सहज जिंकली. त्यात घातपात जरी असेल तरी तो कसा, कुठे करायचा याचं गणीत हेरखात्याच्या मदतीशिवाय शक्य नव्हतं. महाराजांचं हेरखातं निव्वळ पगारी नव्हतं, तर जीवाभावाची कमिटमेण्ट होती हे ही एक कारण होतं त्यांच्या यशाचं.

In reply to by अर्धवटराव

आनन्दा 16/10/2020 - 07:16
याव्यतिरिक्त अजून एक गोष्ट होती ती म्हणजे गुप्तहेर खाते सेनापतीला नव्हे तर थेट राजाला रिपोर्ट करत होते. शिवाजीराजांनी स्वतः कष्ट करून ते नेटवर्क उभे केले होते.. त्याचा खर्च देखील कदाचित खासगीतून होत असावा. नंतरच्या राजांनी इतके कष्ट घेतलेले असावेत असे वाटत नाहीत. संभाजीराजांचा घातपात हे गुप्तहेर खात्याचे अपयशच होते एक प्रकारे. पानिपतात झालेला पराभव हे दुसरे. अवांतर - पानिपत चित्रपट अगदीच बोगस निघाला.. ग्रॉस एरर आहेत त्यात. असोच!!

In reply to by आनन्दा

अर्धवटराव 18/10/2020 - 01:20
शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे ते. क्वचितच कोणाला जमेल. तानाजी देखील मला संवादाच्या बाबतीत अगदीच बोगस वाटला. महाभारत-कथा म्हणुन महाभारताचं दुसरं व्हर्जन आलं होतं. कलाकार बरेचसे जुनेच होते. पण भट्टी अजीबात जमली नाहि. पटकथेला, संवादाला, कलाकारांना त्या विषयाचं गमक उमगल्याशिवाय या कलाकृती नीट अवतरणं कठिणच.

In reply to by दुर्गविहारी

महाराजांचे व खानाचे वय काय होते ह्या घटनेच्यावेळी? खान बहुदा शहाजीराजांचा समवयस्क होता. त्यामुळे राजांना कदाचित अननुभवी समजण्याची चूक केली असावी.

शेवटी विजापुरी दरबारचा तो मुख्य आधारस्तंभ होता. त्यालाच फोडल्याशिवाय विजापुरी सत्ता नरमणार नाही, याची शिवाजी राजांना पुरेपूर जाणीव होती. य वाक्यातच महाराजांनी खानाचा वध का केला याचे सार दडले आहे. आणि या करताच खानाचा वध होणे अतिशय गरजेचे होते भेटीच्या वेळी जरी खानाने पहिला वार केला नसता तरी सुध्दा महाराजांनी त्याला यमसदनाला धाडलेच असते. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बरोबर ! ज्याक्षणी खानाने महाबळेश्वर ओलांडून जावळीत प्रवेश केला त्याक्षणी तो संपला होता.पुढे फक्त योजनेची अंंमलबजावणी करायची होती.

बापू नारू 17/10/2020 - 22:51
खूपच विस्तृत माहिती दिली आहे , खूप छान. अफजल खान वधाशी related एक किस्सा शाळेत असताना गुरुजींनी सांगितला होता ,तो इथे टाकतो. या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण कुठेही लिखाणात ही गोष्ट नाही सापडली , तुम्हांस कल्पना असेल तर अनुमोदन द्या. एकदा महाराजांच्या दरबारात एक लंगडा मनुष्य आला व त्यानें महाराजांना विनंती केली की मला ही स्वराज्याच्या सैन्यात सामील करून घ्यावे. त्याच्या या विनंती वर दरबारातील सर्व लोक हसले( अर्थात रत्नपारखी सोडून). महाराजांनी त्याला विचारले तू तर अपंग आहेस मग तू काय करणार सैन्यात येऊन? तुझ्याकडे असलेला एक गुण मला सांग. यावर तो इसम म्हणाला , महाराज मी झाड असे कापतो की ते पडत नाही. बस्स या एका गुणावर तो स्वराज्याच्या सैन्यात सामील झाला आणि पुढे मग जेव्हा हा प्रसंग आला , त्यावेळी महाराजांनी त्यांच्या या लंगड्या सैनिकांचा पुरेपूर उपयोग केला. खानाच्या सैन्यासाठी बनवलेल्या रस्त्यावरील योजनेनुसार झाडे अशी कापली गेली की रस्ता लवकरात लवकर बंद करता येईल. आणि मग नंतरचा इतिहास.....

In reply to by बापू नारू

अशी कोणतीही कथा माझ्या वाचनात नाही.पण शिवाजी महाराज गुणग्राहक होते हे अनेक उदाहरणावरुन निश्चित समजते.

माझा हा धागा शिफारसमध्ये समाविष्ट केल्याबध्दल मिसळपाव प्रशासन्,मालक,साहित्य संपादक या सर्वांचे मनापासून आभार.त्याचबरोबर प्रतिसाद देणार्‍या सर्वच मिपाकरांचे आणि वाचकांचे मनापासून आभार,_/\_

In reply to by महासंग्राम

खालील काव्य काही वर्षांपूर्वी वाचले होते. खूप छान रचन आहे, पण खूप शोधूनही मूळ रचनाकाराचे नाव कळले नाही. दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या, केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||धृ.|| वाकुनी अदिलशहास कुर्निसात देवुनी, प्रलयकाल तो प्रचंड खान निघे तेथुनी , हादरली धरणि व्योम शेषही शहारला ||१|| खान चालला पुढे, अफाट सैन्य मागुती, उंट, हत्ती, पालख्याही रांग लांब लांब ती ! टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला ||२|| तुळजापुरची भवानी माय महान मंगला, राउळात आदमखान दैत्यासह पोचला, मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला ||3|| श्रवणी तप्त तैल से शिवास वॄत पोहोचले, रक्त तापले मनात खडग सिध्द जाहले, देउनी बळी अदास तोशवी भवानीला ||४|| सावधान हो शिवा !! वैर्याची रात्र ही !! काळ येतसे समीप, साध तूच वेळ ही, मर्दण्यास कालियास कृष्ण सज्ज जाहला ||५|| केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला!!

आनन्दा 14/10/2020 - 11:21
हे सगळे वाचताना एक प्रश्न राहुब राहून मनात येतो.. जसे शिवाजीराजांना खानाच्या हेतू बद्दल माहिती मिळत होती तसे खानाने त्याचे हेर लावले नव्हते का? राजांचे सैन्य जंगलात दबा धरून बसले आहे याची जाणीव त्याला झाली नसेल काय? त्याचे हेर काय करत होते?

In reply to by आनन्दा

अतिशय योग्य शंका. वास्तविक खानाचे हेर प्रतापगडावर असावेत असा अंदा,, पण त्यांचा काही उल्लेख नाही. कदाचित ते हेर सापडले असावेत किंवा त्यांची दिशाभूल केली असावी. अर्थात खानाचा अति आत्मविश्वास हाच त्याचा सर्वात मोठा शत्रू ठरला.

