मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

इजिप्त एयरलाइन्सचे विमान

स्मिता. ·

गवि 20/05/2016 - 13:41
विषय फॉलो करण्यासाठी धागा काढल्याबद्दल आभार. आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीच्या तुकड्यांवरुन विमानातला तांत्रिक बिघाड ही शक्यता दिसत नाहीये. दोन मुख्य शक्यता खालील क्रमाने: १. पायलटला संपर्कही साधण्याची संधी उरणार नाही इतक्या तातडीने झालेलं मोठं फेल्युअर. (स्फोट, हल्ला, घातपात) २. पायलटने हेतुपुरस्सर केलेला घात. या निव्वळ तात्विक शक्यता आहेत. माहिती पुढे येत जाईल तसं आणखी स्पष्ट होईल. विमानाने पडण्यापूर्वी अचानक नव्वद डिग्री टर्न घेतला होता आणि पुन्हा विरुद्ध दिशेत पूर्ण वर्तुळाकार टर्न घेतला होता. अशी विचित्र वळणं घेतानाच ते सदतीस हजार फुटांवरुन दहा हजार फुटांपर्यंत खाली आलं. त्यानंतर ते रडारवरुन अदृश्य झालं. हे सर्व पाहता हवेतच आधी ताबा सुटण्याइतकी इजा, डाईव्ह किंवा स्पिन आणि ठराविक उंचीपर्यंत खाली आल्यावर बहुधा हवेतच डिसइंटिग्रेट असा क्रम वाटतोय. संशयित क्षेत्रामधे दोन किलोमीटर इतकी पाण्याची खोली आहे. तिथे शोध घेणं सोपं नाही.

रमेश भिडे 20/05/2016 - 14:38
गविंशी सहमत. नाव बदलणं योग्य. गांभीर्य पोचत नाही. लोकांचा जीव जातोय आणि यांना खेळ सुचत आहेत असं (लेखिकेला म्हणायचं नसलं तरी)प्रतीत होत आहे. Something terribly wrong is happening and worse yet to come.

स्मिता. 20/05/2016 - 18:27
संपादक मंडळाला विनंती आहे की धाग्याचे शीर्षक बदलावे. सर्कास्टिक लिहिण्याच्या नादात अनुचित लिहिले गेले आहे. साधे सरळ 'इजिप्त एयरलाइन्सचे विमान' असेही चालेल.

In reply to by रमेश भिडे

स्मिता. 20/05/2016 - 18:43
कारण विचारताय म्हणून सांगते. कालपासून ही बातमी बघत आहे. विमानातल्या प्रवासी आणि कर्मचार्‍यांच्या परिवाराची मानसिक स्थिती कल्पनेपलिकडची आहे. मलेशियन एयरलाइन्सच्या वेळीसुद्धा असंच झालं होतं. कोणी काहिच हालचाल करत नाही असं नाही पण कुठंतरी असं वाटतं की जे 'दाखवलं' जातंय ते पुरेसं नाहीये. शिवाय मी 'मला काय वाटतं' हे मूळ चर्चाप्रस्तावातही लिहिलंयः
ही विमानं अपघातग्रस्त असावीत हे मनाला अजिबात पटत नाही. राहून राहून असंच वाटतं की ही विमानं ठरवून गायब केली जात असावीत आणि त्यांना बरीच आंतरराष्ट्रिय मदत मिळत असावी.
या कारणांमुळे हा Sarcasm सुचला. शीर्षक बदलून दिल्याबद्दल संपादक मंडळाचे अनेक आभार!

उगाच कश्यात काय नाय अन कांस्पीरेसी थ्योरी कश्याला उगाळाव्यात म्हणतो मी! एकदा का काय झालं होतं नेमकं ते कळलं की मग उद्वेग सर्कासम वगैरे सगळे मांडता येईल की. तोवर lets rein our horses for good असं वाटतं बुआ

फेरफटका 20/05/2016 - 21:39
गविंना ह्याच विषयावर थोडं लिहायची विनंती करायला आलो होतो आणी हा धागा आणी त्यावर गविंचा प्रतिसाद वाचला. आज सकाळी ऐकलेल्या बातम्यांनुसार, विमानाचे अवशेष (थोडे) सापडले आहेत.

mandarbsnl 20/05/2016 - 23:41
कोणालाच काहीही पडलेली नाही...विमान पडूदे किंवा लँड होउदे कोणालाच काहीही फरक पडत नाही...आतील प्रवासी, पायलट आणि इतर क्रू मेंबर्स आणि त्यांचे परिवार वाले सोडले तर,...इतकी टेक्नॉंलॉजी पुढे गेलीये...तो ओसामा पण सापडला होताच कि अत्याधुनिक उपकरणे वापरून... प्रत्येक देशाने आपापल्या विमानांवर देखरेखीसाठी एक एक कृत्रिम उपग्रह ठेवता येत नाही???.. किंवा त्या रूट ला जाणाऱ्या सगळ्या विमानांवर लक्ष ठेवायला एका उपग्रहाला ठेवता येत नाही???...एक सामाईक ठेवा ना...सगळ्यांचा मिळून एक किंवा 2...इतकं अवाढव्य प्रचंड अख्ख विमान च्या विमान बोईंग असेल किंवा एअरबस असेल गायब होतं म्हणजे काय??.. एवढ्या हजारो उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सी चा काहीच उपयोग होत नाही???...एकपण फ्रिक्वेन्सी काम करत नाही???...मायक्रोवेव्ह, रडार, इलेकट्रॉमॅग्नेटिक???? शून्य???? .पटायला नाही तर वाचयला पण चुकीचं वाटतंय.. अवघड आहेच... विषयातील इंजिनीअर तसेच जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा...

In reply to by mandarbsnl

स्मिता. 23/05/2016 - 13:45
माझाही हाच प्रश्न आहे. अपघातात अनेक जीव गेलेत याचं दु:ख तर आहेच पण मी ते दु:ख इथे व्यक्त करण्यापेक्षा मनात जे प्रश्न आलेत त्यावर चर्चा व्हावी या उद्देशाने धागा काढला होता. गविंचा प्रतिसाद आहेच, आणखी माहितीपूर्ण प्रतिसाद मिळालेत तर उत्तमच!

गवि 23/05/2016 - 14:37
आणखी माहिती बाहेर येतेय त्याची नोंदः अकार्स (Aircraft Communications Addressing and Reportin) या विमानातल्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीमकडून आलेले काही संदेश उघड झाले आहेत. त्यात विमानाच्या पुढच्या भागात धूर डिटेक्ट झाल्याचं आणि आतून बाहेरच्या दिशेने इम्पॅक्ट झाल्याच्या खुणा दिसताहेत. (उजव्या बाजूच्या खिडक्यांचे सेन्सर्स, स्मोक डिटेक्टर्स या साधनांचे इनपुट्स) कॉकपिटच्या / विमानाच्या उजव्या बाजूच्या खिडक्या आतून बाहेर अशा रितीने स्फोटात फुटल्या असल्याप्रमाणे सिग्नल आहेत. जनरल फेल्युअरमुळे विमान खाली आलं असेल तर आकार्स ही सिस्टीम वास्तविक आणखी जास्त काळ शेकडो एरर मेसेजेस पाठवत राहायला हवी होती. पण साधारण सात मेसेजेस पाठवून एकदम ती बंदच झाली. हे अ‍ॅबनॉर्मल वाटतं. यामुळे संपूर्ण सिस्टीम अचानक फेल होणं (स्फोटसदृश घटना) हा सिनारिओ वाटतो. पायलटकडून काहीच निगेटिव्ह संदेश आला नव्हता असं आधी जाहीर झालं असलं तरी आता अश्या बातम्या येताहेत की पायलटने अगदी शेवटी धुराचा उल्लेख केला होता. त्याने कोसळण्यापूर्वी डिस्ट्रेस कॉल केला होता. ही माहिती आगोदर बाहेर का आली नाही हे अजून स्पष्ट नाही. पण आग, धूर यांचा उल्लेख करुन आम्ही विमानाची आल्टिट्यूड (उंची) कमी करण्यासाठी खाली उतरवत आहोत (इमर्जन्सी डिसेंट) असा उल्लेख पायलटने केला होता अशी माहिती पुढे आली आहे. पण त्यानंतर पुढे काहीही बोलण्याचा किंवा परिस्थिती सुधारण्याचा मोका न मिळता तातडीने विमान क्रॅश झालं असल्याने अत्यंत वेगाने नष्ट होण्यासारखी घटना विमानात घडली आहे हे स्पष्ट होतंय. विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळेपर्यंत अकार्सकडून आलेले ते थोडेसे संदेश हाच तर्काचा आधार आहे.

In reply to by गवि

स्मिता. 26/05/2016 - 14:13
असे झाले असल्यास ते फारच दुर्दैवी म्हणावे लागेल. विमानातल्या इंधनाचा स्फोट की घातपात हे मात्र समोर येण्याकरता बरीच वाट बघावी लागेल.

अर्धवटराव 24/05/2016 - 22:34
तंत्रज्ञान कितीही विकसीत झालं, सुरक्षा यंत्रणा कितीही कार्यक्षम झाल्या तरी अशा घटना होतच राहाणार का ? :( आमचा एक इस्त्रायली कलीग अगदी पहिल्या दिवशी बोलला कि हा घातपात आहे, स्फोट झाला आहे विमानात. तेंव्हा वाटलं हा असच अंदाज लावत असेल... कदाचीत तो इस्रायली वर्तमानपत्र वाचत असावा व त्यात अशी शंका घेतली असावी... कोण जाणे

In reply to by अर्धवटराव

आमचा एक इस्त्रायली कलीग अगदी पहिल्या दिवशी बोलला कि हा घातपात आहे, स्फोट झाला आहे विमानात. इसरायली म्हणले की विषय संपला ! एखाद्या इसरायलीला तर स्वतःच लग्न म्हणजे सुद्धा रब्बाय न केलेला घातपात वाटत असेल! एखाद्याने गॅस सोडला तरी हमास ने माझ्या पोटात हुमुस प्लांट केल्यामुळे सदर घातपात घडला असंही एखादा इसरायली म्हणेल काय खरं आहे ! एकेकाळी त्यांची चिकाटी मेहनत वगैरे चा परम आदर वाटत असे आताश्या ते लोकं मला फ़क्त पॅरानॉइड वाटतात मिळेल तिथे साप समजून भुई धोपटणारे , त्यातही गोवा ते हिमाचल इसरायली पर्यटक जी काही प्रतिमा त्यांच्या देशाची उभी करतात ती सुद्धा काही खास चांगली नसते. असो!

मला तर कायम इस्त्रायल आणि इस्त्रायली ह्यांच्याबद्दल आदर वाटत आला आहे. चारी कडुन शत्रु असुन देखिल टेचात उभा आहे, ईट का जवाब पत्थर से नाहि तर लोखंडाने देतात आणि बरेच कारण आहेत. गाझा वाल्यानी एक बॉम्ब टाकला कि त्याबदल्यात त्यांचे पुर्ण गावच उध्वस्त करतात. स्वातंत्र्याचि आणि स्वाभिमानाने जगण्याचि किंमत इस्त्रायली फार छान जाणतात. @बोका भौ नेक्श्ट भाग कवा टाकता मोसाद चा :)

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

स्वातंत्र्याचि आणि स्वाभिमानाने जगण्याचि किंमत इस्त्रायली फार छान जाणतात. फ़क्त दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची किंमत इतकी जाणत नाहीत ते अजिबात, नाही मला पलेस्टाइन झाले काय अन नष्ट झाले काय ह्याच्याशी घेणेदेणे नाही अन इजराइल कितीही स्वाभिमानी असू दे त्याने शष्प फरकही पडत नाही, शिवाय मी xenophobic सुद्धा अजिबात नाही, आपल्या मताचा आदर ठेऊन विचारावे वाटते की आपल्याला कुठल्यातरी तिसऱ्याच देशाचा पुळका का येतो आहे सर?? आपण कधी हिमाचल प्रदेशाच्या अंतर्गत भागात हिंडले आहात का? काम/पर्यटना निमित्त? नसाल तर अवश्य फिरा(च) एकदा ही विनंती आहे , तिथे मी ह्या तुमच्या स्वाभिमानी स्वातंत्र्यप्रेमी मित्रमंडळीला जे जे काही "स्वातंत्र्य" "उपभोगताना" पाहिले आहे ते पाहुन मला निव्वळ किळस आली ह्या लोकांची, कारण काय? मी एक हिंदु आहे अन एक भारतीय आहे म्हणून मला किळस आली रोहतांग पास ते कसोल गांजा पिऊन पडलेली जनता बहुतांशी हीच मंडळी असते, ज्या भुमीला आपण प्रेमाने "देवभूमी हिमाचल म्हणतो" तिथे ह्या लोकांनी मांडलेले प्रकार पाहून एखादा वेडा देवळात शी शु करताना दिसला तर जसे होईल तसे मला झाले हे ही नमूद करतो, अन ते स्वतःच्या स्वातंत्र्याच्या किंवा स्वाभिमानाच्या रक्षणात कड़वे आहेत म्हणजे ते काय जगावर उपकार करतायत काय?? स्वातंत्र्यप्रेमी जनतेची किंवा राष्ट्राची खरी ओळख पटवायची कसोटी म्हणजे ते राष्ट्र इतर राष्ट्रांच्या (शत्रु राष्ट्रे नव्हे तर मित्र/तठस्थ राष्ट्रे) स्वातंत्र्याचा किती आदर करते ही होय अन त्या स्केल वर इसरायली हे महाहोपलेसच आहेत हे मी एक धर्माभिमानी अन राष्ट्राभिमानी हिंदु भारतीय म्हणून ठासुन म्हणतो, अधिक जाणून घ्यायचे असले तर "मलाना क्रीम" करा सर्च गूगल वर धन्यवाद बहिर्जी

In reply to by नाईकांचा बहिर्जी

यशोधरा 25/05/2016 - 22:18
हो, हिमाचलात धुडगूस घालतात ही काही मंडळी हे खरेय. हिमाचलात एक कॅफेमध्येही फक्त हे लोक अलाऊड होते आणि भारतीयांना मज्जाव होता जाण्यास. त्याची रीतसर तक्रार हिमालयन क्लबने करुन हा प्रकार बंद पाडला.

In reply to by यशोधरा

आमच्या हॉटेलवाल्याने सांगितले होते हे सुद्धा पुढे तो म्हणाला की, हॉटेल्स जर "reserved for foreign tourist" असती तर काही वाटले नसते पण हॉटेलचे बोर्ड सुद्धा हिब्रू मधे करायला लावणे रिजर्व्ड ओनली फॉर इसरायली टूरिस्ट करायला भाग पाडणे असे धंदे करतात, एका हॉटेल मालकाला विचारले तुम्ही त्यांच्या पैश्याचे का मिंधे होताय? तर हॉटेल वाला म्हणाला साहेब आमच्याकडे असेच चालते हे लोकं जो हॉटेलवाला त्यांना नंगानाच करायला देतो त्याला बक्कळ पैका देतात समजा 2 हॉटेल्स शेजारी शेजारी आहेत अन एक रिजर्व्ड आहे तर तिथे चालणार प्रकार पाहून शेजारच्या नॉर्मल हॉटेल मधे इतर विदेशी ग्रुप्स किंवा भारतीय फॅमिली येत नाहीत मग धंदा बुड़तो नाइलाजाने मग ते हॉटेल पण रिजर्व्ड फॉर इसरायली टूरिस्ट होते अन हिब्रू बोर्ड लागतात अशी गावंच्या गावं कैप्चर करतात ही लोकं वीसा लेप्स झाल्यावर सुद्धा ओवरस्टे करतात असे प्रॉब्लेम तो हॉटेल वाला सांगत होता.

In reply to by यशोधरा

गवि 26/05/2016 - 08:52
काही बाबतीत फरक करुन रशियन टुरिस्ट आणि गोवा याबद्दलही यासम ऐकलंय. उ. गोव्यात काही हाटेलच्या नावापासून मेनूपर्यंत सगळं रश्यन भाषेत पाहिलंय. अर्थात हे अवांतर आहे. पण त्यात अर्थकारण आहेच आणि पैसा मिळतोय तिथे अडाप्टेशन नैसर्गिकच आहे. फक्त त्यांच्यासाठी रिजर्व्ड हे मात्र नसावं. भारतीय टुरिस्टसचं जगात अन्य देशात वागणं पाहिलंय बरंच. जनरल भारतीय प्रवासी लोकांचं वर्तन बेजबाबदार, बेशिस्त , अधाशी इ. असतंच. खूप.

राहिला प्रश्न पॅरानॉईड होण्याचा तर त्यात काहि गैर नाहि, ह्यापेक्षा वाईट अवस्था तर अमेरिकन ऐअरपोर्ट वर असते कोणा भारतिय टिनपाट अभिनेत्याला फक्त त्याच्या नाव-आडनावामुळे ते ६--६ तास प्रश्न विचारुन भंडावुन सोडतात तर कधि कधि ह्याच पॅरानॉईड पणामुळे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहि च्या माजि राष्ट्रप्रमुखांचे जे कि एक महान वैज्ञानिक सुद्धा होते त्यांचे जोडे विमानात येवुन उतरवतात व तपासायला नेतात (साला ह्या प्रकाराचा खुप राग आला होता). पण तस बघायला गेलात तर दे आर जस्ट डुइंग देअर ड्युटि टु सेफगार्ड देअर सिटिझन. आणि इथे कोण कुठला तो रॉबर्ट वड्रा आणि ह्याला "नो फ्रिस्किंग" हे प्रिव्हिलेज मिळायच प्रत्येक भारतिय एअरपोर्ट वर ?

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

Clear your mind sir, अमेरिका ही जगातली सर्वात जुनी लोकशाही आहे अगदी फ्रेंच लोकशाहीच्या सुद्धा अगोदरची, तिची स्थापना ही लिबर्टी इक्वलिटी एंड फ्रटर्निटी ह्या 3 तत्वांवर झाली आहे अन ही तीन तत्वे "यूनिवर्सल" असल्याचे अमेरिकन्स ठासुन सांगत असतात ! इतकेच नव्हे तर त्यांचा "स्वातंत्र्याचा जाहिरनामा" (डिक्लेरेशन ऑफ़ इंडिपेंडेंस) क्लियर म्हणतो
We hold these truths to be self-evident, that all men are created equal, that they are endowed by their Creator with certain unalienable Rights, that among these are Life, Liberty and the pursuit of Happiness.
ह्याच्यातली शब्दरचना लक्षात घ्या तो "ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल" म्हणतो "ऑल अमेरिकन सिटीजन्स " नाही म्हणत तेव्हा हे जे काही पॅरानॉइया तुम्ही बरोबर ठरवु इच्छिता तो साक्षात् अमेरिकन स्वातंत्र्याच्या मुळ दस्तऐवजानुसार किंवा त्याच्या फॉउंडिंग फादर्स नुसार एक हीन अपराध आहे, त्यात कुठलीही देशसेवा किंवा उदात्त भाव नाही तर फ़क्त कालानुरूप आलेली मगरूरी आहे

गवि 25/05/2016 - 20:24
रॉबर्ट वड्राविषयी केवळ फॅक्ट स्पष्ट असावी म्हणून,... .. एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) या सुरक्षापथकाचे जवान सोबत असले तरच रॉबर्ट वड्रा यांना नो फ्रिस्किंग प्रिव्हिलेज होता. आता तोही काढून घेतलाय असं ऐकलं. अर्थात त्यांना एसपीजी प्रोटेक्शन काय म्हणून ? हा प्रश्नही कोणी उपस्थित करु शकेल. त्याचं उत्तर माहीत नाही.

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

अर्धवटराव 25/05/2016 - 22:51
आपल्या सुरक्षा एजन्सीकडे गांधी घराण्यासंबंधीत लोकांच्या जीवाला धोका असण्यासंबंधी काहि रिपोर्ट आला होता. त्यामुळे एस.पी.जी. देण्यात आलं होतं.

तुम्ही ट्रॅक केलेल्या टाइमलाइन ऑफ़ इवेंट्स मधुन किमान एयर ट्रांसपोर्ट सेफ्टी संबंधी मौलिक माहीती मिळाली उत्तम कॉमेंट्स आहेत तुमच्या बाकी एयरक्राफ्ट घातपात/इस्राएल/पर्यटन इत्यादी वाचुन काहीच टोटल लागली नाही मला तरी, शिवाय गवि, जर आपण SPG ची कार्यशैली, ती फ़ोर्स अस्तित्वात का आली , तिचे कायदेशीर अधिष्ठान अन ड्यूटी चार्टर उर्फ़ कार्यसनद पाहिली तर आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात त्यांनी प्रोवाइड केलेल्या सिक्यूरिटी कवर विषयी!

गवि 20/05/2016 - 13:41
विषय फॉलो करण्यासाठी धागा काढल्याबद्दल आभार. आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीच्या तुकड्यांवरुन विमानातला तांत्रिक बिघाड ही शक्यता दिसत नाहीये. दोन मुख्य शक्यता खालील क्रमाने: १. पायलटला संपर्कही साधण्याची संधी उरणार नाही इतक्या तातडीने झालेलं मोठं फेल्युअर. (स्फोट, हल्ला, घातपात) २. पायलटने हेतुपुरस्सर केलेला घात. या निव्वळ तात्विक शक्यता आहेत. माहिती पुढे येत जाईल तसं आणखी स्पष्ट होईल. विमानाने पडण्यापूर्वी अचानक नव्वद डिग्री टर्न घेतला होता आणि पुन्हा विरुद्ध दिशेत पूर्ण वर्तुळाकार टर्न घेतला होता. अशी विचित्र वळणं घेतानाच ते सदतीस हजार फुटांवरुन दहा हजार फुटांपर्यंत खाली आलं. त्यानंतर ते रडारवरुन अदृश्य झालं. हे सर्व पाहता हवेतच आधी ताबा सुटण्याइतकी इजा, डाईव्ह किंवा स्पिन आणि ठराविक उंचीपर्यंत खाली आल्यावर बहुधा हवेतच डिसइंटिग्रेट असा क्रम वाटतोय. संशयित क्षेत्रामधे दोन किलोमीटर इतकी पाण्याची खोली आहे. तिथे शोध घेणं सोपं नाही.

रमेश भिडे 20/05/2016 - 14:38
गविंशी सहमत. नाव बदलणं योग्य. गांभीर्य पोचत नाही. लोकांचा जीव जातोय आणि यांना खेळ सुचत आहेत असं (लेखिकेला म्हणायचं नसलं तरी)प्रतीत होत आहे. Something terribly wrong is happening and worse yet to come.

स्मिता. 20/05/2016 - 18:27
संपादक मंडळाला विनंती आहे की धाग्याचे शीर्षक बदलावे. सर्कास्टिक लिहिण्याच्या नादात अनुचित लिहिले गेले आहे. साधे सरळ 'इजिप्त एयरलाइन्सचे विमान' असेही चालेल.

In reply to by रमेश भिडे

स्मिता. 20/05/2016 - 18:43
कारण विचारताय म्हणून सांगते. कालपासून ही बातमी बघत आहे. विमानातल्या प्रवासी आणि कर्मचार्‍यांच्या परिवाराची मानसिक स्थिती कल्पनेपलिकडची आहे. मलेशियन एयरलाइन्सच्या वेळीसुद्धा असंच झालं होतं. कोणी काहिच हालचाल करत नाही असं नाही पण कुठंतरी असं वाटतं की जे 'दाखवलं' जातंय ते पुरेसं नाहीये. शिवाय मी 'मला काय वाटतं' हे मूळ चर्चाप्रस्तावातही लिहिलंयः
ही विमानं अपघातग्रस्त असावीत हे मनाला अजिबात पटत नाही. राहून राहून असंच वाटतं की ही विमानं ठरवून गायब केली जात असावीत आणि त्यांना बरीच आंतरराष्ट्रिय मदत मिळत असावी.
या कारणांमुळे हा Sarcasm सुचला. शीर्षक बदलून दिल्याबद्दल संपादक मंडळाचे अनेक आभार!

उगाच कश्यात काय नाय अन कांस्पीरेसी थ्योरी कश्याला उगाळाव्यात म्हणतो मी! एकदा का काय झालं होतं नेमकं ते कळलं की मग उद्वेग सर्कासम वगैरे सगळे मांडता येईल की. तोवर lets rein our horses for good असं वाटतं बुआ

फेरफटका 20/05/2016 - 21:39
गविंना ह्याच विषयावर थोडं लिहायची विनंती करायला आलो होतो आणी हा धागा आणी त्यावर गविंचा प्रतिसाद वाचला. आज सकाळी ऐकलेल्या बातम्यांनुसार, विमानाचे अवशेष (थोडे) सापडले आहेत.

mandarbsnl 20/05/2016 - 23:41
कोणालाच काहीही पडलेली नाही...विमान पडूदे किंवा लँड होउदे कोणालाच काहीही फरक पडत नाही...आतील प्रवासी, पायलट आणि इतर क्रू मेंबर्स आणि त्यांचे परिवार वाले सोडले तर,...इतकी टेक्नॉंलॉजी पुढे गेलीये...तो ओसामा पण सापडला होताच कि अत्याधुनिक उपकरणे वापरून... प्रत्येक देशाने आपापल्या विमानांवर देखरेखीसाठी एक एक कृत्रिम उपग्रह ठेवता येत नाही???.. किंवा त्या रूट ला जाणाऱ्या सगळ्या विमानांवर लक्ष ठेवायला एका उपग्रहाला ठेवता येत नाही???...एक सामाईक ठेवा ना...सगळ्यांचा मिळून एक किंवा 2...इतकं अवाढव्य प्रचंड अख्ख विमान च्या विमान बोईंग असेल किंवा एअरबस असेल गायब होतं म्हणजे काय??.. एवढ्या हजारो उपग्रहांच्या फ्रिक्वेन्सी चा काहीच उपयोग होत नाही???...एकपण फ्रिक्वेन्सी काम करत नाही???...मायक्रोवेव्ह, रडार, इलेकट्रॉमॅग्नेटिक???? शून्य???? .पटायला नाही तर वाचयला पण चुकीचं वाटतंय.. अवघड आहेच... विषयातील इंजिनीअर तसेच जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा...

In reply to by mandarbsnl

स्मिता. 23/05/2016 - 13:45
माझाही हाच प्रश्न आहे. अपघातात अनेक जीव गेलेत याचं दु:ख तर आहेच पण मी ते दु:ख इथे व्यक्त करण्यापेक्षा मनात जे प्रश्न आलेत त्यावर चर्चा व्हावी या उद्देशाने धागा काढला होता. गविंचा प्रतिसाद आहेच, आणखी माहितीपूर्ण प्रतिसाद मिळालेत तर उत्तमच!

गवि 23/05/2016 - 14:37
आणखी माहिती बाहेर येतेय त्याची नोंदः अकार्स (Aircraft Communications Addressing and Reportin) या विमानातल्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सिस्टीमकडून आलेले काही संदेश उघड झाले आहेत. त्यात विमानाच्या पुढच्या भागात धूर डिटेक्ट झाल्याचं आणि आतून बाहेरच्या दिशेने इम्पॅक्ट झाल्याच्या खुणा दिसताहेत. (उजव्या बाजूच्या खिडक्यांचे सेन्सर्स, स्मोक डिटेक्टर्स या साधनांचे इनपुट्स) कॉकपिटच्या / विमानाच्या उजव्या बाजूच्या खिडक्या आतून बाहेर अशा रितीने स्फोटात फुटल्या असल्याप्रमाणे सिग्नल आहेत. जनरल फेल्युअरमुळे विमान खाली आलं असेल तर आकार्स ही सिस्टीम वास्तविक आणखी जास्त काळ शेकडो एरर मेसेजेस पाठवत राहायला हवी होती. पण साधारण सात मेसेजेस पाठवून एकदम ती बंदच झाली. हे अ‍ॅबनॉर्मल वाटतं. यामुळे संपूर्ण सिस्टीम अचानक फेल होणं (स्फोटसदृश घटना) हा सिनारिओ वाटतो. पायलटकडून काहीच निगेटिव्ह संदेश आला नव्हता असं आधी जाहीर झालं असलं तरी आता अश्या बातम्या येताहेत की पायलटने अगदी शेवटी धुराचा उल्लेख केला होता. त्याने कोसळण्यापूर्वी डिस्ट्रेस कॉल केला होता. ही माहिती आगोदर बाहेर का आली नाही हे अजून स्पष्ट नाही. पण आग, धूर यांचा उल्लेख करुन आम्ही विमानाची आल्टिट्यूड (उंची) कमी करण्यासाठी खाली उतरवत आहोत (इमर्जन्सी डिसेंट) असा उल्लेख पायलटने केला होता अशी माहिती पुढे आली आहे. पण त्यानंतर पुढे काहीही बोलण्याचा किंवा परिस्थिती सुधारण्याचा मोका न मिळता तातडीने विमान क्रॅश झालं असल्याने अत्यंत वेगाने नष्ट होण्यासारखी घटना विमानात घडली आहे हे स्पष्ट होतंय. विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळेपर्यंत अकार्सकडून आलेले ते थोडेसे संदेश हाच तर्काचा आधार आहे.

In reply to by गवि

स्मिता. 26/05/2016 - 14:13
असे झाले असल्यास ते फारच दुर्दैवी म्हणावे लागेल. विमानातल्या इंधनाचा स्फोट की घातपात हे मात्र समोर येण्याकरता बरीच वाट बघावी लागेल.

अर्धवटराव 24/05/2016 - 22:34
तंत्रज्ञान कितीही विकसीत झालं, सुरक्षा यंत्रणा कितीही कार्यक्षम झाल्या तरी अशा घटना होतच राहाणार का ? :( आमचा एक इस्त्रायली कलीग अगदी पहिल्या दिवशी बोलला कि हा घातपात आहे, स्फोट झाला आहे विमानात. तेंव्हा वाटलं हा असच अंदाज लावत असेल... कदाचीत तो इस्रायली वर्तमानपत्र वाचत असावा व त्यात अशी शंका घेतली असावी... कोण जाणे

In reply to by अर्धवटराव

आमचा एक इस्त्रायली कलीग अगदी पहिल्या दिवशी बोलला कि हा घातपात आहे, स्फोट झाला आहे विमानात. इसरायली म्हणले की विषय संपला ! एखाद्या इसरायलीला तर स्वतःच लग्न म्हणजे सुद्धा रब्बाय न केलेला घातपात वाटत असेल! एखाद्याने गॅस सोडला तरी हमास ने माझ्या पोटात हुमुस प्लांट केल्यामुळे सदर घातपात घडला असंही एखादा इसरायली म्हणेल काय खरं आहे ! एकेकाळी त्यांची चिकाटी मेहनत वगैरे चा परम आदर वाटत असे आताश्या ते लोकं मला फ़क्त पॅरानॉइड वाटतात मिळेल तिथे साप समजून भुई धोपटणारे , त्यातही गोवा ते हिमाचल इसरायली पर्यटक जी काही प्रतिमा त्यांच्या देशाची उभी करतात ती सुद्धा काही खास चांगली नसते. असो!