In reply to by आनन्दा

गामा पैलवान 17/10/2020 - 02:17
आनन्दा, कुठल्याही सैन्याच्या सुरक्षेसाठी आक्रमक टेहेळणी अत्यावश्यक असते. या पार्श्वभूमीवर खानच्या सैन्याची स्थिती बघूया. पहिल्याप्रथम नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे खानचं सैन्य त्रिभाजित झालं होतं. वाई, पार आणि प्रतापगड अशा तीन ठिकाणी विखुरलं गेलं होतं. वाईत टेहेळणी करूनही काहीच फायदा झाला नसणार. जिथे टेहेळणी व्हायला हवी होती ती स्थानं दुसऱ्या व तिसऱ्या विभागांची होती, जे जावळीत उतरलेले विभाग होते. पण ते केवळ मराठ्यांनी दाखवलेल्या वाटेनेच चालणारे होते. ती वाट सोडून हेरगिरीसाठी इतरत्र एक पाऊलही टाकायची सोय नव्हती. तसंच हेरांचं जाळं विणायला अवधी देणं आवश्यक असतं. आणि खान तर घायकुतीस आला होता. जर का अफजलखान वर्ष/सहामहिने ठिय्या देऊन बसला असता तर कदाचित हेरांपासनं मावळी सैन्य दडवणं शक्य झालं नसतं. ही सारी माझी चिंतित मतं आहेत. यांच्या पुष्टीसाठी कुठलाही पुरावा माझ्याकडे नाही. आ.न., -गा.पै.

इरसाल 14/10/2020 - 13:35
वकिली बोलाचाली होऊन खान - शिवाजीच्या भेटीचा तपशील, सावधगिरीच्या उपाययोजना कशा प्रकारे ठरल्या याची तपशीलवार चर्चा बऱ्याच शिवचरित्रांत आल्याने त्याची इथे उजळणी करत नाही. तरीही कृपा करुन तुम्ही लिहावे. तुमच्याकडुन हे सगळे लेखात वाचताना खुप भारी वाटतय.

बेकार तरुण 15/10/2020 - 13:07
खूप मस्त लेखन.... खानाचे हेरखाते कुचकामी होते का?? बादवे - राजे हेरखात्यावर प्रचंड खर्च करतात अन त्यामुळे त्यांना प्रचंड यश मिळते असे कोणीतरी समकालीनांने लिहिले आहे ना....

In reply to by बेकार तरुण

खानही नक्कीच हेर घेउन आला असणार.पण अफझलखानाचे काय त्या आधी स्वराज्यावर आक्रमण केलेल्या फत्तेखान असो किंवा नंतर आक्रमण केलेल्या सिद्दी जोहर असओ किंवा शाहिस्तेखान्,कारतलबखान्,नामदारखान,जयसिंग्,बहलोलखान,उदयभान असे कोणीही शत्रु एकालाही शिवाजी महाराजांनी केलेल्या योजनेचा आधी पत्ता लागलेला दिसत नाही.प्रत्येकाने स्वराज्यात येउन मात खाल्लेली दिसते.या सर्व सरदारांसोबत गुप्तहेर नव्हते हे शक्यच नाही.पण यांच्या गुप्तहेरांना कधीही शिवाजी महाराजांच्या योजनेचा पत्ता लागलेला दिसत नाही. या उलट या शत्रुंच्या सर्व हालचालीचा पत्ता महाराजांना अगदी चोख समजत असे.हिच खरी गुप्तहेर खात्याची ताकद आहे. त्यामुळे शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन सुटका करुन घेणार आहेत किंवा कारतलबखानाला उंबरखिंडीत गाठणार आहेत किंवा शाहिस्तेखानाला ठार मारण्यासाठी लालमहालात घुसणार आहेत याचा पत्ता या शत्रुंना कधीही लागला नाही आणि शिवाजी राजांना त्यांच्यावर आरामात मात करता आली. हेच अफझलखानाच्या बाबतीत घडले. अर्थात गुप्तहेर खात्याचा कारभार तसा गोपनीय असल्यामुळे त्यांच्यावर किती खर्च होई याची कागदपत्रे निदान माझ्या पहाण्यात नाहीत.तसेही रायगडावरचे दप्तर जळाल्यामुळे यासंदर्भात कितपत पुरावे असतील याची साशंकता आहे.मात्र महाराज किल्ल्यांच्या उभारणीसाठी आणि दुरुस्तीसाठी जो निधी उपलब्ध करुन देत त्याची अस्सल पत्र आहेत.तसेच गुप्तहेर खात्यासारख्या अत्यंत महत्वाच्या खात्यासाठी मोठी तरतुद नक्कीच केली जात असणार हे खात्रीपुर्वक म्हणता येते. त्याखात्यावरच मोहीमेचे यश -अपयश अवलंबून असणार ,त्याच्यासाठी तरतुद करायला हात नक्कीच आखडता घेतला जाणार नाही.

In reply to by दुर्गविहारी

अर्धवटराव 16/10/2020 - 01:06
उपरोक्त सर्व मोहिमांआगोदर जावळी जिंकताना देखील हेरखात्याचा फार उपयोग झाला असणार. कुठल्याही पातशाहीला जावळी जिंकता आलि नाहि, पण महराजांनी ति त्यामानाने सहज जिंकली. त्यात घातपात जरी असेल तरी तो कसा, कुठे करायचा याचं गणीत हेरखात्याच्या मदतीशिवाय शक्य नव्हतं. महाराजांचं हेरखातं निव्वळ पगारी नव्हतं, तर जीवाभावाची कमिटमेण्ट होती हे ही एक कारण होतं त्यांच्या यशाचं.

In reply to by अर्धवटराव

आनन्दा 16/10/2020 - 07:16
याव्यतिरिक्त अजून एक गोष्ट होती ती म्हणजे गुप्तहेर खाते सेनापतीला नव्हे तर थेट राजाला रिपोर्ट करत होते. शिवाजीराजांनी स्वतः कष्ट करून ते नेटवर्क उभे केले होते.. त्याचा खर्च देखील कदाचित खासगीतून होत असावा. नंतरच्या राजांनी इतके कष्ट घेतलेले असावेत असे वाटत नाहीत. संभाजीराजांचा घातपात हे गुप्तहेर खात्याचे अपयशच होते एक प्रकारे. पानिपतात झालेला पराभव हे दुसरे. अवांतर - पानिपत चित्रपट अगदीच बोगस निघाला.. ग्रॉस एरर आहेत त्यात. असोच!!

In reply to by आनन्दा

अर्धवटराव 18/10/2020 - 01:20
शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे ते. क्वचितच कोणाला जमेल. तानाजी देखील मला संवादाच्या बाबतीत अगदीच बोगस वाटला. महाभारत-कथा म्हणुन महाभारताचं दुसरं व्हर्जन आलं होतं. कलाकार बरेचसे जुनेच होते. पण भट्टी अजीबात जमली नाहि. पटकथेला, संवादाला, कलाकारांना त्या विषयाचं गमक उमगल्याशिवाय या कलाकृती नीट अवतरणं कठिणच.

In reply to by दुर्गविहारी

महाराजांचे व खानाचे वय काय होते ह्या घटनेच्यावेळी? खान बहुदा शहाजीराजांचा समवयस्क होता. त्यामुळे राजांना कदाचित अननुभवी समजण्याची चूक केली असावी.

शेवटी विजापुरी दरबारचा तो मुख्य आधारस्तंभ होता. त्यालाच फोडल्याशिवाय विजापुरी सत्ता नरमणार नाही, याची शिवाजी राजांना पुरेपूर जाणीव होती. य वाक्यातच महाराजांनी खानाचा वध का केला याचे सार दडले आहे. आणि या करताच खानाचा वध होणे अतिशय गरजेचे होते भेटीच्या वेळी जरी खानाने पहिला वार केला नसता तरी सुध्दा महाराजांनी त्याला यमसदनाला धाडलेच असते. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

बरोबर ! ज्याक्षणी खानाने महाबळेश्वर ओलांडून जावळीत प्रवेश केला त्याक्षणी तो संपला होता.पुढे फक्त योजनेची अंंमलबजावणी करायची होती.