मला तर कायम इस्त्रायल आणि इस्त्रायली ह्यांच्याबद्दल आदर वाटत आला आहे. चारी कडुन शत्रु असुन देखिल टेचात उभा आहे, ईट का जवाब पत्थर से नाहि तर लोखंडाने देतात आणि बरेच कारण आहेत. गाझा वाल्यानी एक बॉम्ब टाकला कि त्याबदल्यात त्यांचे पुर्ण गावच उध्वस्त करतात. स्वातंत्र्याचि आणि स्वाभिमानाने जगण्याचि किंमत इस्त्रायली फार छान जाणतात. @बोका भौ नेक्श्ट भाग कवा टाकता मोसाद चा :)

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

स्वातंत्र्याचि आणि स्वाभिमानाने जगण्याचि किंमत इस्त्रायली फार छान जाणतात. फ़क्त दुसऱ्याच्या स्वातंत्र्याची किंमत इतकी जाणत नाहीत ते अजिबात, नाही मला पलेस्टाइन झाले काय अन नष्ट झाले काय ह्याच्याशी घेणेदेणे नाही अन इजराइल कितीही स्वाभिमानी असू दे त्याने शष्प फरकही पडत नाही, शिवाय मी xenophobic सुद्धा अजिबात नाही, आपल्या मताचा आदर ठेऊन विचारावे वाटते की आपल्याला कुठल्यातरी तिसऱ्याच देशाचा पुळका का येतो आहे सर?? आपण कधी हिमाचल प्रदेशाच्या अंतर्गत भागात हिंडले आहात का? काम/पर्यटना निमित्त? नसाल तर अवश्य फिरा(च) एकदा ही विनंती आहे , तिथे मी ह्या तुमच्या स्वाभिमानी स्वातंत्र्यप्रेमी मित्रमंडळीला जे जे काही "स्वातंत्र्य" "उपभोगताना" पाहिले आहे ते पाहुन मला निव्वळ किळस आली ह्या लोकांची, कारण काय? मी एक हिंदु आहे अन एक भारतीय आहे म्हणून मला किळस आली रोहतांग पास ते कसोल गांजा पिऊन पडलेली जनता बहुतांशी हीच मंडळी असते, ज्या भुमीला आपण प्रेमाने "देवभूमी हिमाचल म्हणतो" तिथे ह्या लोकांनी मांडलेले प्रकार पाहून एखादा वेडा देवळात शी शु करताना दिसला तर जसे होईल तसे मला झाले हे ही नमूद करतो, अन ते स्वतःच्या स्वातंत्र्याच्या किंवा स्वाभिमानाच्या रक्षणात कड़वे आहेत म्हणजे ते काय जगावर उपकार करतायत काय?? स्वातंत्र्यप्रेमी जनतेची किंवा राष्ट्राची खरी ओळख पटवायची कसोटी म्हणजे ते राष्ट्र इतर राष्ट्रांच्या (शत्रु राष्ट्रे नव्हे तर मित्र/तठस्थ राष्ट्रे) स्वातंत्र्याचा किती आदर करते ही होय अन त्या स्केल वर इसरायली हे महाहोपलेसच आहेत हे मी एक धर्माभिमानी अन राष्ट्राभिमानी हिंदु भारतीय म्हणून ठासुन म्हणतो, अधिक जाणून घ्यायचे असले तर "मलाना क्रीम" करा सर्च गूगल वर धन्यवाद बहिर्जी

In reply to by नाईकांचा बहिर्जी

यशोधरा 25/05/2016 - 22:18
हो, हिमाचलात धुडगूस घालतात ही काही मंडळी हे खरेय. हिमाचलात एक कॅफेमध्येही फक्त हे लोक अलाऊड होते आणि भारतीयांना मज्जाव होता जाण्यास. त्याची रीतसर तक्रार हिमालयन क्लबने करुन हा प्रकार बंद पाडला.

In reply to by यशोधरा

आमच्या हॉटेलवाल्याने सांगितले होते हे सुद्धा पुढे तो म्हणाला की, हॉटेल्स जर "reserved for foreign tourist" असती तर काही वाटले नसते पण हॉटेलचे बोर्ड सुद्धा हिब्रू मधे करायला लावणे रिजर्व्ड ओनली फॉर इसरायली टूरिस्ट करायला भाग पाडणे असे धंदे करतात, एका हॉटेल मालकाला विचारले तुम्ही त्यांच्या पैश्याचे का मिंधे होताय? तर हॉटेल वाला म्हणाला साहेब आमच्याकडे असेच चालते हे लोकं जो हॉटेलवाला त्यांना नंगानाच करायला देतो त्याला बक्कळ पैका देतात समजा 2 हॉटेल्स शेजारी शेजारी आहेत अन एक रिजर्व्ड आहे तर तिथे चालणार प्रकार पाहून शेजारच्या नॉर्मल हॉटेल मधे इतर विदेशी ग्रुप्स किंवा भारतीय फॅमिली येत नाहीत मग धंदा बुड़तो नाइलाजाने मग ते हॉटेल पण रिजर्व्ड फॉर इसरायली टूरिस्ट होते अन हिब्रू बोर्ड लागतात अशी गावंच्या गावं कैप्चर करतात ही लोकं वीसा लेप्स झाल्यावर सुद्धा ओवरस्टे करतात असे प्रॉब्लेम तो हॉटेल वाला सांगत होता.

In reply to by यशोधरा

गवि 26/05/2016 - 08:52
काही बाबतीत फरक करुन रशियन टुरिस्ट आणि गोवा याबद्दलही यासम ऐकलंय. उ. गोव्यात काही हाटेलच्या नावापासून मेनूपर्यंत सगळं रश्यन भाषेत पाहिलंय. अर्थात हे अवांतर आहे. पण त्यात अर्थकारण आहेच आणि पैसा मिळतोय तिथे अडाप्टेशन नैसर्गिकच आहे. फक्त त्यांच्यासाठी रिजर्व्ड हे मात्र नसावं. भारतीय टुरिस्टसचं जगात अन्य देशात वागणं पाहिलंय बरंच. जनरल भारतीय प्रवासी लोकांचं वर्तन बेजबाबदार, बेशिस्त , अधाशी इ. असतंच. खूप.

राहिला प्रश्न पॅरानॉईड होण्याचा तर त्यात काहि गैर नाहि, ह्यापेक्षा वाईट अवस्था तर अमेरिकन ऐअरपोर्ट वर असते कोणा भारतिय टिनपाट अभिनेत्याला फक्त त्याच्या नाव-आडनावामुळे ते ६--६ तास प्रश्न विचारुन भंडावुन सोडतात तर कधि कधि ह्याच पॅरानॉईड पणामुळे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहि च्या माजि राष्ट्रप्रमुखांचे जे कि एक महान वैज्ञानिक सुद्धा होते त्यांचे जोडे विमानात येवुन उतरवतात व तपासायला नेतात (साला ह्या प्रकाराचा खुप राग आला होता). पण तस बघायला गेलात तर दे आर जस्ट डुइंग देअर ड्युटि टु सेफगार्ड देअर सिटिझन. आणि इथे कोण कुठला तो रॉबर्ट वड्रा आणि ह्याला "नो फ्रिस्किंग" हे प्रिव्हिलेज मिळायच प्रत्येक भारतिय एअरपोर्ट वर ?

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

Clear your mind sir, अमेरिका ही जगातली सर्वात जुनी लोकशाही आहे अगदी फ्रेंच लोकशाहीच्या सुद्धा अगोदरची, तिची स्थापना ही लिबर्टी इक्वलिटी एंड फ्रटर्निटी ह्या 3 तत्वांवर झाली आहे अन ही तीन तत्वे "यूनिवर्सल" असल्याचे अमेरिकन्स ठासुन सांगत असतात ! इतकेच नव्हे तर त्यांचा "स्वातंत्र्याचा जाहिरनामा" (डिक्लेरेशन ऑफ़ इंडिपेंडेंस) क्लियर म्हणतो
We hold these truths to be self-evident, that all men are created equal, that they are endowed by their Creator with certain unalienable Rights, that among these are Life, Liberty and the pursuit of Happiness.
ह्याच्यातली शब्दरचना लक्षात घ्या तो "ऑल मेन आर क्रिएटेड इक्वल" म्हणतो "ऑल अमेरिकन सिटीजन्स " नाही म्हणत तेव्हा हे जे काही पॅरानॉइया तुम्ही बरोबर ठरवु इच्छिता तो साक्षात् अमेरिकन स्वातंत्र्याच्या मुळ दस्तऐवजानुसार किंवा त्याच्या फॉउंडिंग फादर्स नुसार एक हीन अपराध आहे, त्यात कुठलीही देशसेवा किंवा उदात्त भाव नाही तर फ़क्त कालानुरूप आलेली मगरूरी आहे

गवि 25/05/2016 - 20:24
रॉबर्ट वड्राविषयी केवळ फॅक्ट स्पष्ट असावी म्हणून,... .. एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) या सुरक्षापथकाचे जवान सोबत असले तरच रॉबर्ट वड्रा यांना नो फ्रिस्किंग प्रिव्हिलेज होता. आता तोही काढून घेतलाय असं ऐकलं. अर्थात त्यांना एसपीजी प्रोटेक्शन काय म्हणून ? हा प्रश्नही कोणी उपस्थित करु शकेल. त्याचं उत्तर माहीत नाही.

In reply to by ईश्वरसर्वसाक्षी

अर्धवटराव 25/05/2016 - 22:51
आपल्या सुरक्षा एजन्सीकडे गांधी घराण्यासंबंधीत लोकांच्या जीवाला धोका असण्यासंबंधी काहि रिपोर्ट आला होता. त्यामुळे एस.पी.जी. देण्यात आलं होतं.

तुम्ही ट्रॅक केलेल्या टाइमलाइन ऑफ़ इवेंट्स मधुन किमान एयर ट्रांसपोर्ट सेफ्टी संबंधी मौलिक माहीती मिळाली उत्तम कॉमेंट्स आहेत तुमच्या बाकी एयरक्राफ्ट घातपात/इस्राएल/पर्यटन इत्यादी वाचुन काहीच टोटल लागली नाही मला तरी, शिवाय गवि, जर आपण SPG ची कार्यशैली, ती फ़ोर्स अस्तित्वात का आली , तिचे कायदेशीर अधिष्ठान अन ड्यूटी चार्टर उर्फ़ कार्यसनद पाहिली तर आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात त्यांनी प्रोवाइड केलेल्या सिक्यूरिटी कवर विषयी!
माझ्या मामाचं पत्र हरवलं, आम्हाला नाही सापडलं! लहानपणी आपल्यापैकी अनेकांनी हा खेळ खेळला असणार. पण आज या खेळाची आठवण आली ती कालच्या दुर्दैवी घटनेमुळे. इजिप्त एयरलाइन्सचं पॅरिसहून कैरोला निघालेलं विमान भूमध्य समुद्रात अचानक गायब झालं. ग्रीस एयर ट्रॅफिक कंट्रोलचं म्हणणं आहे की ग्रीसच्या एयरस्पेस मधून केवळ १० मैल दूर गेल्यावर विमानाचा रडारसोबत संपर्क तुटला. हे विमान अदृश्य झाले नसते तर त्या वेळेनंतर अवघ्या काही मिनिटात कैरोला पोहोचणार होते. उड्डाणाच्या सुरुवातीपासून तर ग्रीक एयरस्पेस सोडेपर्यंत कोठेही काहिही संशयास्पद नव्हतं.

मुस्लिम वैयक्तिक कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर?

विद्यार्थी ·

hmangeshrao 26/03/2016 - 09:43
गेल्या वेळेला बाजपेयी बोल्ले होते .... आमच्याकडे पूर्ण बहुमत नाही. आता काय करणार ?

विद्यार्थी 26/03/2016 - 09:48
अहो फक्त बहुमत पुरेसे नाही. ही घटनादुरुस्ती असेल. २/३ बहुमत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात हवे. १९४७ पासून हा कायदा आणण्याचे टाळणारे १९९९ मध्ये साध्या बहुमतात असणाऱ्या वाजपेयी किंवा फक्त लोकसभेत साधे बहुमत असणाऱ्या मोदींना हा कायदा करू देतील असे वाटते का?

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

विद्यार्थी 26/03/2016 - 10:33
चालेल हो, जे काही मला बरोबर वाटते ते मी बोलतो आणि लिहितो. मग मोडी भक्त म्हणा, खान्ग्रेसी चमचा किंवा अजून काही.

सुबोध खरे 26/03/2016 - 09:55
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने (AIMPLB) सर्वोच्च न्यायालयाला सांगितले म्हणजे न्यायालयाने ते ऐकले पाहिजे असे थोडीच आहे. शाहबानो केस मध्ये पण हा खटला ऐकायचा तुम्हाला अधिकारच नाही असे सांगितले होते. (NO JURISDICTION) माझ्या केस मध्ये लष्कराने मुंबई उच्च न्यायालयाला हा खटला ऐकण्याचा तुम्हाला अधिकारच नाही असेही सांगितले होते.(NO JURISDICTION) सर्वोच्च न्यायालयात सर्जन कमांडर सुबोध खरे यांना निवृत्ती दिली तर लष्कराला मनुष्यबळ आणी शिस्तीचा मोठा प्रश्न उभा राहील असेही शपथ पत्रात नमूद करण्यात आले होते. अजमल कसाबने पण मुंबई उच्च आणी सर्वोच्च न्यायालयाला मी पाकिस्तानी नागरिक असल्याने या खटल्याची सुनावणी करण्याचा तुम्हाला अधिकारच नाही असे म्हटले होते. न्यायालय हे सर्व एका कानाने ऐकून दुसर्या कानाने सोडून देते. तुम्ही चिंता करू नका.

In reply to by सुबोध खरे

चेक आणि मेट 26/03/2016 - 10:23
सर्वोच्च न्यायालयात सर्जन कमांडर सुबोध खरे यांना निवृत्ती दिली तर लष्कराला मनुष्यबळ आणी शिस्तीचा मोठा प्रश्न उभा राहील असेही शपथ पत्रात नमूद करण्यात आले होते __/\__

In reply to by सुबोध खरे

विद्यार्थी 26/03/2016 - 10:30
मस्त सकारात्मक दृष्टीकोन आहे आपला सुबोध. पण ज्या पद्धतीच्या घडामोडी जगात चालू आहेत त्याने मन विषण्ण होते आणि आपल्या देशाबद्दलसुद्धा काळजी वाटू लागते. अशा घटना त्याला हातभारच लावतात. पण धाग्यावारील चर्चेत सकारात्मकता आणल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 29/03/2016 - 19:59
A bench of Justices A R Dave and A K Goel said laws dealing with marriage and succession are not part of religion and the Muslim Personal Law has to evolve with the changing times. It said these are not merely a policy matter but relate to protection of fundamental rights of Muslim women guaranteed by the Constitution. "It was pointed out that in spite of Constitutional guarantee, Muslim women are subjected to discrimination. There is no safeguard against arbitrary divorce and second marriage by her husband during currency of the first marriage, resulting in denial of dignity and security to her," the bench said.

तर्राट जोकर 26/03/2016 - 12:55
घटना राबवणे हे सरकारचे काम आहे. न्यायालयाने न्यायालयाचे काम करावे. बाकी उड उड करणारे फार फडफड करु शकत नाहीत. लॉ बोर्ड वाल्यांनी भारतीय कायद्यांतर्गत मिळणारे संरक्षण, सोयीसुविधा सगळ्यांचा त्याग करावा.

In reply to by प्रदीप साळुंखे

तर्राट जोकर 26/03/2016 - 14:10
भाजपेयी लोक असं म्हणण्यासाठी कोणते प्रसंग आणि कारणे निवडतात ते अभ्यासा. उत्तर सापडेल.

In reply to by प्रदीप साळुंखे

तर्राट जोकर 26/03/2016 - 14:47
अजिबात नाही. अशा प्रसंगांवर भाजपा पुढे येणार असेल टिका करायला तर आम्ही एका पायावर तयार आहोत समर्थन करायला. पण बीफ, गौमाता, भारतमाताकिजय, इत्यादी फुटकळ मुद्द्यांवरच हिंदु-मुस्लिम पेटवापेटवी जास्त प्रिय असेल तर काय करायचं? बाकी समान नागरी कायदा आणावाच. फक्त तो मुस्लिमांनी स्विकारायच्या आधी समग्र हिंदू कितपत स्विकारतात हा प्रश्न आहे.

In reply to by गरिब चिमणा

माहितगार 26/03/2016 - 15:38
आजच्या कुठल्याही कायदापद्धतीला पुरुन उरेल अशी कायदापद्धती आहे
मार्मिक बोलता राव तुम्ही, अन्यायय पद्धती राबवणार्‍या सर्वांनाच असे वाटते पण "सर्व जगाने या पद्धतीचा स्विकारच केला पाहीजे" या साठी जगतल्या बहुसंख्यांकाची मान्यतातर नाहीच पण शरीयाचे पालन अल्पसंख्य बहुमतात असलेल्या बहुतांश देशातही होत असेल का याची सांशंकता आहे किंवा कसे.

In reply to by गरिब चिमणा

@शरीया ही आजच्या कुठल्याही कायदापद्धतीला पुरुन उरेल अशी कायदापद्धती आहे,सर्व जगाने या पद्धतीचा स्विकारच केला पाहीजे. >>> घ्या ! जीवन्त दहशतवाद!

In reply to by गरिब चिमणा

सुबोध खरे 26/03/2016 - 18:51
अगदी अगदी आपण इस्लाम स्वीकारावा म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलीलाही शरिया लागू होईलच मग पाहूया आपले मत काय आहे ते? शरीया आणि त्याचा अर्थ लावणारे मौलवी आणि त्यांची धार्मिक पाठशाळा The leading Islamic seminary Darul Uloom Deoband आणि All India Muslim Personal Law Board ज्याबद्दल इथे चर्चा चालू आहे त्यांचीहि मते खाली दिलेल्या दोन केसेस मध्ये वाचून घ्या म्हणजे आपल्या हि ध्यानात येईल पूर्व कुठे आहे आणि पश्चिम कुठे आहे. https://en.wikipedia.org/wiki/Imrana_rape_case https://en.wikipedia.org/wiki/Mohd._Ahmed_Khan_v._Shah_Bano_Begum

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 26/03/2016 - 18:52
प्रश्न एवढाच आहे कि तुम्हाला आधुनिक भारत हवा आहे कि सहाव्या शतकातील मागासलेला आणि वैचारिक रित्या दरिद्री

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 26/03/2016 - 19:05
इम्रानच्या सासर्याला शिक्षा झाली कारण सुदैवाने भारतीय दंड विधान संहिता( क्रिमिनल प्रोसिजर कोड) आणि फौजदारी गुन्हा मुसलमानांनाहि लागू होतो. नागरी कायदा मुसलमानांचा वेगळा आहे. अन्यथा २८ वर्षाची बिचारी इम्राना आपल्या पाच मुलांना सोडून ६९ वर्षाच्या सासर्याबरोबर अल्लाची इच्छा म्हणून सुखाने संसार करीत बसली असती. मुसलमान वैयक्तिक कायदा मंडळाचे दुटप्पी वर्तन स्पष्ट आहे कि त्यांना समान फौजदारी कायदा हवा आहे पण समान नागरी कायदा नको आहे. कारण शरिया प्रमाणे चोरी केली तर हात तोडण्याची शिक्षा आहे आणि व्याजाने पैसे दिले तर दोन वर्षे तुरुंगवास कि अशीच काही तरी शिक्षा आहे. खोटे बोलले तर जीभ कापण्याची शिक्षा आहे. बलात्कार सिद्ध केल्यावर शरीया प्रमाणे दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे. पण बलात्कार सिद्ध झाला नाही ( तो होतच नाही कारण त्याचे पाच साक्षीदार आणायला लागतात) तर त्या स्त्रीला १०० फटक्यांची शिक्षा आहे. त्यामुळे कोणतीही स्त्री बलात्कार झाला तरीही गप्प राहणे पसंत करते. समान नागरी कायद्याप्रमाणे एकच लग्न करता येईल. तीनदा तलाक म्हणून बायकोला फक्त मेहर ची रक्कम देऊन फुटवता येणार नाही इ.म्हणून समान नागरी कायदा नको पण समान फौजदारी कायदा हवा. हि केवळ हरामखोरी आहे पण एकगठ्ठा मते आणि त्यासाठी राजकीय पक्ष त्यांच्या पुढे लोटांगण घालायला तयार आहेतच.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 26/03/2016 - 19:18
स्त्रियांनी न्यायाधीश बनू नये ते शरीयाच्या विरोधी आहे याचा हा फतवा. http://www.deccanherald.com/content/86630/now-darul-uloom-fatwa-against.html पुरुषांनी बँकेत किंवा विमा क्षेत्रात काम करू नये ते शरीयाच्या विरोधी आहे याचा हा फतवा. http://indiatoday.intoday.in/story/Now+a+fatwa+on+men+working+in+banks/1/97262.html

In reply to by सुबोध खरे

विद्यार्थी 26/03/2016 - 21:00
कोणीतरी म्हटले आहे "You cannot reform Islam without offending Muslims". या विषयांवर चर्चा होणे फारच गरजेचे आहे. चांगले, मग ते इतर धर्मांतील असेल तरी स्वीकारणे आणि वाईट, मग ते आपल्या धर्मातील असेल तरी सोडून देणे हाच उपाय असायला हवा. हिंदू / सनातन धर्मावर, त्यातील चुकीच्या चाली-रिती आणि रूढींवर टीका करण्याची परंपरा शेकडो वर्ष जुनी आहे. ज्ञानेश्वरांनी अशी टीका केली (he offended then orthodox Hindus) त्याचा त्यांना त्रासही झाला. पण अशी टीका झाल्यामुळेच हिंदू हा एक पुरोगामी धर्म बनला.

In reply to by विद्यार्थी

अत्रे 26/03/2016 - 22:56
ज्ञानेश्वरांनी अशी टीका केली (he offended then orthodox Hindus) त्याचा त्यांना त्रासही झाला.
याचे कुठे संदर्भ मिळतील का? काय त्रास झाला त्यांना टिकेबद्दल. त्यांच्या वडिलांना त्रास झाला होता एवढेच माहिती आहे.

In reply to by अत्रे

विद्यार्थी 26/03/2016 - 23:40
अहो अत्रे, ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी तर देहांत प्रायश्चित्त घेतले होते, खरा त्रास तर या कोवळ्या भावाडांनाच झाला. त्यांच्या मुंजी करण्यास नकार देण्यात आला. पैठणच्या ब्रह्मवृंदाला प्रतिप्रश्न केले म्हणून ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांवर बहिष्कार घातला होता समाजाने.

In reply to by सुबोध खरे

गरिब चिमणा 26/03/2016 - 19:03
अगदी अगदी आपण इस्लाम स्वीकारावा म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलीलाही शरिया लागू होईलच मग पाहूया आपले मत काय आहे ते? शरीया आणि त्याचा अर्थ लावणारे मौलवी आणि त्यांची धार्मिक पाठशाळा The leading Islamic seminary Darul Uloom Deoband आणि All India Muslim Personal Law Board ज्याबद्दल इथे चर्चा चालू आहे त्यांचीहि मते खाली दिलेल्या दोन केसेस मध्ये वाचून घ्या म्हणजे आपल्या हि ध्यानात येईल पूर्व कुठे आहे आणि पश्चिम कुठे आहे.
व्यक्तीगत बोलायचे काही कारण नाही,मी तुमच्या बायको अथवा मुलीचा उल्लेख केलेला नाही.

In reply to by गरिब चिमणा

सुबोध खरे 26/03/2016 - 19:07
सर्व जगाने या पद्धतीचा स्विकार"च" केला पाहीजे. हे तुमचेच वाक्य आहे ना ?मग या जगात तुम्ही नाही का? लगेच मिरच्या झोंबल्या का? लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.

In reply to by सुबोध खरे

प्रणवजोशी 27/03/2016 - 06:59
कुठल्याही देशाचा कायदा हा नेहमीच धर्मापेक्षा मोठा हवा.आपल्या देशातील धार्मिक कायद्याचे सार काढुन सर्व धर्मातील चांगले कायदे एकत्र करुन समान नागरी कायदा करायला हवा.

In reply to by प्रणवजोशी

माहितगार 29/03/2016 - 15:09
सर्व धर्मातील चांगले कायदे एकत्र करुन समान नागरी कायदा करायला हवा.
जवळपास सहमत पण जरा आणखी इनक्लुझीव करण्यासाठी "सर्व धर्म अथवा धर्मेतर तत्वज्ञाने जसे की समाजशास्त्रे, तसेच जिवन पद्धती मधील रचनात्मक आणि चांगल्या गोष्टी एकत्र करुन सुयोग्य परंपरांचे वैविध्यही जपता येईल असा सर्वसमावेशक समान नागरी कायदा करावयास हवा" असा विस्तार केला आहे कदाचित यातही अद्याप सुधारणेस वाव असावा. पण विचार आणि मांडणीतील खुलेपणासाठी आपल्याला आमचा +१

In reply to by गरिब चिमणा

भंकस बाबा 26/03/2016 - 18:59
कस्स कस्स ते सांगा भाऊ आम्हाला, लई आतुर झालो आम्ही, ह्याच अनुषंगाने कसाबला डोळे काढून व् हातपाय तोडून मारायला पाहिजे होते, पण कोणी मौलवी आला नाही वो असे सांगायला. आता मुस्लिम धर्मावर टिका म्हणजे ईशनिंदा आणि दुसऱ्या धर्माचे वाभाडे म्हंजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य! रच्याकने दारु इस्लाममधे हराम हाय ना वो, मग ती घेउनच प्रतिसाद का टाकता तुम्ही?

In reply to by श्रीगुरुजी

नाखु 29/03/2016 - 14:40
हुच्च प्रतिसादातील
पुरुन उरेल
या शब्दाला कसली धार्मीक बैठक आहे हे अधोरेखीत झाले. आणि मिपावर सहिष्णुता अपरंपार आहे (फिरून जन्मेन मी फेम) याचा अनुभव आला. जय मिपा,जय मिपाकर्,जय उदारमतवादी,जय उधारमतवादी. यांची कुंडली थेट तीन पाच सात वर आहे.

In reply to by टवाळ कार्टा

माहितगार 26/03/2016 - 15:47
नै हो, पुसाया फकस्त कागद दिला तर वनस्पतींना हकनाक नुस्कान आणि डिहायड्रेशनपण थांबत नाय. समाजशास्त्राचा, कायदा प्रणालींच्या विकासाचा, कायद्याचा आणि घटनेचा अभ्यास आणि सगळ्यात महत्वाचे सर्वसामान्यांबद्दल मनातून खरी कळकळ असेल तर अशी वेळ येत नै.

भाऊंचे भाऊ 27/03/2016 - 10:53
मिपा संपादक , मालक अथवा सल्लागार मंडळाचे निर्णय पटत नसतील तर त्याविरोधात मी न्यायालयात जाऊ शकतो काय ? की तिथे मिपाकडून अनाहिताकडून /न्यायालयाला नो जुरिस्डेक्सन सुनावले जाईल ? कारण मिपाधर्माची तत्वप्रणाली स्वतंत्र आहे ? हे मी कायदेशीर बाब म्हणून गाम्भिर्याने विचारत आह जान्खोरान्नी प्रकाश टाकावा

In reply to by भाऊंचे भाऊ

कंजूस 27/03/2016 - 12:10
दिवाणी खटला. १) सेवा देणारा / विकणारा आणि एक ग्राहक या चौकटीत संस्थळ आणि त्याचे वाचक या चौकटीत बसतात का हा मुद्दा विचारात घ्यावा लागेल. २) नावनोंदणीत " मला सर्व नियम मान्य आहेत" हे स्विकारून सभासद होताना कोणते नियम संस्थळाने एकतर्फी तुमच्यावर लादले आहेत असं वाटतंय त्याची कारणं द्यावी लागतील. ३) कोणत्या विधानाने तुमची दिशाभूल केली आहे अथवा प्रथमदर्शी तसा करण्याचा हेतू होता ते स्पष्ट करावं लागेल. ४) काही स्पर्धावगैरेत तुम्ही भाग घेण्यासाठी विशेष श्रम व पैसा खर्च करावा लागला आणि त्याचे चिज झाले नाही असे का वाटले अथवा नुकसान होण्यकस संस्थळ कसे जबाबदार ठरते वगैरे. ५) पक्षपातीपणा झाला असा समज होण्यास कारण झाल्यास त्यातून तुमचे नक्की किती आर्थिक अथवा मानसिक त्रास झाला आणि त्याला ते कसे जबाबदार धरावे हे मांडावे लागेल. ६) लॅागिन झालेले नसतानाही त्यातील सभासद त्रास देत असतील तर पोलिस तक्रार हाच मार्ग असतो कारण ती फौजदारी हस्तक्षेप घटना ठरते. -हे मी सामान्य वाचनातून मिळवलेल्या माहितीच्या आधारावर उत्तर दिलंय.वकील अथवा सल्लागार नाहीच॥चर्चा होईलच.

In reply to by सुबोध खरे

भाऊंचे भाऊ 27/03/2016 - 18:27
मला वाटते की मला झालेला त्रास हां परिस्थितिजन्य असल्याने घडलेली घटना / परिस्थितीऐकू न घेता बहुदा असे होणार नाही ?

hmangeshrao 26/03/2016 - 09:43
गेल्या वेळेला बाजपेयी बोल्ले होते .... आमच्याकडे पूर्ण बहुमत नाही. आता काय करणार ?

विद्यार्थी 26/03/2016 - 09:48
अहो फक्त बहुमत पुरेसे नाही. ही घटनादुरुस्ती असेल. २/३ बहुमत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात हवे. १९४७ पासून हा कायदा आणण्याचे टाळणारे १९९९ मध्ये साध्या बहुमतात असणाऱ्या वाजपेयी किंवा फक्त लोकसभेत साधे बहुमत असणाऱ्या मोदींना हा कायदा करू देतील असे वाटते का?

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

विद्यार्थी 26/03/2016 - 10:33
चालेल हो, जे काही मला बरोबर वाटते ते मी बोलतो आणि लिहितो. मग मोडी भक्त म्हणा, खान्ग्रेसी चमचा किंवा अजून काही.

सुबोध खरे 26/03/2016 - 09:55
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने (AIMPLB) सर्वोच्च न्यायालयाला सांगितले म्हणजे न्यायालयाने ते ऐकले पाहिजे असे थोडीच आहे. शाहबानो केस मध्ये पण हा खटला ऐकायचा तुम्हाला अधिकारच नाही असे सांगितले होते. (NO JURISDICTION) माझ्या केस मध्ये लष्कराने मुंबई उच्च न्यायालयाला हा खटला ऐकण्याचा तुम्हाला अधिकारच नाही असेही सांगितले होते.(NO JURISDICTION) सर्वोच्च न्यायालयात सर्जन कमांडर सुबोध खरे यांना निवृत्ती दिली तर लष्कराला मनुष्यबळ आणी शिस्तीचा मोठा प्रश्न उभा राहील असेही शपथ पत्रात नमूद करण्यात आले होते. अजमल कसाबने पण मुंबई उच्च आणी सर्वोच्च न्यायालयाला मी पाकिस्तानी नागरिक असल्याने या खटल्याची सुनावणी करण्याचा तुम्हाला अधिकारच नाही असे म्हटले होते. न्यायालय हे सर्व एका कानाने ऐकून दुसर्या कानाने सोडून देते. तुम्ही चिंता करू नका.

In reply to by सुबोध खरे

चेक आणि मेट 26/03/2016 - 10:23
सर्वोच्च न्यायालयात सर्जन कमांडर सुबोध खरे यांना निवृत्ती दिली तर लष्कराला मनुष्यबळ आणी शिस्तीचा मोठा प्रश्न उभा राहील असेही शपथ पत्रात नमूद करण्यात आले होते __/\__

In reply to by सुबोध खरे

विद्यार्थी 26/03/2016 - 10:30
मस्त सकारात्मक दृष्टीकोन आहे आपला सुबोध. पण ज्या पद्धतीच्या घडामोडी जगात चालू आहेत त्याने मन विषण्ण होते आणि आपल्या देशाबद्दलसुद्धा काळजी वाटू लागते. अशा घटना त्याला हातभारच लावतात. पण धाग्यावारील चर्चेत सकारात्मकता आणल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 29/03/2016 - 19:59
A bench of Justices A R Dave and A K Goel said laws dealing with marriage and succession are not part of religion and the Muslim Personal Law has to evolve with the changing times. It said these are not merely a policy matter but relate to protection of fundamental rights of Muslim women guaranteed by the Constitution. "It was pointed out that in spite of Constitutional guarantee, Muslim women are subjected to discrimination. There is no safeguard against arbitrary divorce and second marriage by her husband during currency of the first marriage, resulting in denial of dignity and security to her," the bench said.

तर्राट जोकर 26/03/2016 - 12:55
घटना राबवणे हे सरकारचे काम आहे. न्यायालयाने न्यायालयाचे काम करावे. बाकी उड उड करणारे फार फडफड करु शकत नाहीत. लॉ बोर्ड वाल्यांनी भारतीय कायद्यांतर्गत मिळणारे संरक्षण, सोयीसुविधा सगळ्यांचा त्याग करावा.

In reply to by प्रदीप साळुंखे

तर्राट जोकर 26/03/2016 - 14:10
भाजपेयी लोक असं म्हणण्यासाठी कोणते प्रसंग आणि कारणे निवडतात ते अभ्यासा. उत्तर सापडेल.