बापू नारू 17/10/2020 - 22:51
खूपच विस्तृत माहिती दिली आहे , खूप छान. अफजल खान वधाशी related एक किस्सा शाळेत असताना गुरुजींनी सांगितला होता ,तो इथे टाकतो. या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण कुठेही लिखाणात ही गोष्ट नाही सापडली , तुम्हांस कल्पना असेल तर अनुमोदन द्या. एकदा महाराजांच्या दरबारात एक लंगडा मनुष्य आला व त्यानें महाराजांना विनंती केली की मला ही स्वराज्याच्या सैन्यात सामील करून घ्यावे. त्याच्या या विनंती वर दरबारातील सर्व लोक हसले( अर्थात रत्नपारखी सोडून). महाराजांनी त्याला विचारले तू तर अपंग आहेस मग तू काय करणार सैन्यात येऊन? तुझ्याकडे असलेला एक गुण मला सांग. यावर तो इसम म्हणाला , महाराज मी झाड असे कापतो की ते पडत नाही. बस्स या एका गुणावर तो स्वराज्याच्या सैन्यात सामील झाला आणि पुढे मग जेव्हा हा प्रसंग आला , त्यावेळी महाराजांनी त्यांच्या या लंगड्या सैनिकांचा पुरेपूर उपयोग केला. खानाच्या सैन्यासाठी बनवलेल्या रस्त्यावरील योजनेनुसार झाडे अशी कापली गेली की रस्ता लवकरात लवकर बंद करता येईल. आणि मग नंतरचा इतिहास.....

In reply to by बापू नारू

अशी कोणतीही कथा माझ्या वाचनात नाही.पण शिवाजी महाराज गुणग्राहक होते हे अनेक उदाहरणावरुन निश्चित समजते.

माझा हा धागा शिफारसमध्ये समाविष्ट केल्याबध्दल मिसळपाव प्रशासन्,मालक,साहित्य संपादक या सर्वांचे मनापासून आभार.त्याचबरोबर प्रतिसाद देणार्‍या सर्वच मिपाकरांचे आणि वाचकांचे मनापासून आभार,_/\_

In reply to by महासंग्राम

खालील काव्य काही वर्षांपूर्वी वाचले होते. खूप छान रचन आहे, पण खूप शोधूनही मूळ रचनाकाराचे नाव कळले नाही. दुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या, केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला ||धृ.|| वाकुनी अदिलशहास कुर्निसात देवुनी, प्रलयकाल तो प्रचंड खान निघे तेथुनी , हादरली धरणि व्योम शेषही शहारला ||१|| खान चालला पुढे, अफाट सैन्य मागुती, उंट, हत्ती, पालख्याही रांग लांब लांब ती ! टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला ||२|| तुळजापुरची भवानी माय महान मंगला, राउळात आदमखान दैत्यासह पोचला, मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला ||3|| श्रवणी तप्त तैल से शिवास वॄत पोहोचले, रक्त तापले मनात खडग सिध्द जाहले, देउनी बळी अदास तोशवी भवानीला ||४|| सावधान हो शिवा !! वैर्याची रात्र ही !! काळ येतसे समीप, साध तूच वेळ ही, मर्दण्यास कालियास कृष्ण सज्ज जाहला ||५|| केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला!!
आधीच्या भागाच्या लिंक अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १) अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग २) अफझलखानाचे नियोजनः- अफजलखानाने मे महिन्यात पुण्याजवळ शिवाजी राजांना त्वरित लढाईसाठी बाहेर काढण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. जून महिना सुरू झाला आणि शिवाजी महाराज राजगड येथे राहिले.

अफझलखानाचा वध-अभ्यासकाच्यानजरेतून ( भाग १)

दुर्गविहारी ·

शशिकांत ओक 02/10/2020 - 22:08
नमस्कार दुर्गविहारी अभिनंदन, आपल्या टोपण नावाने ऐतिहासिक वास्तूंवरील संचार करून धागे सादर केल्यामुळे अनेक मिपाकरांना दुर्गम भागातील किल्ले व ऐतिहासिक वास्तूंचे निरीक्षण करायची गोडी वाढवली. आपल्याशी संभाषणातून, चर्चेतून मलाही नवीन विचार, करायची प्रेरणा मिळत राहते. द्विशतकाकडे आपली घोडदौड चालू राहो ही शुभेच्छा.

शशिकांत ओक 02/10/2020 - 22:19
आपण महाराजांच्या आधीच्या काळातील घटनक्रमाचा आढावा घेऊन त्या काळातील भौगोलिक राजकारणांचे डावपेच समजून घ्यायला सोपे गेले आहे. राजसत्तांच्या साठमारीचा आवाका समजून त्यात आपले घोडे कसे पुढे दामटायचे याचा वस्तुपाठ महाराजांच्या आकलनशक्तीतून दिसून येतो. पुढे घटना कशा घडतील याचा विचार करून साहसी निर्णय घेण्यात महाराजांच्या दूरदर्शितेचे रहस्य समजून घ्यायला सोपे पडते. सध्याच्या काळात चीन, अमेरिका यांना झुलवत ठेवून चीनचा लडाख, अरुणाचल भागातील तणाव कमी करण्यासाठी समुद्रीय लढाईला तोंड फोडून काय साधता येईल यावर निर्णय घेण्यात भारतीय परराष्ट्रीय आणि मिलिटरीचे धोरण ही सध्याची गरज आहे.

तुम्ही असेच लिहिणार असाल तर मिपावर तुमच्या धाग्यांचे सहस्त्रक होवो हीच इश्र्वरचरणी प्रार्थना. "यातील आदिलखान हा शब्द लक्षवेधी आहे" हा आदिलखानाचा संदर्भ निटसा कळला नाही. "नैऋत्येकडील प्रांतावर चांगले लक्ष ठेवा.तो कुत्र्याचा पोर टपून राहिला आहे". हा हा हा महाराजांची औरंग्याला किती दहशत वाटत असावी हे वरील वाक्यातून समजते लेख वाचताना असे लक्षात येते की शिवाजी महाराज म्हणजे एक अष्टावधानी व धुरंधर राजकारणी राजा होता, ज्याने दिल्लीकर व अदिलशाही मधील राजकारणाचा स्वराज्य उभारणीसाठी अचूक उपयोग करुन घेतला. या दोन्ही शाह्यांची बलस्थाने व कमजोर्‍या त्यांना अचूक माहिती होत्या. याचाच अर्थ महाराजांचे सल्लागार मंडळ व हेर खाते अतिशय प्रबळ असले पाहिजे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अनन्त अवधुत 03/10/2020 - 11:41
आदिलशाहला खान असे संबोधून , आपण त्याला राजा मानत नाही कदाचित असे महाराजांना सांगावयाचे होते. असा माझा अंदाज.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अर्धवटराव 07/10/2020 - 20:19
आदिलशाहाला आदिलखान हे संबोधन औरंगझेब वापरायचा. एका यःकश्चीत राजाला 'शाहा' म्हणणं औरंगझेबला आवडायचं नाहि. औरंग्याला खुष करायला म्हणुन शिवजीने देखील ते संबोधन वापरले असावे.

गामा पैलवान 03/10/2020 - 19:41
दुर्गविहारी,
तो कुत्र्याचा पोर टपून राहिला आहे
हाहाहा! कुत्तेकी औलाद औरंग्याच्या वेळेपासनं आहे तर! बाकी, आढावा छान घेतला आहे. बरीच माहिती मिळते आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

शशिकांत ओक 03/10/2020 - 21:52
कुत्तेकी औलाद औरंग्याच्या वेळेपासनं आहे तर!
वाईट वाटते... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा म्हटले तर मुस्लिम समाजाने 'ते आम्हांला उद्देशून म्हणाले`असा गवगवा केला गेला. तो 'कुत्ते का पिल्ला' वाक्प्रचार मुस्लिम समुदायाने गैर मुस्लिमांना उद्देशून वापरायचा असतो. तो 'आम्हाला'उद्देशून मोदींच्या तोंडून काढला आहे असे म्हटले गेले. याची आठवण झाली.