In reply to by प्रदीप साळुंखे

तर्राट जोकर 26/03/2016 - 14:47
अजिबात नाही. अशा प्रसंगांवर भाजपा पुढे येणार असेल टिका करायला तर आम्ही एका पायावर तयार आहोत समर्थन करायला. पण बीफ, गौमाता, भारतमाताकिजय, इत्यादी फुटकळ मुद्द्यांवरच हिंदु-मुस्लिम पेटवापेटवी जास्त प्रिय असेल तर काय करायचं? बाकी समान नागरी कायदा आणावाच. फक्त तो मुस्लिमांनी स्विकारायच्या आधी समग्र हिंदू कितपत स्विकारतात हा प्रश्न आहे.

In reply to by गरिब चिमणा

माहितगार 26/03/2016 - 15:38
आजच्या कुठल्याही कायदापद्धतीला पुरुन उरेल अशी कायदापद्धती आहे
मार्मिक बोलता राव तुम्ही, अन्यायय पद्धती राबवणार्‍या सर्वांनाच असे वाटते पण "सर्व जगाने या पद्धतीचा स्विकारच केला पाहीजे" या साठी जगतल्या बहुसंख्यांकाची मान्यतातर नाहीच पण शरीयाचे पालन अल्पसंख्य बहुमतात असलेल्या बहुतांश देशातही होत असेल का याची सांशंकता आहे किंवा कसे.

In reply to by गरिब चिमणा

@शरीया ही आजच्या कुठल्याही कायदापद्धतीला पुरुन उरेल अशी कायदापद्धती आहे,सर्व जगाने या पद्धतीचा स्विकारच केला पाहीजे. >>> घ्या ! जीवन्त दहशतवाद!

In reply to by गरिब चिमणा

सुबोध खरे 26/03/2016 - 18:51
अगदी अगदी आपण इस्लाम स्वीकारावा म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलीलाही शरिया लागू होईलच मग पाहूया आपले मत काय आहे ते? शरीया आणि त्याचा अर्थ लावणारे मौलवी आणि त्यांची धार्मिक पाठशाळा The leading Islamic seminary Darul Uloom Deoband आणि All India Muslim Personal Law Board ज्याबद्दल इथे चर्चा चालू आहे त्यांचीहि मते खाली दिलेल्या दोन केसेस मध्ये वाचून घ्या म्हणजे आपल्या हि ध्यानात येईल पूर्व कुठे आहे आणि पश्चिम कुठे आहे. https://en.wikipedia.org/wiki/Imrana_rape_case https://en.wikipedia.org/wiki/Mohd._Ahmed_Khan_v._Shah_Bano_Begum

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 26/03/2016 - 18:52
प्रश्न एवढाच आहे कि तुम्हाला आधुनिक भारत हवा आहे कि सहाव्या शतकातील मागासलेला आणि वैचारिक रित्या दरिद्री

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 26/03/2016 - 19:05
इम्रानच्या सासर्याला शिक्षा झाली कारण सुदैवाने भारतीय दंड विधान संहिता( क्रिमिनल प्रोसिजर कोड) आणि फौजदारी गुन्हा मुसलमानांनाहि लागू होतो. नागरी कायदा मुसलमानांचा वेगळा आहे. अन्यथा २८ वर्षाची बिचारी इम्राना आपल्या पाच मुलांना सोडून ६९ वर्षाच्या सासर्याबरोबर अल्लाची इच्छा म्हणून सुखाने संसार करीत बसली असती. मुसलमान वैयक्तिक कायदा मंडळाचे दुटप्पी वर्तन स्पष्ट आहे कि त्यांना समान फौजदारी कायदा हवा आहे पण समान नागरी कायदा नको आहे. कारण शरिया प्रमाणे चोरी केली तर हात तोडण्याची शिक्षा आहे आणि व्याजाने पैसे दिले तर दोन वर्षे तुरुंगवास कि अशीच काही तरी शिक्षा आहे. खोटे बोलले तर जीभ कापण्याची शिक्षा आहे. बलात्कार सिद्ध केल्यावर शरीया प्रमाणे दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे. पण बलात्कार सिद्ध झाला नाही ( तो होतच नाही कारण त्याचे पाच साक्षीदार आणायला लागतात) तर त्या स्त्रीला १०० फटक्यांची शिक्षा आहे. त्यामुळे कोणतीही स्त्री बलात्कार झाला तरीही गप्प राहणे पसंत करते. समान नागरी कायद्याप्रमाणे एकच लग्न करता येईल. तीनदा तलाक म्हणून बायकोला फक्त मेहर ची रक्कम देऊन फुटवता येणार नाही इ.म्हणून समान नागरी कायदा नको पण समान फौजदारी कायदा हवा. हि केवळ हरामखोरी आहे पण एकगठ्ठा मते आणि त्यासाठी राजकीय पक्ष त्यांच्या पुढे लोटांगण घालायला तयार आहेतच.

In reply to by सुबोध खरे

सुबोध खरे 26/03/2016 - 19:18
स्त्रियांनी न्यायाधीश बनू नये ते शरीयाच्या विरोधी आहे याचा हा फतवा. http://www.deccanherald.com/content/86630/now-darul-uloom-fatwa-against.html पुरुषांनी बँकेत किंवा विमा क्षेत्रात काम करू नये ते शरीयाच्या विरोधी आहे याचा हा फतवा. http://indiatoday.intoday.in/story/Now+a+fatwa+on+men+working+in+banks/1/97262.html

In reply to by सुबोध खरे

विद्यार्थी 26/03/2016 - 21:00
कोणीतरी म्हटले आहे "You cannot reform Islam without offending Muslims". या विषयांवर चर्चा होणे फारच गरजेचे आहे. चांगले, मग ते इतर धर्मांतील असेल तरी स्वीकारणे आणि वाईट, मग ते आपल्या धर्मातील असेल तरी सोडून देणे हाच उपाय असायला हवा. हिंदू / सनातन धर्मावर, त्यातील चुकीच्या चाली-रिती आणि रूढींवर टीका करण्याची परंपरा शेकडो वर्ष जुनी आहे. ज्ञानेश्वरांनी अशी टीका केली (he offended then orthodox Hindus) त्याचा त्यांना त्रासही झाला. पण अशी टीका झाल्यामुळेच हिंदू हा एक पुरोगामी धर्म बनला.

In reply to by विद्यार्थी

अत्रे 26/03/2016 - 22:56
ज्ञानेश्वरांनी अशी टीका केली (he offended then orthodox Hindus) त्याचा त्यांना त्रासही झाला.
याचे कुठे संदर्भ मिळतील का? काय त्रास झाला त्यांना टिकेबद्दल. त्यांच्या वडिलांना त्रास झाला होता एवढेच माहिती आहे.

In reply to by अत्रे

विद्यार्थी 26/03/2016 - 23:40
अहो अत्रे, ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी तर देहांत प्रायश्चित्त घेतले होते, खरा त्रास तर या कोवळ्या भावाडांनाच झाला. त्यांच्या मुंजी करण्यास नकार देण्यात आला. पैठणच्या ब्रह्मवृंदाला प्रतिप्रश्न केले म्हणून ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांवर बहिष्कार घातला होता समाजाने.

In reply to by सुबोध खरे

गरिब चिमणा 26/03/2016 - 19:03
अगदी अगदी आपण इस्लाम स्वीकारावा म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलीलाही शरिया लागू होईलच मग पाहूया आपले मत काय आहे ते? शरीया आणि त्याचा अर्थ लावणारे मौलवी आणि त्यांची धार्मिक पाठशाळा The leading Islamic seminary Darul Uloom Deoband आणि All India Muslim Personal Law Board ज्याबद्दल इथे चर्चा चालू आहे त्यांचीहि मते खाली दिलेल्या दोन केसेस मध्ये वाचून घ्या म्हणजे आपल्या हि ध्यानात येईल पूर्व कुठे आहे आणि पश्चिम कुठे आहे.
व्यक्तीगत बोलायचे काही कारण नाही,मी तुमच्या बायको अथवा मुलीचा उल्लेख केलेला नाही.

In reply to by गरिब चिमणा

सुबोध खरे 26/03/2016 - 19:07
सर्व जगाने या पद्धतीचा स्विकार"च" केला पाहीजे. हे तुमचेच वाक्य आहे ना ?मग या जगात तुम्ही नाही का? लगेच मिरच्या झोंबल्या का? लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.

In reply to by सुबोध खरे

प्रणवजोशी 27/03/2016 - 06:59
कुठल्याही देशाचा कायदा हा नेहमीच धर्मापेक्षा मोठा हवा.आपल्या देशातील धार्मिक कायद्याचे सार काढुन सर्व धर्मातील चांगले कायदे एकत्र करुन समान नागरी कायदा करायला हवा.

In reply to by प्रणवजोशी

माहितगार 29/03/2016 - 15:09
सर्व धर्मातील चांगले कायदे एकत्र करुन समान नागरी कायदा करायला हवा.
जवळपास सहमत पण जरा आणखी इनक्लुझीव करण्यासाठी "सर्व धर्म अथवा धर्मेतर तत्वज्ञाने जसे की समाजशास्त्रे, तसेच जिवन पद्धती मधील रचनात्मक आणि चांगल्या गोष्टी एकत्र करुन सुयोग्य परंपरांचे वैविध्यही जपता येईल असा सर्वसमावेशक समान नागरी कायदा करावयास हवा" असा विस्तार केला आहे कदाचित यातही अद्याप सुधारणेस वाव असावा. पण विचार आणि मांडणीतील खुलेपणासाठी आपल्याला आमचा +१

In reply to by गरिब चिमणा

भंकस बाबा 26/03/2016 - 18:59
कस्स कस्स ते सांगा भाऊ आम्हाला, लई आतुर झालो आम्ही, ह्याच अनुषंगाने कसाबला डोळे काढून व् हातपाय तोडून मारायला पाहिजे होते, पण कोणी मौलवी आला नाही वो असे सांगायला. आता मुस्लिम धर्मावर टिका म्हणजे ईशनिंदा आणि दुसऱ्या धर्माचे वाभाडे म्हंजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य! रच्याकने दारु इस्लाममधे हराम हाय ना वो, मग ती घेउनच प्रतिसाद का टाकता तुम्ही?

In reply to by श्रीगुरुजी

नाखु 29/03/2016 - 14:40
हुच्च प्रतिसादातील
पुरुन उरेल
या शब्दाला कसली धार्मीक बैठक आहे हे अधोरेखीत झाले. आणि मिपावर सहिष्णुता अपरंपार आहे (फिरून जन्मेन मी फेम) याचा अनुभव आला. जय मिपा,जय मिपाकर्,जय उदारमतवादी,जय उधारमतवादी. यांची कुंडली थेट तीन पाच सात वर आहे.

In reply to by टवाळ कार्टा

माहितगार 26/03/2016 - 15:47
नै हो, पुसाया फकस्त कागद दिला तर वनस्पतींना हकनाक नुस्कान आणि डिहायड्रेशनपण थांबत नाय. समाजशास्त्राचा, कायदा प्रणालींच्या विकासाचा, कायद्याचा आणि घटनेचा अभ्यास आणि सगळ्यात महत्वाचे सर्वसामान्यांबद्दल मनातून खरी कळकळ असेल तर अशी वेळ येत नै.

भाऊंचे भाऊ 27/03/2016 - 10:53
मिपा संपादक , मालक अथवा सल्लागार मंडळाचे निर्णय पटत नसतील तर त्याविरोधात मी न्यायालयात जाऊ शकतो काय ? की तिथे मिपाकडून अनाहिताकडून /न्यायालयाला नो जुरिस्डेक्सन सुनावले जाईल ? कारण मिपाधर्माची तत्वप्रणाली स्वतंत्र आहे ? हे मी कायदेशीर बाब म्हणून गाम्भिर्याने विचारत आह जान्खोरान्नी प्रकाश टाकावा

In reply to by भाऊंचे भाऊ

कंजूस 27/03/2016 - 12:10
दिवाणी खटला. १) सेवा देणारा / विकणारा आणि एक ग्राहक या चौकटीत संस्थळ आणि त्याचे वाचक या चौकटीत बसतात का हा मुद्दा विचारात घ्यावा लागेल. २) नावनोंदणीत " मला सर्व नियम मान्य आहेत" हे स्विकारून सभासद होताना कोणते नियम संस्थळाने एकतर्फी तुमच्यावर लादले आहेत असं वाटतंय त्याची कारणं द्यावी लागतील. ३) कोणत्या विधानाने तुमची दिशाभूल केली आहे अथवा प्रथमदर्शी तसा करण्याचा हेतू होता ते स्पष्ट करावं लागेल. ४) काही स्पर्धावगैरेत तुम्ही भाग घेण्यासाठी विशेष श्रम व पैसा खर्च करावा लागला आणि त्याचे चिज झाले नाही असे का वाटले अथवा नुकसान होण्यकस संस्थळ कसे जबाबदार ठरते वगैरे. ५) पक्षपातीपणा झाला असा समज होण्यास कारण झाल्यास त्यातून तुमचे नक्की किती आर्थिक अथवा मानसिक त्रास झाला आणि त्याला ते कसे जबाबदार धरावे हे मांडावे लागेल. ६) लॅागिन झालेले नसतानाही त्यातील सभासद त्रास देत असतील तर पोलिस तक्रार हाच मार्ग असतो कारण ती फौजदारी हस्तक्षेप घटना ठरते. -हे मी सामान्य वाचनातून मिळवलेल्या माहितीच्या आधारावर उत्तर दिलंय.वकील अथवा सल्लागार नाहीच॥चर्चा होईलच.

In reply to by सुबोध खरे

भाऊंचे भाऊ 27/03/2016 - 18:27
मला वाटते की मला झालेला त्रास हां परिस्थितिजन्य असल्याने घडलेली घटना / परिस्थितीऐकू न घेता बहुदा असे होणार नाही ?
काल एक बातमी माझ्या वाचनात आली. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने (AIMPLB) सर्वोच्च न्यायालयाला सांगितले (सुनावले) की मुस्लिम वैयक्तिक कायदा सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये येत नाही. हा कायदा कुराण आणि शरियावर आधारित असून सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही. हा दावा इसीस (ISIS) करत असणाऱ्या दाव्यांशी मेळ खातो असे मला वाटते. इसीसच्या म्हणण्यानुसार माणसाला कायदे करण्याचा हक्कच नाही.

~*~*~*~ साप ~*~*~*~

नाव आडनाव ·

In reply to by तर्राट जोकर

नाव आडनाव 06/03/2016 - 11:42
:) सोसायटीत सापांची चर्चा सुरू होऊन दोन-तीन दिवस झाले होते. एक दिवस हापिसातून घरी येतांना एक लै लै मोठ्या साहेबांच्या आईंनी (ललमोसाआ) मला थांबवलं. त्यांचं आणि माझं संभाषण - ललमोसाआ - "बहुत साप हो गये है. प्रसांतभैया कुछ करो". मी - (एकतर मी भैया नाही. मराठी माणूस आहे. आणि साप काय मी पाळून सोसायटीत सोडतो काय. कुछ करो म्हणजे?) आंटी बाजूवाले प्लॉट का काम चालू है. वो लोग खुदाई करते है तो अपने सोसायटीमे साप आते है. ललमोसाआ - बेटा (लक्षात घ्या - आधी भैया होतो) प्लॉट के मालिक को जाके कह दो बना ले अपना बिल्डिंग जल्दी से. मी - (बाजूचा प्लॉट ३/४ एकरचा आहे. किंमत कमीत कमी ४०-५० करोड असणार. माझ्यासारख्या दळभद्री माणसाने प्लॉट मालकाला असे सल्ले दिले तर तो नक्की मला घडी करून परत पाठवणार). आंटी ऐसा नही कर सकते. साप वो प्लॉटसे निकलके कंपाऊंड वॉल मे कुछ बिल है, उन बिलोमे छिप जाते है. ललमोसाआ - साप बिलोंसे ऐसेही बाहर नही निकलते. उसके लिए बीन बजानी पडती है. मी - (मी माझी अ‍ॅक्टिव्हा घेऊन गारूडी शोधत फिरतोय असं इमॅजिन केलं. आणि एखादा गारूडी नाही मिळाला / तो यायला तयार नसला तर मीच त्याची पुंगी दीड दोन तासाच्या भाड्याने आणून कंपाऊंड वॉलच्या बाजूला बिळं शोधून वाजवत बसलोय असं इमॅजिन केलं) :) सापांना काही उपाय नसतो हे माहित होतं. माझ्या गावाकडे साप दिसला तर लोक तो घरापासून लांब असला तर / घरा जवळ असेल आणि निघून जात असेल तर काहीच करत नाहीत. घरात घुसला तर मारावा लागतो. त्यात सप्टेंबर / ऑक्टोबर हा सापांचा मेटिंग पिरिएड असल्यामुळे पण ते बिळांतून बाहेर आले अशी एक शक्यता होती. पण लोकांना काय सांगणार. कोणीही भेटलं की तोच विषय असायचा. पार वैताग आणला होता पब्लिकने. इमेल मधे तोच विषय. मी कायप्पा वर नाही, पण कायप्पा वर पण तेच. शेवटी एकाने सांगितलं की रिपेलंट म्हणून थायमेट टाकून बघू. तसं केलं आणि नंतर सापाने काही दर्शन दिले नाही. सुटलो एकदाचा :)

In reply to by नाव आडनाव

:-D लोल. एक उपाय: (खरे खोटे देव जाणे) तुळशीचे रोपं लावा सगळीकडे . तुळशीच्या झाडामुळे साप येत नाही असे म्हणतात . जसे बाड, मेहंदीचे कुंपण करतात तसे कुंपण करावे लागेल मात्र . (फायदा झाला तर ठीक नाहीतर फुकट अॉक्सिजन तरी मिळेल)

जेपी 06/03/2016 - 10:21
मुंगुस पाळा.दुहेरी फायदा होईल. १) सापांपासुन सुटका.. २) मुंगुसाचे तोंड सकाळी पाहणे लाभदायक असते, असे समजतात,त्यासाठी शुल्क आकारा,मुंगसाच्या खाण्यापिण्याचा खर्च निघेल.

एस 06/03/2016 - 12:07
आजकाल संस्थळांना डुआयडींनी जसे छळलेय तसे तुमच्या सोसायटीला सापांनी छळलेय असे दिसते. एक काम करा, 'ही आमची श्रीदेवी, हिच्यावर आमचा भारी जीव!' असे कॅप्शन असलेली 'नगीना', 'निगाहें' इ. चित्रपटातली पोष्टरे तुमच्या सोसायटीच्या कंपाउंड वॉलच्या बाहेरून चिकटवा. सगळे सर्पपुरूष तिथे डुलत बसतील आणि सगळ्या सर्पिणबाया त्यांच्या नावाने धूसफूस करतील. तुमची सोसायटी मोकळी!

सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड लावा "सापांना सोसायटी मध्ये येण्यास सक्त मनाई आहे. बेकायदेशीर घुसखोरी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल." तरी देखील साप आले तर सुशिक्षीत सापांना नोटीसा बजावा व अशिक्षीत सापां करता एका प्रौढ शिक्षण वर्ग सुरु करा. सापांची नसबंदी करुन घ्या त्यामुळे सापांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल व भविष्यातला त्रास कमी होण्यास मदत होईल. सापांच्या बिळात ए.सी, आणि झी च्या कनेक्क्ष्न सकट टीव्ही बसवुन द्या म्हणजे सर्पिणी बाहेर पडायच्या कमी होतील. सापांसाठि एखादा स्मोकिंग झोन तयार करुन द्या म्हणजे ते इकडे तिकडे फिरत बसणार नाहीत. सोसायटी मध्ये एक तक्षकयाग करुन घ्या. व त्याला सर्व सापांना बोलवा. साप दिसला कि त्याच्या मागे "सापड्या सापड्या" असे चिडवत फिरा. म्हणजे ते चिडुन येईनासे होतील. नाग असेल तर काय चिडवायचे ते तुम्ही ठरवा. नाग पंचमिला सर्पिणिंसाठि हळदी कुंकु व सापांसाठि कोकटेल पार्टीचे आयोजन करा. सापांच्या मुलांना जे एन यु मध्ये दाखला मिळवुन द्या. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अभ्या.. 06/03/2016 - 14:16
पैजारमाउली काहीतरी 'शेष' ठेवा इतरांसाठी. ;) . लास्टचा नागकिडस साठी जेएनयु म्हणजे जेनुइन नाग युनिवर्सिटी का? चांगलेय चांगलेय.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सूड 07/03/2016 - 18:48
बिळाबाहेर पडताना हेल्मेट घालून बाहेर पडायची सक्ती करा. त्यातही सर्पिणींचा हेल्मेट सोन्याचाच असला पाहीजे असं म्हणा. म्हणजे एकमेकींचे हेल्मेट बघून जळफळाट होऊन बिळाबाहेर पडायच्या नाहीत.

नन्द्या 06/03/2016 - 17:29
तुळस नि मुंगूस आणण्यात अडचणी बर्‍याच! तुळशीला पाणी कोण घालणार? त्याचा खर्च कोण देणार? मुंगुसाचा तीच अडचण. समजा साप गेले, तर नंतर काय करायचे त्या मुंगुसाचे? त्याच्याकडे कोण बघणार, त्याचा खर्च कोण करणार? सोसायटीत मराठी बोलणारी माणसे रहातात म्हंटले! त्यातून मिपा वर लिहिणारे - वाद घालून शिव्या दिल्याशिवाय सोडणार नाही हां, सांगून ठेवतोय!

sagarpdy 06/03/2016 - 21:20
- अंघोळीच्या पाण्याच्या टाकीत नियमितपणे थायमेट टाकत चला, मुले या पाण्याने आंघोळ करतील व साप त्यांच्याजवळ येणार नाहीत. - मुलांसाठी सकाळ-संध्याकाळ नवनाग स्तोत्राचे पाठ आयोजित करा. सर्पविषाच्या धोक्यापासून मुक्ती मिळवा. - शिड्यांची तसेच फाशांची व्यवस्था करा. साप आले कि सापशिडी स्पर्धा आयोजित करा.

नागस्त्रोत्र नावाचं एक अष्टक आहे. सदरील अष्टक सकाळ संध्याकाळ पाठांतर करुन म्हटल्यास कोणत्याही सापाची आपल्या सोसायटीत यायची हिंमत होणार नाही. तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी सोसायटीच्या मैदानात लहान थोरांनी येऊन खालील स्त्रोत्र मोठ्या आवाजात म्हणावे, म्हणजे सोसायटीत साप येणार नाहीत. (स्त्रोत्र म्हणुनही साप आपल्या सोसायटीत आल्यास मला जवाबदार धरु नये) ''अनंतं वासुकि शेष पद्मनाभं च कम्बलम् । शड्खपाल धार्तराष्ट्र तक्षकं कालियं तथा ।। एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम् । सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः ।। तस्मे विषभयं नास्ति सर्वत्र विजयीं भवेत् ।'' (माहिती सौजन्य : विकिपीडिया) -दिलीप बिरुटे (गारुडी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ 07/03/2016 - 18:32
प्रा डॉ. हा श्लोक संस्कृत मधे आहे. संस्कृत न समजणार्‍या सापांसाठी काय करायचे? सापांच्या नावाखाली तुम्ही संस्कृत ची छुपी सक्ती अशी चालवून घेणार नाही. अवांतरः मुंबईत सध्या टॅक्सी परमीट साठी मराठीचे जुजबी ज्ञान आवश्यक आहे. त्यासाठी त्या उमेदवाराला मराठीत प्रश्न विचारतात उदा डावा हात म्हणजे कोणता. वडिलांचे नाव काय वगैरे. शिवसेनेतुन बाहेर पडलेले व काँग्रेसचे खंदे नेते संजय निरुपम यानी या मराठीच्या सक्ती विरुद्ध कडक्क आंदोलन छेडू असे सांगितले आहे.

गवि 07/03/2016 - 09:14
www. sap. com इथे काही "सोल्युशन" मिळतंय का बघा.

सापांना दूर ठेवण्यासाठी खरोखर उपयोगी असते. पण त्याचा वास लई बेक्कार असतो. मागच्या अनुभवावरून जर तो वास सहन होत असेल (कुंपण इमारतीपासून/खेळण्याच्या जागेपासून दूर असेल तर कमी त्रास होईल) तर वापरा. शेतकरी सापांना जनावरांपासून दूर ठेवण्यासाठी गोठ्याच्या आजूबाजूला वापरतात. फक्त थायमेट पाण्याच्या प्रवाहात मिसळणार नाही वा कोणाच्या पोटात जाणार नाही याची काळजी घ्या.

वाचक्नवी 10/03/2016 - 15:23
सापांना दूर ठेवण्यासाठीचा परंपरागत उपाय म्हण्जॅ वेखंडाची पूड. वेखंडाचा वास बेक्कार नसतो, तर वेखंड सुगंधी असते. लहान मुलांच्या अंथरुणाभोवती वेखंडाच्या पावडरची रांगोळी काढण्याची पूर्वापार प्रथा आहे. .

कविता१९७८ 10/03/2016 - 15:40
गाणं लावा - "तु मेरी दुश्मन , दुश्मन मै तेरा... तु नागिन मै सपैरा.... तु नागिन मै सपैरा..........." निदान नागिणी यायच्या बंद होतील. मग नागिणींच्या धाकाने नागही बाहेर पडणार नाहीत.

बाळ सप्रे 11/03/2016 - 12:05
जॅक डॅनिएलशी मैत्री करा. तो सर्पमित्र आहे. मग मित्राचा मित्र अशी ओळख सापाला सांगा. मग एकदा साप ओळखीचा झाला की मग काय घाबरायचं.. एखादं बीळ खणून घ्या आवारात मग सोसायटीला सिक्युरीटीचीपण गरज नाही :-)

In reply to by बाळ सप्रे

गवि 11/03/2016 - 12:20
सापाची जनरल चालः ~~~~~~ माणसाची जनरल चालः ------ पुरेश्या जॅक डॅनियलनंतर माणसाची चाल: ~~~~~~ पुरेश्या जॅक डॅनियलनंतर सापाची चाल: ??

In reply to by सस्नेह

नीलमोहर 11/03/2016 - 17:00
म्हणजे सापांमध्येही गटारी अशीच साजरी होते तर..

In reply to by बॅटमॅन

पण सापांना नागिन डान्स करुन मोहित करुन नागांच्या प्रेमपाशात अडकवण्याचे कुटील कारस्थान रचले जात आहे त्याचे काय ?

मी-सौरभ 11/03/2016 - 17:25
अरे येऊ द्या की त्या सापाला, तुम्ही त्याची नैसर्गिक वसतीची स्थाने तोडून स्वतः साठी घरे बांधता ना? मग त्यांना घरात घ्या खाऊ पिऊ घाला.

बोका-ए-आझम 11/03/2016 - 23:04
कलयुग(जुना) - यात अनंत नाग आहे. विश्वात्मा - यात अमरीश पुरीचं सर्पिल खानदान आहे. तो अजगर, त्याचा भाऊ राजनाग, त्याचा मुलगा नागदंश वगैरे. पा - यात अरुंधती नाग आहे. बुनियाद (सीरियल) - यात विनोद नागपाल आहे. एवढं बघून नाग/साप कंटाळतील आणि परत तुमच्या सोसायटीत येणार नाहीत.

अन्नू 12/03/2016 - 00:23
हे सगळं राहू द्या तुंम्ही सरळ आपलं सिमरला बोलवून घ्या, अशा बर्‍याच केसेस तिने आपल्या ससुरालमध्ये हाताळलेल्या आहेत.

जेपी 12/03/2016 - 10:15
घराभोवती अस्लेल्या मोकळ्या जागेत सध्या बिळ खोदलेली दिसली.सुरवातीला हा घुशीचा प्रकार असावा म्हणुन प्रतिबंधात्मक उपाय करुन पाहिल..पण पुन्हा बिळे खोदलेली दिसली. काल घरी असताना खुडखुड आवाज आला आणी खालील मंडळी दिसली अक्षरक्षहा झुंडीन हजर.. 1 1

महासंग्राम 12/03/2016 - 10:23
१. तिथे पुपा लावा ' इथे फेरीवाले, सेल्समन आणि सापांना सक्त मनाई आहे. सोसायटीच्या आवारास **वर चटके देण्यात येतील (हवा काढण्यात येईल या धर्तीवर).(चटके कसे द्यायचे त्यासाठी वेगळ्या धाग्याचे पैसे पडतील). साप जर साक्षर असेल तर तुमचा प्रश्न तडीस जाईल. २. साप एकटा राहतो कि फ्यामिली वाला आहे ते विचारा, ब्याचलर एकटा असल्यास ' सोसायटीमध्ये ब्याचलर सापांना राहणयास परवानगी नाही अशी नोटीस बजावा'. ३. नाहीतर आणखी एक गांधीवादी उपाय आहे. सापाशी मैत्री करून त्याला घरात बोलवा. त्याला भरपूर उंदीर खायला घाला आणि घरातल्या सोफ्यावर बसवा. मग तो एक तर सोफ्यावर झोपेल किंवा सोफ्याची वाट लावेल. पण बिळात घुसणार नाही. ४. सापाला बिन वाजवून मी मनपा कडे तक्रार करेन अशी विनंती करा ५. टीव्ही वाहिन्यांना बोलवा त्यात त्या सापाची मिडिया ट्रायल घ्यायाला सांगा, त्यात त्या सापाला सुद्धा आमंत्रण द्या, लगेच बिळ काय देश सुद्धा सोडून जायची शक्यता आहे. ६. ते नाहि जमल्यास सोसायटीची मिटिंग अटेंड करायला सांगा, परत सोसायटीच्या आसपास पण नाही फिरकणार तो दुत्त दुत्त साप. ७. अथवा हे हि नाही जमल्यास साप : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट! असा लेख लिहा व बिळाजवळ जाउन मोठ्याने वाचन करा आपोआप त्रास दूर होईल

In reply to by तर्राट जोकर

नाव आडनाव 06/03/2016 - 11:42
:) सोसायटीत सापांची चर्चा सुरू होऊन दोन-तीन दिवस झाले होते. एक दिवस हापिसातून घरी येतांना एक लै लै मोठ्या साहेबांच्या आईंनी (ललमोसाआ) मला थांबवलं. त्यांचं आणि माझं संभाषण - ललमोसाआ - "बहुत साप हो गये है. प्रसांतभैया कुछ करो". मी - (एकतर मी भैया नाही. मराठी माणूस आहे. आणि साप काय मी पाळून सोसायटीत सोडतो काय. कुछ करो म्हणजे?) आंटी बाजूवाले प्लॉट का काम चालू है. वो लोग खुदाई करते है तो अपने सोसायटीमे साप आते है. ललमोसाआ - बेटा (लक्षात घ्या - आधी भैया होतो) प्लॉट के मालिक को जाके कह दो बना ले अपना बिल्डिंग जल्दी से. मी - (बाजूचा प्लॉट ३/४ एकरचा आहे. किंमत कमीत कमी ४०-५० करोड असणार. माझ्यासारख्या दळभद्री माणसाने प्लॉट मालकाला असे सल्ले दिले तर तो नक्की मला घडी करून परत पाठवणार). आंटी ऐसा नही कर सकते. साप वो प्लॉटसे निकलके कंपाऊंड वॉल मे कुछ बिल है, उन बिलोमे छिप जाते है. ललमोसाआ - साप बिलोंसे ऐसेही बाहर नही निकलते. उसके लिए बीन बजानी पडती है. मी - (मी माझी अ‍ॅक्टिव्हा घेऊन गारूडी शोधत फिरतोय असं इमॅजिन केलं. आणि एखादा गारूडी नाही मिळाला / तो यायला तयार नसला तर मीच त्याची पुंगी दीड दोन तासाच्या भाड्याने आणून कंपाऊंड वॉलच्या बाजूला बिळं शोधून वाजवत बसलोय असं इमॅजिन केलं) :) सापांना काही उपाय नसतो हे माहित होतं. माझ्या गावाकडे साप दिसला तर लोक तो घरापासून लांब असला तर / घरा जवळ असेल आणि निघून जात असेल तर काहीच करत नाहीत. घरात घुसला तर मारावा लागतो. त्यात सप्टेंबर / ऑक्टोबर हा सापांचा मेटिंग पिरिएड असल्यामुळे पण ते बिळांतून बाहेर आले अशी एक शक्यता होती. पण लोकांना काय सांगणार. कोणीही भेटलं की तोच विषय असायचा. पार वैताग आणला होता पब्लिकने. इमेल मधे तोच विषय. मी कायप्पा वर नाही, पण कायप्पा वर पण तेच. शेवटी एकाने सांगितलं की रिपेलंट म्हणून थायमेट टाकून बघू. तसं केलं आणि नंतर सापाने काही दर्शन दिले नाही. सुटलो एकदाचा :)

In reply to by नाव आडनाव

:-D लोल. एक उपाय: (खरे खोटे देव जाणे) तुळशीचे रोपं लावा सगळीकडे . तुळशीच्या झाडामुळे साप येत नाही असे म्हणतात . जसे बाड, मेहंदीचे कुंपण करतात तसे कुंपण करावे लागेल मात्र . (फायदा झाला तर ठीक नाहीतर फुकट अॉक्सिजन तरी मिळेल)

जेपी 06/03/2016 - 10:21
मुंगुस पाळा.दुहेरी फायदा होईल. १) सापांपासुन सुटका.. २) मुंगुसाचे तोंड सकाळी पाहणे लाभदायक असते, असे समजतात,त्यासाठी शुल्क आकारा,मुंगसाच्या खाण्यापिण्याचा खर्च निघेल.