बेकार तरुण 04/10/2020 - 13:48
नेहमीप्रमाणे उत्तम लेख.. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत आहे.... शतकाबद्दल अभिनंदन आणी खरं तर मनापासुन आभार.... खूप छान लिखाण आम्हाला वाचायला मिळत आहे..

हस्तर 05/10/2020 - 13:33
.शहाजीराजे जरी शरण आले असले तरी त्यांनी त्यांच्या जहागिरीचा प्रदेश पुणे व चाकण हे दोन परगणे आपल्याकडे कायम ठेवण्यात यश मिळवले. पण पुण्यात तर गाढवच नांगर फिरवला होता जगदेव ने

In reply to by हस्तर

गामा पैलवान 05/10/2020 - 17:46
हस्तर, पुणे एक गाव म्हणून नष्ट झालं असलं तरी पुणे परगणा म्हणजे आसपासचा प्रदेश काही उत्पन्न राखून असणार. आ.न., -गा.पै.

In reply to by हस्तर

मुरार जगदेवाने आदिलशहाच्या आदेशावरून पुणे लुटून उध्वस्त केले आणि गाढवाचा नांगर फिरवला हि घट्ना खरी आणि सन १६३० ची आहे.नंतर सन १६३६ साली माहुलीच्या पायथ्याशी शहाजी राजे शरण आले आणि त्यांना कर्नाटक प्रांतात पाठविले.पण त्यांची पुणे,सुपे जहागिरी कायम ठेवली.स्वतः शहाजी राजे बंगळुरला असले तरी त्यांच्या वतीने सुपे जहागिरी धाकट्या राणीसाहेब तुकाबाईंचे बंधु संभाजी मोहिते ( शिवाजी राजांचे सावत्रमामा ) यांच्याकडे व थोडी गावे चुलत भाउ मंबाजी भोसले यांच्याकडे होती.जहागिरीतील गावे उध्वस्त झाल्यामुळे पुढे सन १६४२ मध्ये शिवाजी महाराज पुणे जहागिर सांभाळायला आले.पुढे काय घडले ते सर्वांना माहिती आहे.

शशिकांत ओक 02/10/2020 - 22:08
नमस्कार दुर्गविहारी अभिनंदन, आपल्या टोपण नावाने ऐतिहासिक वास्तूंवरील संचार करून धागे सादर केल्यामुळे अनेक मिपाकरांना दुर्गम भागातील किल्ले व ऐतिहासिक वास्तूंचे निरीक्षण करायची गोडी वाढवली. आपल्याशी संभाषणातून, चर्चेतून मलाही नवीन विचार, करायची प्रेरणा मिळत राहते. द्विशतकाकडे आपली घोडदौड चालू राहो ही शुभेच्छा.

शशिकांत ओक 02/10/2020 - 22:19
आपण महाराजांच्या आधीच्या काळातील घटनक्रमाचा आढावा घेऊन त्या काळातील भौगोलिक राजकारणांचे डावपेच समजून घ्यायला सोपे गेले आहे. राजसत्तांच्या साठमारीचा आवाका समजून त्यात आपले घोडे कसे पुढे दामटायचे याचा वस्तुपाठ महाराजांच्या आकलनशक्तीतून दिसून येतो. पुढे घटना कशा घडतील याचा विचार करून साहसी निर्णय घेण्यात महाराजांच्या दूरदर्शितेचे रहस्य समजून घ्यायला सोपे पडते. सध्याच्या काळात चीन, अमेरिका यांना झुलवत ठेवून चीनचा लडाख, अरुणाचल भागातील तणाव कमी करण्यासाठी समुद्रीय लढाईला तोंड फोडून काय साधता येईल यावर निर्णय घेण्यात भारतीय परराष्ट्रीय आणि मिलिटरीचे धोरण ही सध्याची गरज आहे.

तुम्ही असेच लिहिणार असाल तर मिपावर तुमच्या धाग्यांचे सहस्त्रक होवो हीच इश्र्वरचरणी प्रार्थना. "यातील आदिलखान हा शब्द लक्षवेधी आहे" हा आदिलखानाचा संदर्भ निटसा कळला नाही. "नैऋत्येकडील प्रांतावर चांगले लक्ष ठेवा.तो कुत्र्याचा पोर टपून राहिला आहे". हा हा हा महाराजांची औरंग्याला किती दहशत वाटत असावी हे वरील वाक्यातून समजते लेख वाचताना असे लक्षात येते की शिवाजी महाराज म्हणजे एक अष्टावधानी व धुरंधर राजकारणी राजा होता, ज्याने दिल्लीकर व अदिलशाही मधील राजकारणाचा स्वराज्य उभारणीसाठी अचूक उपयोग करुन घेतला. या दोन्ही शाह्यांची बलस्थाने व कमजोर्‍या त्यांना अचूक माहिती होत्या. याचाच अर्थ महाराजांचे सल्लागार मंडळ व हेर खाते अतिशय प्रबळ असले पाहिजे. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अनन्त अवधुत 03/10/2020 - 11:41
आदिलशाहला खान असे संबोधून , आपण त्याला राजा मानत नाही कदाचित असे महाराजांना सांगावयाचे होते. असा माझा अंदाज.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अर्धवटराव 07/10/2020 - 20:19
आदिलशाहाला आदिलखान हे संबोधन औरंगझेब वापरायचा. एका यःकश्चीत राजाला 'शाहा' म्हणणं औरंगझेबला आवडायचं नाहि. औरंग्याला खुष करायला म्हणुन शिवजीने देखील ते संबोधन वापरले असावे.

गामा पैलवान 03/10/2020 - 19:41
दुर्गविहारी,
तो कुत्र्याचा पोर टपून राहिला आहे
हाहाहा! कुत्तेकी औलाद औरंग्याच्या वेळेपासनं आहे तर! बाकी, आढावा छान घेतला आहे. बरीच माहिती मिळते आहे. धन्यवाद! :-) आ.न., -गा.पै.

शशिकांत ओक 03/10/2020 - 21:52
कुत्तेकी औलाद औरंग्याच्या वेळेपासनं आहे तर!
वाईट वाटते... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा म्हटले तर मुस्लिम समाजाने 'ते आम्हांला उद्देशून म्हणाले`असा गवगवा केला गेला. तो 'कुत्ते का पिल्ला' वाक्प्रचार मुस्लिम समुदायाने गैर मुस्लिमांना उद्देशून वापरायचा असतो. तो 'आम्हाला'उद्देशून मोदींच्या तोंडून काढला आहे असे म्हटले गेले. याची आठवण झाली.

बेकार तरुण 04/10/2020 - 13:48
नेहमीप्रमाणे उत्तम लेख.. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत आहे.... शतकाबद्दल अभिनंदन आणी खरं तर मनापासुन आभार.... खूप छान लिखाण आम्हाला वाचायला मिळत आहे..