एस 06/03/2016 - 12:07
आजकाल संस्थळांना डुआयडींनी जसे छळलेय तसे तुमच्या सोसायटीला सापांनी छळलेय असे दिसते. एक काम करा, 'ही आमची श्रीदेवी, हिच्यावर आमचा भारी जीव!' असे कॅप्शन असलेली 'नगीना', 'निगाहें' इ. चित्रपटातली पोष्टरे तुमच्या सोसायटीच्या कंपाउंड वॉलच्या बाहेरून चिकटवा. सगळे सर्पपुरूष तिथे डुलत बसतील आणि सगळ्या सर्पिणबाया त्यांच्या नावाने धूसफूस करतील. तुमची सोसायटी मोकळी!

सोसायटी मध्ये ठिकठीकाणी बोर्ड लावा "सापांना सोसायटी मध्ये येण्यास सक्त मनाई आहे. बेकायदेशीर घुसखोरी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल." तरी देखील साप आले तर सुशिक्षीत सापांना नोटीसा बजावा व अशिक्षीत सापां करता एका प्रौढ शिक्षण वर्ग सुरु करा. सापांची नसबंदी करुन घ्या त्यामुळे सापांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल व भविष्यातला त्रास कमी होण्यास मदत होईल. सापांच्या बिळात ए.सी, आणि झी च्या कनेक्क्ष्न सकट टीव्ही बसवुन द्या म्हणजे सर्पिणी बाहेर पडायच्या कमी होतील. सापांसाठि एखादा स्मोकिंग झोन तयार करुन द्या म्हणजे ते इकडे तिकडे फिरत बसणार नाहीत. सोसायटी मध्ये एक तक्षकयाग करुन घ्या. व त्याला सर्व सापांना बोलवा. साप दिसला कि त्याच्या मागे "सापड्या सापड्या" असे चिडवत फिरा. म्हणजे ते चिडुन येईनासे होतील. नाग असेल तर काय चिडवायचे ते तुम्ही ठरवा. नाग पंचमिला सर्पिणिंसाठि हळदी कुंकु व सापांसाठि कोकटेल पार्टीचे आयोजन करा. सापांच्या मुलांना जे एन यु मध्ये दाखला मिळवुन द्या. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

अभ्या.. 06/03/2016 - 14:16
पैजारमाउली काहीतरी 'शेष' ठेवा इतरांसाठी. ;) . लास्टचा नागकिडस साठी जेएनयु म्हणजे जेनुइन नाग युनिवर्सिटी का? चांगलेय चांगलेय.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सूड 07/03/2016 - 18:48
बिळाबाहेर पडताना हेल्मेट घालून बाहेर पडायची सक्ती करा. त्यातही सर्पिणींचा हेल्मेट सोन्याचाच असला पाहीजे असं म्हणा. म्हणजे एकमेकींचे हेल्मेट बघून जळफळाट होऊन बिळाबाहेर पडायच्या नाहीत.

नन्द्या 06/03/2016 - 17:29
तुळस नि मुंगूस आणण्यात अडचणी बर्‍याच! तुळशीला पाणी कोण घालणार? त्याचा खर्च कोण देणार? मुंगुसाचा तीच अडचण. समजा साप गेले, तर नंतर काय करायचे त्या मुंगुसाचे? त्याच्याकडे कोण बघणार, त्याचा खर्च कोण करणार? सोसायटीत मराठी बोलणारी माणसे रहातात म्हंटले! त्यातून मिपा वर लिहिणारे - वाद घालून शिव्या दिल्याशिवाय सोडणार नाही हां, सांगून ठेवतोय!

sagarpdy 06/03/2016 - 21:20
- अंघोळीच्या पाण्याच्या टाकीत नियमितपणे थायमेट टाकत चला, मुले या पाण्याने आंघोळ करतील व साप त्यांच्याजवळ येणार नाहीत. - मुलांसाठी सकाळ-संध्याकाळ नवनाग स्तोत्राचे पाठ आयोजित करा. सर्पविषाच्या धोक्यापासून मुक्ती मिळवा. - शिड्यांची तसेच फाशांची व्यवस्था करा. साप आले कि सापशिडी स्पर्धा आयोजित करा.

नागस्त्रोत्र नावाचं एक अष्टक आहे. सदरील अष्टक सकाळ संध्याकाळ पाठांतर करुन म्हटल्यास कोणत्याही सापाची आपल्या सोसायटीत यायची हिंमत होणार नाही. तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी सोसायटीच्या मैदानात लहान थोरांनी येऊन खालील स्त्रोत्र मोठ्या आवाजात म्हणावे, म्हणजे सोसायटीत साप येणार नाहीत. (स्त्रोत्र म्हणुनही साप आपल्या सोसायटीत आल्यास मला जवाबदार धरु नये) ''अनंतं वासुकि शेष पद्मनाभं च कम्बलम् । शड्खपाल धार्तराष्ट्र तक्षकं कालियं तथा ।। एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम् । सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः ।। तस्मे विषभयं नास्ति सर्वत्र विजयीं भवेत् ।'' (माहिती सौजन्य : विकिपीडिया) -दिलीप बिरुटे (गारुडी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ 07/03/2016 - 18:32
प्रा डॉ. हा श्लोक संस्कृत मधे आहे. संस्कृत न समजणार्‍या सापांसाठी काय करायचे? सापांच्या नावाखाली तुम्ही संस्कृत ची छुपी सक्ती अशी चालवून घेणार नाही. अवांतरः मुंबईत सध्या टॅक्सी परमीट साठी मराठीचे जुजबी ज्ञान आवश्यक आहे. त्यासाठी त्या उमेदवाराला मराठीत प्रश्न विचारतात उदा डावा हात म्हणजे कोणता. वडिलांचे नाव काय वगैरे. शिवसेनेतुन बाहेर पडलेले व काँग्रेसचे खंदे नेते संजय निरुपम यानी या मराठीच्या सक्ती विरुद्ध कडक्क आंदोलन छेडू असे सांगितले आहे.

गवि 07/03/2016 - 09:14
www. sap. com इथे काही "सोल्युशन" मिळतंय का बघा.

सापांना दूर ठेवण्यासाठी खरोखर उपयोगी असते. पण त्याचा वास लई बेक्कार असतो. मागच्या अनुभवावरून जर तो वास सहन होत असेल (कुंपण इमारतीपासून/खेळण्याच्या जागेपासून दूर असेल तर कमी त्रास होईल) तर वापरा. शेतकरी सापांना जनावरांपासून दूर ठेवण्यासाठी गोठ्याच्या आजूबाजूला वापरतात. फक्त थायमेट पाण्याच्या प्रवाहात मिसळणार नाही वा कोणाच्या पोटात जाणार नाही याची काळजी घ्या.

वाचक्नवी 10/03/2016 - 15:23
सापांना दूर ठेवण्यासाठीचा परंपरागत उपाय म्हण्जॅ वेखंडाची पूड. वेखंडाचा वास बेक्कार नसतो, तर वेखंड सुगंधी असते. लहान मुलांच्या अंथरुणाभोवती वेखंडाच्या पावडरची रांगोळी काढण्याची पूर्वापार प्रथा आहे. .

कविता१९७८ 10/03/2016 - 15:40
गाणं लावा - "तु मेरी दुश्मन , दुश्मन मै तेरा... तु नागिन मै सपैरा.... तु नागिन मै सपैरा..........." निदान नागिणी यायच्या बंद होतील. मग नागिणींच्या धाकाने नागही बाहेर पडणार नाहीत.

बाळ सप्रे 11/03/2016 - 12:05
जॅक डॅनिएलशी मैत्री करा. तो सर्पमित्र आहे. मग मित्राचा मित्र अशी ओळख सापाला सांगा. मग एकदा साप ओळखीचा झाला की मग काय घाबरायचं.. एखादं बीळ खणून घ्या आवारात मग सोसायटीला सिक्युरीटीचीपण गरज नाही :-)

In reply to by बाळ सप्रे

गवि 11/03/2016 - 12:20
सापाची जनरल चालः ~~~~~~ माणसाची जनरल चालः ------ पुरेश्या जॅक डॅनियलनंतर माणसाची चाल: ~~~~~~ पुरेश्या जॅक डॅनियलनंतर सापाची चाल: ??

In reply to by सस्नेह

नीलमोहर 11/03/2016 - 17:00
म्हणजे सापांमध्येही गटारी अशीच साजरी होते तर..

In reply to by बॅटमॅन

पण सापांना नागिन डान्स करुन मोहित करुन नागांच्या प्रेमपाशात अडकवण्याचे कुटील कारस्थान रचले जात आहे त्याचे काय ?

मी-सौरभ 11/03/2016 - 17:25
अरे येऊ द्या की त्या सापाला, तुम्ही त्याची नैसर्गिक वसतीची स्थाने तोडून स्वतः साठी घरे बांधता ना? मग त्यांना घरात घ्या खाऊ पिऊ घाला.

बोका-ए-आझम 11/03/2016 - 23:04
कलयुग(जुना) - यात अनंत नाग आहे. विश्वात्मा - यात अमरीश पुरीचं सर्पिल खानदान आहे. तो अजगर, त्याचा भाऊ राजनाग, त्याचा मुलगा नागदंश वगैरे. पा - यात अरुंधती नाग आहे. बुनियाद (सीरियल) - यात विनोद नागपाल आहे. एवढं बघून नाग/साप कंटाळतील आणि परत तुमच्या सोसायटीत येणार नाहीत.

अन्नू 12/03/2016 - 00:23
हे सगळं राहू द्या तुंम्ही सरळ आपलं सिमरला बोलवून घ्या, अशा बर्‍याच केसेस तिने आपल्या ससुरालमध्ये हाताळलेल्या आहेत.

जेपी 12/03/2016 - 10:15
घराभोवती अस्लेल्या मोकळ्या जागेत सध्या बिळ खोदलेली दिसली.सुरवातीला हा घुशीचा प्रकार असावा म्हणुन प्रतिबंधात्मक उपाय करुन पाहिल..पण पुन्हा बिळे खोदलेली दिसली. काल घरी असताना खुडखुड आवाज आला आणी खालील मंडळी दिसली अक्षरक्षहा झुंडीन हजर.. 1 1

महासंग्राम 12/03/2016 - 10:23
१. तिथे पुपा लावा ' इथे फेरीवाले, सेल्समन आणि सापांना सक्त मनाई आहे. सोसायटीच्या आवारास **वर चटके देण्यात येतील (हवा काढण्यात येईल या धर्तीवर).(चटके कसे द्यायचे त्यासाठी वेगळ्या धाग्याचे पैसे पडतील). साप जर साक्षर असेल तर तुमचा प्रश्न तडीस जाईल. २. साप एकटा राहतो कि फ्यामिली वाला आहे ते विचारा, ब्याचलर एकटा असल्यास ' सोसायटीमध्ये ब्याचलर सापांना राहणयास परवानगी नाही अशी नोटीस बजावा'. ३. नाहीतर आणखी एक गांधीवादी उपाय आहे. सापाशी मैत्री करून त्याला घरात बोलवा. त्याला भरपूर उंदीर खायला घाला आणि घरातल्या सोफ्यावर बसवा. मग तो एक तर सोफ्यावर झोपेल किंवा सोफ्याची वाट लावेल. पण बिळात घुसणार नाही. ४. सापाला बिन वाजवून मी मनपा कडे तक्रार करेन अशी विनंती करा ५. टीव्ही वाहिन्यांना बोलवा त्यात त्या सापाची मिडिया ट्रायल घ्यायाला सांगा, त्यात त्या सापाला सुद्धा आमंत्रण द्या, लगेच बिळ काय देश सुद्धा सोडून जायची शक्यता आहे. ६. ते नाहि जमल्यास सोसायटीची मिटिंग अटेंड करायला सांगा, परत सोसायटीच्या आसपास पण नाही फिरकणार तो दुत्त दुत्त साप. ७. अथवा हे हि नाही जमल्यास साप : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट! असा लेख लिहा व बिळाजवळ जाउन मोठ्याने वाचन करा आपोआप त्रास दूर होईल
मित्रांनो, मी ज्या सोसायटीत राहतो तिथली एक समस्या आहे. त्यावर काही उपाय माहित असतील तर सुचवा. तर समस्या अशी आहे की आमच्या सोसायटीत सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात / ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात साप दिसायला लागले. लोक घाबरले कारण लहान मुलं खेळत असतात. साप लहान मुलांना चावण्याची भिती होती. मी कमिटीत असल्यामुळे मी या समस्येवर उपाय शोधायला पाहिजे असं कार्यकर्त्यांचं मत होतं. एका जणाने सांगितलं की उपाय नाही पण रिपेलंट म्हणून कंपाउंड भिंतीच्या बाजूला थायमेट टाकून बघा. तसं केल्यानंतर साप गेले - म्हणजे नंतर दिसले नाहीत. पण "कावळा बसायला आणि फांदी तुटायला" असा उपाय झाला काय ही एक शंका आहे.

सोसायटीबाबत तार्किक , कायदेशीर सल्ला हवा --

मन१ ·

माझ्या माहितीप्रमाणे सोसायटीला भरपूर अधिकार असतात. पुण्यात मी सदस्य असलेल्या सोसायटीनेही काही नकारात्मक अनुभवांनंतर अविवाहित तरुणांना भाड्याने फ्लॅट्समध्ये राहू देण्यास प्रतिबंध केला आहे. केवळ गुंतवणूक म्हणून फ्लॅट घेतलेल्या व परदेशात राहणार्‍या एक दोन सदस्यांनी कुरकुर करून पाहिली पण बहुमतापुढे त्यांचे काही चालले नाही. मी लहानपणापासून हाऊसिंग सोसायटीमध्ये राहिलो आहे. गुंतवणुक म्हणून फ्लॅट घेणार्‍यांमुळे बरेचदा कायमस्वरुपी त्या सोसायटीत राहणार्‍यांना बरेच त्रास होतात कारण भाडेकरू सोसायटीमधले नियम पाळणे व सौजन्यपूर्वक वागणे टाळतात. बाकी कायमस्वरुपी राहून त्रास देणारेदेखील काही सदस्य असतात. त्यांच्याबाबत असे काही करता येत नाही. सोसायटीचे शुल्क तीन वर्षे थकवल्याने पोलिसांना कल्पना देवून नळाची जोडणी कापल्याच्या घटनेचा मी साक्षीदार आहे.

मैत्र 03/03/2016 - 22:41
असोसिएशन किंवा ऑफिस बेअरर्सने ठराव करून नियम केला ए जी एम मध्ये तर असा नियम करता येतो. केस पाहिली आहे आणि त्याविरोधात गदारोळ होऊनही, कायदेशीर रीत्या कोणी त्याला आव्हान देऊ शकले नाही.

कायदेशीर तर माहित नाही, पण तार्किक दृष्ट्या चूक वाटते. नुकताच फ्लॅट शिफ्ट केलाय. (रेंटने) तेव्हा असे बरेचसे अनुभव आलेत. बॅचलर म्हटलं की नाहीच म्हणतात . अगदी ७०% ते ८०% नाही म्हणतात . फ्लॅटसाठी बायको कुठून आणावी ? अन् काय फॕमिलीवाले त्रास नाही का देऊ शकत ?