हस्तर 05/10/2020 - 13:33
.शहाजीराजे जरी शरण आले असले तरी त्यांनी त्यांच्या जहागिरीचा प्रदेश पुणे व चाकण हे दोन परगणे आपल्याकडे कायम ठेवण्यात यश मिळवले. पण पुण्यात तर गाढवच नांगर फिरवला होता जगदेव ने

In reply to by हस्तर

गामा पैलवान 05/10/2020 - 17:46
हस्तर, पुणे एक गाव म्हणून नष्ट झालं असलं तरी पुणे परगणा म्हणजे आसपासचा प्रदेश काही उत्पन्न राखून असणार. आ.न., -गा.पै.

In reply to by हस्तर

मुरार जगदेवाने आदिलशहाच्या आदेशावरून पुणे लुटून उध्वस्त केले आणि गाढवाचा नांगर फिरवला हि घट्ना खरी आणि सन १६३० ची आहे.नंतर सन १६३६ साली माहुलीच्या पायथ्याशी शहाजी राजे शरण आले आणि त्यांना कर्नाटक प्रांतात पाठविले.पण त्यांची पुणे,सुपे जहागिरी कायम ठेवली.स्वतः शहाजी राजे बंगळुरला असले तरी त्यांच्या वतीने सुपे जहागिरी धाकट्या राणीसाहेब तुकाबाईंचे बंधु संभाजी मोहिते ( शिवाजी राजांचे सावत्रमामा ) यांच्याकडे व थोडी गावे चुलत भाउ मंबाजी भोसले यांच्याकडे होती.जहागिरीतील गावे उध्वस्त झाल्यामुळे पुढे सन १६४२ मध्ये शिवाजी महाराज पुणे जहागिर सांभाळायला आले.पुढे काय घडले ते सर्वांना माहिती आहे.
अफझलखानाचा वध ! शिवचरित्रातील एक सोनेरी पान. ‘प्रतापगड रणसंग्राम’ म्हणजे महाराजांच्या युध्दशास्त्राला, रणधुरंधरांना दिलेलं एक अजोड देणं! शिवचरित्र हे कितीही वाचल-ऐकलं तरी त्याची गोडी कधी संपतच नाही.

हरतालिका

महासंग्राम ·
हिमाचल प्रदेशातील हिमवान राजाची पार्वती  ही कन्या. तेव्हा तिचे ऐश्वर्य काय वर्णन करायचे ? सर्वगुणसंपन्न अशी ही कन्या राजाची अत्यंत लाडकी होती. कन्या वर्षाची, दोन वर्षाची, तीन वर्षाची, चार वर्षांची झाली. अशा त-हेने ती वाढत असता राजाला आता तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. आपल्या बाळ मैत्रिणींसह खेळताना-हिंडताना-नटताना-मुरडताना तिला पाहून त्याला धन्य वाटायचे आणि हे रत्न दुसऱ्याला द्यायचे याबद्दल दुःखही व्हायचे! अशा परिस्थितीत असतानाच नारदाची स्वारी झाली. राजसिंहासना जवळच हे कन्यारत्न होते. नारदांनी लगेच भविष्य सांगितले, “ही तुझी कन्या एका तपस्व्याचा पती म्हणून स्वीकार करील !

कृतघ्न -7

बाप्पू ·

योगी९०० 24/05/2020 - 10:51
कथा छान आहे... पण कथेचा पुढे सरकायचा वेग थोडा मंदावलाय. प्रत्येक नाते व्यवस्थित उलगडले आहे. माऊली सारखी माणसे या जगात असतात व बघितली आहेत. म्हणून ही कथा आवडत आहे. पुढचा भाग लवकर टाका.

योगी९०० 24/05/2020 - 10:51
कथा छान आहे... पण कथेचा पुढे सरकायचा वेग थोडा मंदावलाय. प्रत्येक नाते व्यवस्थित उलगडले आहे. माऊली सारखी माणसे या जगात असतात व बघितली आहेत. म्हणून ही कथा आवडत आहे. पुढचा भाग लवकर टाका.
भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 भाग -5 https://www.misalpav.com/node/46261 भाग -6 https://www.misalpav.com/node/46656 आता पुढे.... "या पाटील साहेब. बसा. यांची ओळख करून देतो. हे डॉक्टर मनोज रणदिवे, इथून पुढे रामदास ची केस हेच हॅन्डल करतील. यांनी आजपर्यंत गिया बारे सिन्ड्रोम च्या बऱ्याच केसेस यशस्वी रित्या हाताळलेत, आणि रामदास च्या केस मध्ये देखील हेच आपल्याला मदत करतील.

मराठ्यांच्या इतिहासातील लढायांच्या संदर्भातील काही ऐतिहासिक व्यक्तिचित्रे...

शशिकांत ओक ·

कंजूस 06/04/2020 - 16:44
धन्यवाद माहिती बद्दल. शालेय जीवनात इतिहासाची आवड असली तरी एक परीक्षेचा विषय या हेतूने गतिहास कंटाळवाणा झाला होता. नंतर वाचनातून हौस भागवली. ही इतिहास मालिका सुरू केलीत ते बरे झाले.

योगविवेक 07/04/2020 - 12:10
धाग्यातून विशिष्ट काळातील लढाईच्या घटनेतून काही व्यक्ती डोळ्यासमोर येतात. त्या आधी आणि नंतर त्या व्यक्तीला आणखी काय काय करत जगावे लागले. हे विश्वकोशातील संदर्भातून नीट समजून घ्यायला मदत होते आहे. विश्वकोश निर्मिती प्रकल्प किती जरूरी आहे व तो कसा पहावा, वापरावा याचेही शिक्षण मिळत आहे.

सतिश गावडे 07/04/2020 - 20:47
"मराठी विश्वकोश" नावाचे काही अस्तित्वात आहे हे मला या लेखामुळे कळले. कॉपी पेस्टचा इतका सुंदर वापर माझ्या पाहण्यात आजवर कधी आला नव्हता.

शशिकांत ओक 25/04/2020 - 19:06
पेशवेकालीन सैनिक व्यवस्थेवर केलेले भाष्य विदारक सत्य आहे. ते म्हणतात, 'Wg Cdr Shashikant Oak मराठेशाहीच्या अस्ताला कारणीभूत ठरलेल्या अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण शिवकाळातील सैन्याचा एकजिनसीपणा पेशवाईत राहिला नाही.शिवरायांनी आपली सेना महाराष्ट्रातीलच विविध जातीच्या लोकांमधून निर्माण केली होती ज्यामुळे तिचा पाया विशाल होता,म्हणूनच संभाजी राजांच्या मृत्यू नंतर पण २६ वर्षे महाराष्ट्र औरंगजेब बरोबर लढू शकला.पेशवाईत मावळे, हेटकरी,रामोशी सारख्या लढवय्या लोकांची उपेक्षा होऊन ते इंग्रजांना मिळाले.याउलट मराठ्यांच्या पायदळ मध्ये अरब,रोहिले,पठाण, पुरभय्ये इत्यादी गारदी लोकांची तर घोड दलात लुटारू pendharyanchi भरती झाली.मावळे, हेटकारी,रामोशी वगैरे स्थानिकांना मराठेशाहीचा थोडा फार तरी अभिमान होता.पण तशी गोष्ट परप्रांतीय गर्द्यांच्या बाबतीत नव्हती.ते निव्वळ पोटार्थी सैनिकी पेशाची मंडळी होती. मराठे जसे उत्तरेकडे जाऊ लागले तसे त्यांनी मिळेल त्या लोकांना सैन्यात भरती करणे सुरू केले.पुढे पुढे इतकी बजबजपुरी माजली की पेशवाईतील अनेक सरदार खाजगी सुरक्षिततेसाठी आपल्या लोकांवर अवलंबून राहण्यापेक्षा बाहेरील परप्रांतीय गारदी लोक नोकरीस ठेवायला लागले!नारायणराव चा खून ह्या भाडोत्री सैनिकांनी केला.अगदी नाना फडणीस पण त्यात मागे नव्हते.त्यांचे सर्व अंगरक्षक अरब होते.नानांच्या मृत्यू नंतर पगाराची थकबाकी देई पर्यंत ह्या भाडोत्री अरब गरद्यानी नानाचा मृतदेह उचलू दिला नव्हता!'

हस्तर 25/04/2020 - 20:23
मराठे जसे उत्तरेकडे जाऊ लागले तसे त्यांनी मिळेल त्या लोकांना सैन्यात भरती करणे सुरू केले.पुढे पुढे इतकी बजबजपुरी माजली की पेशवाईतील अनेक सरदार खाजगी सुरक्षिततेसाठी आपल्या लोकांवर अवलंबून राहण्यापेक्षा बाहेरील परप्रांतीय गारदी लोक नोकरीस ठेवायला लागले!नारायणराव चा खून ह्या भाडोत्री सैनिकांनी केला.अगदी नाना फडणीस पण त्यात मागे नव्हते.त्यांचे सर्व अंगरक्षक अरब होते.नानांच्या मृत्यू नंतर पगाराची थकबाकी देई पर्यंत ह्या भाडोत्री अरब गरद्यानी नानाचा मृतदेह उचलू दिला नव्हता!' Indian IT scenorio

कंजूस 06/04/2020 - 16:44
धन्यवाद माहिती बद्दल. शालेय जीवनात इतिहासाची आवड असली तरी एक परीक्षेचा विषय या हेतूने गतिहास कंटाळवाणा झाला होता. नंतर वाचनातून हौस भागवली. ही इतिहास मालिका सुरू केलीत ते बरे झाले.

योगविवेक 07/04/2020 - 12:10
धाग्यातून विशिष्ट काळातील लढाईच्या घटनेतून काही व्यक्ती डोळ्यासमोर येतात. त्या आधी आणि नंतर त्या व्यक्तीला आणखी काय काय करत जगावे लागले. हे विश्वकोशातील संदर्भातून नीट समजून घ्यायला मदत होते आहे. विश्वकोश निर्मिती प्रकल्प किती जरूरी आहे व तो कसा पहावा, वापरावा याचेही शिक्षण मिळत आहे.

सतिश गावडे 07/04/2020 - 20:47
"मराठी विश्वकोश" नावाचे काही अस्तित्वात आहे हे मला या लेखामुळे कळले. कॉपी पेस्टचा इतका सुंदर वापर माझ्या पाहण्यात आजवर कधी आला नव्हता.

शशिकांत ओक 25/04/2020 - 19:06
पेशवेकालीन सैनिक व्यवस्थेवर केलेले भाष्य विदारक सत्य आहे. ते म्हणतात, 'Wg Cdr Shashikant Oak मराठेशाहीच्या अस्ताला कारणीभूत ठरलेल्या अनेक कारणांपैकी एक महत्वाचे कारण शिवकाळातील सैन्याचा एकजिनसीपणा पेशवाईत राहिला नाही.शिवरायांनी आपली सेना महाराष्ट्रातीलच विविध जातीच्या लोकांमधून निर्माण केली होती ज्यामुळे तिचा पाया विशाल होता,म्हणूनच संभाजी राजांच्या मृत्यू नंतर पण २६ वर्षे महाराष्ट्र औरंगजेब बरोबर लढू शकला.पेशवाईत मावळे, हेटकरी,रामोशी सारख्या लढवय्या लोकांची उपेक्षा होऊन ते इंग्रजांना मिळाले.याउलट मराठ्यांच्या पायदळ मध्ये अरब,रोहिले,पठाण, पुरभय्ये इत्यादी गारदी लोकांची तर घोड दलात लुटारू pendharyanchi भरती झाली.मावळे, हेटकारी,रामोशी वगैरे स्थानिकांना मराठेशाहीचा थोडा फार तरी अभिमान होता.पण तशी गोष्ट परप्रांतीय गर्द्यांच्या बाबतीत नव्हती.ते निव्वळ पोटार्थी सैनिकी पेशाची मंडळी होती. मराठे जसे उत्तरेकडे जाऊ लागले तसे त्यांनी मिळेल त्या लोकांना सैन्यात भरती करणे सुरू केले.पुढे पुढे इतकी बजबजपुरी माजली की पेशवाईतील अनेक सरदार खाजगी सुरक्षिततेसाठी आपल्या लोकांवर अवलंबून राहण्यापेक्षा बाहेरील परप्रांतीय गारदी लोक नोकरीस ठेवायला लागले!नारायणराव चा खून ह्या भाडोत्री सैनिकांनी केला.अगदी नाना फडणीस पण त्यात मागे नव्हते.त्यांचे सर्व अंगरक्षक अरब होते.नानांच्या मृत्यू नंतर पगाराची थकबाकी देई पर्यंत ह्या भाडोत्री अरब गरद्यानी नानाचा मृतदेह उचलू दिला नव्हता!'

हस्तर 25/04/2020 - 20:23
मराठे जसे उत्तरेकडे जाऊ लागले तसे त्यांनी मिळेल त्या लोकांना सैन्यात भरती करणे सुरू केले.पुढे पुढे इतकी बजबजपुरी माजली की पेशवाईतील अनेक सरदार खाजगी सुरक्षिततेसाठी आपल्या लोकांवर अवलंबून राहण्यापेक्षा बाहेरील परप्रांतीय गारदी लोक नोकरीस ठेवायला लागले!नारायणराव चा खून ह्या भाडोत्री सैनिकांनी केला.अगदी नाना फडणीस पण त्यात मागे नव्हते.त्यांचे सर्व अंगरक्षक अरब होते.नानांच्या मृत्यू नंतर पगाराची थकबाकी देई पर्यंत ह्या भाडोत्री अरब गरद्यानी नानाचा मृतदेह उचलू दिला नव्हता!' Indian IT scenorio
मित्रांनो, मराठ्यांच्या इतिहासातील लढायांच्या संदर्भात वर्णन करताना काही व्यक्तिमत्वे कारणपरत्वे समोर येतात. त्यांचा गोषवारा सादर केला तर धागा वाचकांना पुढील मागील संदर्भ समजायला सोपे पडेल असे वाटून खालील व्यक्तींचा विश्वकोशातील परिचय सादर करत आहे. लढाईचे धागे जसे पुढे पुढे जात राहतील, तेव्हा आणखी काही व्यक्तींची त्यात भर पडेल असे असे वाटते. बाजीराव, दुसरा (७ जानेवारी १७७५-१४जानेवारी १८५१). मराठी राज्याचा शेवटचा पेशवा. रावबाजी व बाबासाहेब या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. रघुनाथराव व आनंदीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा. धार येथे जन्मला. लहानपणी हा हूड व विक्षिप्त होता.

(विरह - एक वेगळा दृष्टीकोन X शब्दकथा) -

ज्ञानोबाचे पैजार ·

पाषाणभेद 13/12/2019 - 10:21
हा नवरा नक्की आयटीतल्या बायकोचा असावा. कारण ती ऑनसाईट गेलीय. हा बाबा तिची जास्त काळजी करतोय. ( म्हणजेच ती बिनधास्त आहे. करीअरबाबत) हा घरचे कामे करतोय.

पाषाणभेद 13/12/2019 - 10:21
हा नवरा नक्की आयटीतल्या बायकोचा असावा. कारण ती ऑनसाईट गेलीय. हा बाबा तिची जास्त काळजी करतोय. ( म्हणजेच ती बिनधास्त आहे. करीअरबाबत) हा घरचे कामे करतोय.
पेरणा रात्रीचे तीन वाजले होते, त्याच्या डोळ्यात झोप मात्र काही केल्या येत नव्हती. बायकोची फ्लाईट 2 वाजता पोचणार होती अमेरिकेला....., अजून का बरे फोन नाही आला? नक्कीच फ्लाईट डिले असणार.... कारण आपली बायको आपल्यावर किती जास्त प्रेम करते हे त्याला माहीत होते. किती काळजी करतो आपण? काही नाही येईल नक्की फोन.....

रॉबिन विलियम्स

महासंग्राम ·

जॉनविक्क 12/08/2019 - 13:49
खास करून त्याने गुड विल हंटिंग मधे जी भूमिका केली होती ती पाहता हा व्यक्ती कोणत्याही कारणाने आत्महत्या करेल ह्यावर विश्वासच बसणे कठिण, न्हवे धक्काच होता. अवांतर:- का काय माहीत पण मला त्याला सतत सर्दी झाली आहे असा भास व्हायचा.

अवांतर:- का काय माहीत पण मला त्याला सतत सर्दी झाली आहे असा भास व्हायचा.
त्याच्या नाकाच्या ठेवणीमुळे वाटत असावे.जीवन ह्या नटाचेही नाक तसेच होते.

जॉनविक्क 12/08/2019 - 13:49
खास करून त्याने गुड विल हंटिंग मधे जी भूमिका केली होती ती पाहता हा व्यक्ती कोणत्याही कारणाने आत्महत्या करेल ह्यावर विश्वासच बसणे कठिण, न्हवे धक्काच होता. अवांतर:- का काय माहीत पण मला त्याला सतत सर्दी झाली आहे असा भास व्हायचा.

अवांतर:- का काय माहीत पण मला त्याला सतत सर्दी झाली आहे असा भास व्हायचा.
त्याच्या नाकाच्या ठेवणीमुळे वाटत असावे.जीवन ह्या नटाचेही नाक तसेच होते.
२०१४ ची ती सकाळ काहीशी भकासच होती, हॉलिवूडच्या माझ्या अत्यंत आवडत्या नटांपैकी एक असणाऱ्या रॉबिन विलियम्सला घेऊन गेलेली ती सकाळ होती. हॉलिवूड चे चित्रपट पहायचं वेड लागलं त्या काळात पहिल्या काही चित्रपटांत त्याचा 'गुड मॉर्निंग व्हिएतनाम' होता. आर्म्ड फोर्सेस रेडिओ मध्ये RJ म्हणून काम करणारा तो Goooooooood morning Vietnam! म्हणत सगळ्यांचा मूड फ्रेश करण्याची पद्धत जाम आवडून गेली होती. लगे रहो मुन्नाभाई मध्ये विद्या बालन ने ती हुबेहूब कॉपी केलीये.

वाईच्या कृष्णाबाई उत्सवाची माहीती कायप्पावरुन साभार

जालिम लोशन ·

कंजूस 22/07/2019 - 13:45
झकास. ---- १) आमटी पिण्याची स्पर्धा होत असे २) धरण नव्हते तेव्हा पहिला पूर आला की त्यात उडी टाकुन पोहत काठावर जाण्याची। पैज लागे. ३) कृष्णेचे असे वेगळे देऊळ मला दिसले नाही मग कळले शंकराच्या देवळातच मंडपात दगडी मूर्ती आहे. ४) कृष्णेचा उत्सव शिवरात्रिला का होते हे आता कळले.

धन्यवाद. .. आता उत्सव टाळूनच वाईला जायला पाहिजे. ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो.

In reply to by जॉनविक्क

देवाच्या नावाखाली प्रदूषण करणे हा माणसाचा अधिकार झाला आहे. धृव ही गेला आणि वाल्या ही गेला.... आता हिमालयात जरी गेलात तरी प्रदुषणा पासून मुक्ती नाही... असो.... कृपया मुवि म्हणा, ही नम्र विनंती. ..साधा दहावी पास शेतकरी आहे. ...

In reply to by मुक्त विहारि

जॉनविक्क 24/07/2019 - 16:54
देवाच्या नावाखाली प्रदूषण करणे हा माणसाचा अधिकार झाला आहे. धृव ही गेला आणि वाल्या ही गेला....
थोडी सुधारणा, प्रदूषणाचा अधिकार फक्त माणसालाच आहे.
आता हिमालयात जरी गेलात तरी प्रदुषणा पासून मुक्ती नाही...
उप्रचे मुख्यमंत्रीहि हेच म्हणत होते, अगर आप जंगल जॉगे (जाओगे) तो भी आवाजे आयेनगी मन भटकेगा तो शांती तो जँगलमे भी नही है. हिमालय मे भी नही. बेक्कार हसलो होतो डवायलोक ऐकुनी.
कृपया मुवि म्हणा, ही नम्र विनंती. ..साधा दहावी पास शेतकरी आहे. ...
आपले प्रतिसाद फार छान असतात त्यामुळे मी तुम्हाला मुविकाका म्हणले तर चालेल का ?

मी_आहे_ना 23/07/2019 - 09:19
खूप सुंदर माहिती आणि वर्णन. लहानपणी कृष्णामाईच्या उत्सवातच बाबासाहेब पुरंदरे, चारुदत्त आफळे, वपु इ. इ. ऐकायला मिळाले. उत्सवाची तयारी म्हणून मांडव, पताका लावणे, वर्गणी अशी खूप धमाल येत असे आणि संपताना एक अनामिक हूरहूर!

चौकटराजा 23/07/2019 - 10:00
माझ्या ६६ वर्षाच्या आयुष्यातील ७ वर्षे वाईत गेली. माझया मते वाई इतके सुरेख तालुक्याचे गाव महाराष्ट्रात नाही. वाईत मात्र घाटावर रस्त्यात स्वछता जितके हवी तितकी नाही. येथील उत्सवयाची मजा काही औरच ! इथेच गणपती आळीत बेला शेंडे चा आजी कुसुम शेंडे यांचे शास्त्रीय गायन ऐकले ,आजही आठवतेय शाम कल्याण गायल्या , विश्वनाथ बागुल यांचे नाट्यगीत इथेच. भीमकुंड आळी च्या उत्सवात वपु काळे ( यांचे एक नातेवाईक वाईकर होते ).धर्मपुरीत नूतन पेंढारकर ( दामले -हे पुन्हा वाईकर च ) यांचे " मधुकर वन वन फिरत करी " हे नाट्य गीत आजही आठवत आहे. लहानपणी धर्मपुरी उत्सवांच्या सजावटीत रात्र घालवल्याचे आठवतेय . एकूणात काय " कृष्णाबाई महाराज की जय " ! वरील आठवणीतील रामजीकी निकली सवारी याचे शुटींग मी जिथे राहात होतो त्या घरासमोरच झाले. त्यावेळी श्री असराणी यांनी कोल्ड ड्रिंक दिल्याचे आठ्वतेय . मस्त रम्य काळ होता तो !

कंजूस 23/07/2019 - 10:09
१)वाई विश्वकोश मंडळ , २)पुस्तकांचे गाव, ३)मांढरादेवी, ४) नानासाहेबांचं गाव मेणवली व तिथे होणारे भोजपुरी सिनेमांचे शुटिंग हे का गाळलं आहे?

Rajesh188 23/07/2019 - 19:06
Wai शेजारीच माझे गाव आहे .12 वी पर्यंत शिक्षण वाई मध्येच किसन वीर ला. आम्ही लहान असताना रात्रीचे गणपती ची सजावट बघायला वाई मध्ये जात असू ते पण चालत खूप लोक असायची अगदी स्त्रिया ,मुल सुद्धा . तेव्हा सेल वर चालणाऱ्या विजेऱ्या सर्वांकडे नव्हत्या . मग टीन चा डब्बा मध्ये मेणबत्ती लावायची आणि त्या डब्बा ला पकडण्या साठी वरती दोरी आणि त्या प्रकाश मध्ये वाई ला जायचो. त्या वेळी सुद्धा खूप सजावट असायची आणि महत्वाचे म्हणजे पडद्या वर पिक्चर असायचा तो पूर्ण बघूनच घरी परतायचे

कंजूस 22/07/2019 - 13:45
झकास. ---- १) आमटी पिण्याची स्पर्धा होत असे २) धरण नव्हते तेव्हा पहिला पूर आला की त्यात उडी टाकुन पोहत काठावर जाण्याची। पैज लागे. ३) कृष्णेचे असे वेगळे देऊळ मला दिसले नाही मग कळले शंकराच्या देवळातच मंडपात दगडी मूर्ती आहे. ४) कृष्णेचा उत्सव शिवरात्रिला का होते हे आता कळले.

धन्यवाद. .. आता उत्सव टाळूनच वाईला जायला पाहिजे. ध्वनी प्रदूषणाचा त्रास होतो.

In reply to by जॉनविक्क

देवाच्या नावाखाली प्रदूषण करणे हा माणसाचा अधिकार झाला आहे. धृव ही गेला आणि वाल्या ही गेला.... आता हिमालयात जरी गेलात तरी प्रदुषणा पासून मुक्ती नाही... असो.... कृपया मुवि म्हणा, ही नम्र विनंती. ..साधा दहावी पास शेतकरी आहे. ...

In reply to by मुक्त विहारि

जॉनविक्क 24/07/2019 - 16:54
देवाच्या नावाखाली प्रदूषण करणे हा माणसाचा अधिकार झाला आहे. धृव ही गेला आणि वाल्या ही गेला....
थोडी सुधारणा, प्रदूषणाचा अधिकार फक्त माणसालाच आहे.
आता हिमालयात जरी गेलात तरी प्रदुषणा पासून मुक्ती नाही...
उप्रचे मुख्यमंत्रीहि हेच म्हणत होते, अगर आप जंगल जॉगे (जाओगे) तो भी आवाजे आयेनगी मन भटकेगा तो शांती तो जँगलमे भी नही है. हिमालय मे भी नही. बेक्कार हसलो होतो डवायलोक ऐकुनी.
कृपया मुवि म्हणा, ही नम्र विनंती. ..साधा दहावी पास शेतकरी आहे. ...
आपले प्रतिसाद फार छान असतात त्यामुळे मी तुम्हाला मुविकाका म्हणले तर चालेल का ?

मी_आहे_ना 23/07/2019 - 09:19
खूप सुंदर माहिती आणि वर्णन. लहानपणी कृष्णामाईच्या उत्सवातच बाबासाहेब पुरंदरे, चारुदत्त आफळे, वपु इ. इ. ऐकायला मिळाले. उत्सवाची तयारी म्हणून मांडव, पताका लावणे, वर्गणी अशी खूप धमाल येत असे आणि संपताना एक अनामिक हूरहूर!

चौकटराजा 23/07/2019 - 10:00
माझ्या ६६ वर्षाच्या आयुष्यातील ७ वर्षे वाईत गेली. माझया मते वाई इतके सुरेख तालुक्याचे गाव महाराष्ट्रात नाही. वाईत मात्र घाटावर रस्त्यात स्वछता जितके हवी तितकी नाही. येथील उत्सवयाची मजा काही औरच ! इथेच गणपती आळीत बेला शेंडे चा आजी कुसुम शेंडे यांचे शास्त्रीय गायन ऐकले ,आजही आठवतेय शाम कल्याण गायल्या , विश्वनाथ बागुल यांचे नाट्यगीत इथेच. भीमकुंड आळी च्या उत्सवात वपु काळे ( यांचे एक नातेवाईक वाईकर होते ).धर्मपुरीत नूतन पेंढारकर ( दामले -हे पुन्हा वाईकर च ) यांचे " मधुकर वन वन फिरत करी " हे नाट्य गीत आजही आठवत आहे. लहानपणी धर्मपुरी उत्सवांच्या सजावटीत रात्र घालवल्याचे आठवतेय . एकूणात काय " कृष्णाबाई महाराज की जय " ! वरील आठवणीतील रामजीकी निकली सवारी याचे शुटींग मी जिथे राहात होतो त्या घरासमोरच झाले. त्यावेळी श्री असराणी यांनी कोल्ड ड्रिंक दिल्याचे आठ्वतेय . मस्त रम्य काळ होता तो !

कंजूस 23/07/2019 - 10:09
१)वाई विश्वकोश मंडळ , २)पुस्तकांचे गाव, ३)मांढरादेवी, ४) नानासाहेबांचं गाव मेणवली व तिथे होणारे भोजपुरी सिनेमांचे शुटिंग हे का गाळलं आहे?

Rajesh188 23/07/2019 - 19:06
Wai शेजारीच माझे गाव आहे .12 वी पर्यंत शिक्षण वाई मध्येच किसन वीर ला. आम्ही लहान असताना रात्रीचे गणपती ची सजावट बघायला वाई मध्ये जात असू ते पण चालत खूप लोक असायची अगदी स्त्रिया ,मुल सुद्धा . तेव्हा सेल वर चालणाऱ्या विजेऱ्या सर्वांकडे नव्हत्या . मग टीन चा डब्बा मध्ये मेणबत्ती लावायची आणि त्या डब्बा ला पकडण्या साठी वरती दोरी आणि त्या प्रकाश मध्ये वाई ला जायचो. त्या वेळी सुद्धा खूप सजावट असायची आणि महत्वाचे म्हणजे पडद्या वर पिक्चर असायचा तो पूर्ण बघूनच घरी परतायचे
उत्सव बालपणीचा मीरा फाटक माझे बालपण वाईमध्ये गेले. वाई हे कृष्णाकाठी वसलेले तालुक्याचं गाव. गाव लहान असले तरी जुने आणि इतिहास असलेले. शाळेत ’माझे गाव’ निबंध लिहिताना कृष्णा नदी, नदीवरील घाट यांचा उल्लेख यायलाच पाहिजे असा बाईंचा आग्रह असायचा. पण तो का यायला पाहिजे हे मात्र खूप उशिरा कळले. मी जेव्हा प्रथम पुण्याला गेले आणि तिथली घाटाशिवाय ओकीबोकी दिसणारी नदी पाहिली तेव्हा कसेतरीच वाटले. मग कळाले, बहुतेक नद्यांना घाट नसतातच! म्हणून आमच्या घाटांचे अप्रूप! पण फक्त घाट हेच काही आमच्या कृष्णेचे वैशिष्ट्य नाही, आणखीही काही आहेत.

पागोळी वाचवा अभियान

सुनिल प्रसादे ·
"जमीन पुनर्भरण केंद्र" - विडिओ - https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448 स्थळ - गजानन महाराज नगर, मु. गिम्हवणे, ता. दापोली, जि. रत्नागिरी - 415 712. दिनांक - 28 जून 2019 छपराचे क्षेत्र - 1500 चौ. फू. खड्डयाचा आकार - 4 फूट लांब × 3 फूट रुंद × 3.5 फूट खोल जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण - पाच लाख पंचवीस हजार लिटर. पाहूया कसे ते - संपूर्ण वर्षाऋतुमध्ये कोकणात पडणारा एकूण पाऊस - 350 सें. मी. त्या हिशोबाने 1500 चौ. फू.