In reply to by उगा काहितरीच

माहितगार 03/03/2016 - 23:19
माझ्या उमेदवारीच्या काळात एका शहरात पगार पुरेसा असूनही घर भाड्याने मिळाले नाही तेव्हा काही महीने टिनाच्या खोलीत काढावे लागले- आणि खरोखर या कारणासाठी लग्न करण्याची निकड निर्माण झाली- याची आठवण आली :)

In reply to by उगा काहितरीच

अकरा वर्षांपूर्वी एजंटच्या मदतीशिवाय पुण्यात भाड्याचे घर मिळवताना ही अडचण आली नाही याबाबत मी व माझा धाकटा भाऊ नशिबवान म्हणायचो. काही अविवाहितांच्या वर्तनामुळे बहुतांश अविवाहितांना अशा अडवणुकीला सामोरे जावे लागते याचे वाईट वाटते :-( .

In reply to by उगा काहितरीच

यमगर्निकर 05/03/2016 - 12:34
आम्हि पुण्यात बचलर म्हणून मित्र मित्र राहायचो त्यावेळि आम्हाला हा प्रोब्लेम कितितरि वेळा फेस करावा लागला, पण ज्यावेळि लिव्ह इन मध्ये रहायचो त्यावेळि सुद्धा ह्या सोसायटिवाल्यांच्या पोटात पोट्शुळ उटायचाच. पण विमाननगर, बाणेर, पाषाण ला राहताना हा त्रास झाला नाहि.

माहितगार 03/03/2016 - 23:13
ह्या कायद्यांचे एक स्वतंत्र विश्व आहे ज्या बद्दल मला नेमकी माहिती नाही. चर्चेच्या सुरवातीस अपार्टमेंट आणि सोसायटी दोन्ही बहुधा वेगवेगळे प्रकार आहेत या दोन्हीत गल्लत करणे श्रेयस्कर नाही. माझ्या समजुतीनुसार अपार्टमेंट मध्ये फ्लॅटची मालकी फ्लॅट ओनर कडे असते त्यामुळे त्यास अधिक स्वातंत्र्य असावे. को.ऑप.सोसायटीच्या बाबतीत अधिकृत मालक सहसा सोसायटी असते तुम्ही केवळ मेंबर-शेअर होल्डर असता. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भारतीय घटना, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यांच्या चौकटीत राहून सोसायट्यांना त्यांच्या नियमावली राबवण्याचे अधिक स्वातंत्र्य असावे. चुकभूल देणे घेणे

In reply to by माहितगार

माझ्या माहिती व अनुभवांनुसार नव्या अपार्टमेंट काँप्लेक्स मध्ये बहुतांश सदस्य राहायला आले की सोसायटी बनवली जाते. त्याशिवाय कारभार कसा चालणार? एकदा सोसायटी बनली की प्रत्येकाचा फ्लॅट सोडून इतर कॉमन जागांची मालकी सोसायटीकडे असते. याच कारणामुळे कार पार्कींगची जागा बिल्डरने विकणे हे बेकायदेशीर समजले जाते.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार 03/03/2016 - 23:30
अपार्टमेंट आणि सोसायटी हे दोन्ही उल्लेख आपण एक सारखे करत असलो तरी कायद्यासाठी आणि उपरोक्त धागालेख विषयासाठी महत्वपूर्णपणे भिन्न बाबी असाव्यात इतर जाणकारांनी यावर अधिक माहिती द्यावी.

In reply to by माहितगार

या ठिकाणी धागाकर्ता सोसायटीबाबतच बोलत आहे असे शीर्षकावरून वाटते. मजकुरात त्यांनी फ्लॅट या शब्दाऐवजी अमेरिकेत वापरला जाणारा अपार्टमेंट हा शब्द वापरला आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार 03/03/2016 - 23:38
होय बहुधा सोसायटी बाबतच तरीही कायद्याची बाजू समजून घेताना होता होई तो टर्मीनॉलॉजीचे घोटाळे टाळणे श्रेयस्कर.

In reply to by माहितगार

तुमच्या या विचाराशी सहमत. बादवे फ्लॅटला मराठी प्रतिशब्द 'गाळा' असा आहे. बरेचदा काही सदस्यांमुळे संपूर्ण सोसायटीच गाळात जाण्याची वेळ येते ;-) .

In reply to by खटपट्या

गाळा अन सदनिका हे दोन्ही शब्द फ्लॅट साठी वापरले जातात. सदनिका हा अधिक पुस्तकी शब्द आहे जो वर्तमानपत्रातल्या लेखांमध्ये अधिक वाचायला मिळतो. गाळा हा प्रत्यक्ष व्यवहारातला शब्द आहे. मी मराठीतून लिहिलेल्या खरेदीखतात गाळा शब्द वाचला आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

सतिश गावडे 04/03/2016 - 09:29
मी गाळा हा शब्द इमारतीमधील व्यवसायाच्या हेतूने बनवलेल्या मोकळ्या जागेस वापरलेला ऐकला आहे. बर्‍याच इमारतींमध्ये तळमजल्यावर रस्त्याच्या दिशेला असणार्‍या बाजूस असे व्यावसायिकांचे "गाळे" असतात. सदनिका हा शब्द निवासी बांधकामासाठी वापरला जातो.

In reply to by माहितगार

कंजूस 06/03/2016 - 17:45
रामभरोसे निवास appartment owners' association असं काही करार नोंदणी करून बँकेत खातं उघडता येतं.परंतू अमुक गोष्ट करण्यासाठी ,ठराव वगैरे लादता येत नाही. मेंबर्स - सोसायटी यांना हक्क आणि जबाबदाय्रा दोन्ही असतात हे अगदी थोडक्यात सांगितलं.

सतिश गावडे 03/03/2016 - 23:23
हे मागच्या पाच सहा वर्षातील खुळ आहे. बॅचलर भाडेकरूंचा त्रास होऊ शकतो. मात्र तसा त्रास प्रत्येक भाडेकरूमुळे होईल असे गृहीत धरणे चुकीचे आहे. खेडेगावांतून, छोटया शहरांतून शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात किंवा नोकरी करण्यासाठी मोठ्या शहरात आलेल्या मुला-मुलींनी राहायचे कुठे मग? प्रत्येकाने शिक्षण संपल्या संपल्या मोठया शहरात स्वतःचे घर घेण्यासाठी पैसे आणायचे कुठून? "अविवाहीत भाडेकरू ठेऊ नयेत" अशी काही कायदेशीर तरतुद असल्यास मग उपरोल्लिखित मुला-मुलींची सोय या व्यवस्थेने केली पाहिजे. याची दुसरी बाजू घरमालकाचीही आहे. एखाद्यास आपले घर भाडेकराराने द्यावयाचे असल्यास त्याला सक्तीने कुटुंब भाडेकरू पहावा लागेल. आणि हा सहकुटुंब राहणारा भाडेकरू त्रास सोसायटीस त्रास देणार नाही कशावरून.

In reply to by सतिश गावडे

"अविवाहीत भाडेकरू ठेऊ नयेत" अशी काही कायदेशीर तरतुद असल्यास मग उपरोल्लिखित मुला-मुलींची सोय या व्यवस्थेने केली पाहिजे.
अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. अविवाहीताला जर कायदेशीरपणे सोसायटीत घर घेता येऊ शकते तर अविवाहीत भाडेकरूही कायदेशीरपणे सोसाययटीत राहू शकतो.

In reply to by सतिश गावडे

तर्राट जोकर 04/03/2016 - 03:44
काही शहरांमधे बॅचलर मुला-मुलींसाठी खाजगी लोकांचे स्पेशल हॉस्टेल असतात. पण जेवढ्या प्रमाणात हवं तेव्हढं नाही. मुंबईत ही समस्या एवढी जाणवत नाही. मुंबैच्या केंद्रापासून कॉस्मोपॉलिटन राहणी जसजशी ओसरत जाते तसतसे नियम बदलत जातात.

कोणतीही सोसायटी जात्,धर्म,लिंग व वय (बॅचलर) बघून भाडेकरूला नाकारु शकत नाही. निवार्‍यासाठी भारतीय कायद्यानुसार बॅचलरसाठी वेगळा कायदा नाही, भाडेकराराचे रजिस्ट्रेशनकरून स्थानिक पोलिस स्टेशनला भाडेकरुची माहीती देऊनही जर सोसायटीच्या जनरल मिटिंगमध्ये बॅचरलविरोधी ठराव पास केला तर त्या ठरावाला आव्हान देता येते.

In reply to by मार्मिक गोडसे

ओक्के! असं आहे तर . धन्यवाद माहितीबद्दल. रच्याकने समजा माझ्या स्वतःच्या मालकिचा फ्लॅट आहे तर तिथे भाड्याने कुणाला ठेवायचे ती सर्वस्वी माझीच इच्छा असेल ना ?

In reply to by उगा काहितरीच

समजा माझ्या स्वतःच्या मालकिचा फ्लॅट आहे तर तिथे भाड्याने कुणाला ठेवायचे ती सर्वस्वी माझीच इच्छा असेल ना ?
अर्थात. फ्लॅटचे मालक सोसायटी नसून तुम्ही आहात, त्यामुळे तेथे कोणालाही कायदेशीर करार करून भाड्याने देण्याचा हक्क तुम्हालाच आहे, फक्त त्या जागेचा अनैतिक व व्यावसायीक वापर करता येणार नाही. सोसायटी फक्त फ्लॅट मालकाकडून सेवाशुल्काच्या १०% बिन भोगवटा शुल्क घेऊ शकते. भारतीय कायद्याने नागरीकाला भारतात कोठेही ( कायद्याने प्रतिबंधीत,संरक्षीत भाग सोडून ) निवार्‍याचा हक्क दिलेला आहे, एखाद्या सोसायटीच्या नियमामुळे जर त्याच्या हक्कावर गदा येत असेल तर त्या सोसायटीवर भारतीय कायद्याचा भंग केल्याचा दावा करता येतो. भाडेकरूला निवार्‍याची गरज व घाई असते तर मालकाला पैशाची(भाड्याची). कायदेशीर प्रक्रियेत वेळ व पैसा दोन्हीही खर्च होत असल्यामुळे शक्यतो अशा भानगडीत कोणी पडत नाही. त्यामुळे सोसायटी असे नियम करायला धजावतात.

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 04/03/2016 - 00:04
@ मार्मिक १) कदाचित डिस्क्रीमिनेटरी ठराव पास करता येणार नाही, पण सोसायटीत एखाद्याला मेंबर म्हणून कोणतेही कारण न देता नाकारण्याचा सोसायटीला अधिकार असतो का ? २) निगेटीव्ह डिस्क्रीमिनेशन बहुधा करता येणार नाही पण अफर्मेटीव्ह डिस्क्रीमिनेशन करणे शक्य होऊ शकते का ? की त्या मिरर न्युज मध्ये म्हटल्या प्रमाणे एखादी सोसायटी -फ्लॅटची काळजी घेतली जावी आणि स्त्रीयांवर अन्याय होऊ नये अथवा विवाहीत कुतूंबातील लहान मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून - प्रत्येक फ्लॅटमध्ये एकतरी स्त्री आणि एकतरी मूल असले पाहीजे असा नियम बनवू शकते का ? ३) फ्लॅट अजिबात रेंटवरच न देण्यासंबंधी नियम पारीत करु शकते का ? ४) सोसायटी फ्लॅट रेंटवर द्यायचा असेल तर डिपॉझीटची मोठी अमाउंट मागून अमुक तमूक त्रास झाल्यास डिपॉझीट फोरफीट करु शकते का ? जसे की रात्री १० नंतर मोठा आवाज केला, सोसायटीच्या प्रांगणात धूम्रपान केले, गुटखा थुंकला इत्यादी तत्सम. ५) सोसायटी गेस्ट्सना कोणतेही कारण न देता प्रवेश नाकारु शकते का ?

In reply to by माहितगार

अभ्या.. 04/03/2016 - 00:08
बाब्बोउ. तरीच सोलापूरात बहुतांशी अपार्ट्मेंटस स्कीम कमर्शिअली चालत नाहीत. इतके सोपस्कार करण्यापेक्षा लोक सरळ प्लॉट घेतात अन स्वतः घर बांधून मोकळे होतात. थोड्या थोड्या आहेत अपार्टमेंट पण इतका काटेकोरपणा नाही जपला जात. बाकी घर भाड्याने देताना बॅचलरना प्रॉब्लेम इथे पण होतो. करतो कायतरी जुगाड ;)

In reply to by मार्मिक गोडसे

कायदेशीर दृष्ट्या अन एथिकली बरोबर आहे गोडसे सर, पण प्रॅक्टिकल वेगळेच चालते, उदा मुंबई मधल्या कट्टर प्योर वेज सोसाइटी

sagarpdy 04/03/2016 - 00:04
कायदेशीर बाबींची चर्चा चालू आहेच तर, अशा अविवाहीत भाडेकरुंमुळे सोसायटी मधील लोकांना त्रास होत असल्यास सोसायटी कशा प्रकारे कारवाई करू शकते?(अर्थात लेखात सांगितलेला ऊपाय न योजता) त्रासांची उदा. - साध्या तसेच सोलर द्वारे मिळणारऱ्या पाण्याचा अपव्यय/अतिरिक्त वापर - ओला / सुका कचरा व्यवस्थापनासंबंधी सूचनांचे पालन न करणे. - ध्वनीक्षेपकांचा आवाज तिव्र ठेवणे तसेच अन्य कारणांनी सोसायटी मध्ये गोंधळ करणे इ. थोडक्यात (बहुतेक तरी) फौजदारी गुन्हे नाहीत तर सोसायटी च्या नियमांचे पालन न करुन उपद्रव करणे.

In reply to by sagarpdy

सतिश गावडे 04/03/2016 - 09:33
- ध्वनीक्षेपकांचा आवाज तिव्र ठेवणे तसेच अन्य कारणांनी सोसायटी मध्ये गोंधळ करणे
याविरुद्ध पोलिसात तक्रार करता येते. मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. सण, उत्सव, धार्मिक पुजा यासाठी ध्वनीवर्धक ही अत्यावश्यक बाब झाली आहे. लोकांना कळणार कसे त्याशिवाय. शिवाय लोकांना वाढत्या आवाजाचीही नशा चढत असावी.

निवासी संस्था साधारणपणे दोन प्रकारच्या असतात : १. असोशिएशन ऑफ अपार्ट्मेंट ओनर्स : यामध्ये प्रत्येक युनिट (गाळा, फ्लॅट, जमिनीसह रो हाऊस, इ) ची मालकी ज्याच्या नावे खरेदीखत झाले आहे त्याची असते व तो त्या युनिटचा स्वतःच्या मताप्रमाणे कायदेशीर वापर (विक्री, भाड्याने देणे, इ) करू शकतो. सुरक्षा, शांतता, कायदा, युनिट्शी संलग्न देखभाल खर्च भरणे, इत्यादीचा भंग झाला नाही तर कोणतीही बंधने घालणारी कृती करण्याचा हक्क असोशिएशनच्या पदाधिकार्‍यांना नसतो. २. कोऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी : यात सोसायटीच्या सर्व इमारती (युनिट + सार्वजनिक जागा) व जमीन यांची मालकी सोसायटीची असते आणि ज्यांच्या नावे युनिटचे खरेदीखत झाले आहे व सोसायटीने ज्याला त्या युनिटचे शेअर सर्टीफिकेट दिले आहे त्याला त्या आणि तेवढ्याच जागेचा "वापर" करण्याचा अधिकार असतो... हे अधिकार साधारणपणे सोसायटीचा शुन्य भाडे भरणार्‍या भाडेकरूइतकेच असतात. सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना राज्य सरकारचे मान्यताप्राप्त "MODEL BYE–LAWS OF COOPERATIVE HOUSING SOCIETY" आपल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत आणि त्या बायलॉजमधे फरक झाल्यास नंतर दरवेळेस त्यापुढच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत मान्य करून घेणे बंधनकारक आहे. या मॉडेल बायलॉजच्या परिघात सर्वसाधारण सभेत बहुमताच्या म़ंजूरीने अधिक नियम करता येतात आणि ते सर्व सभासदांवर बंधनकारक असतात. हे पाहिले असता : लेखातला मुद्दा क्र १ : सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत (जनरल बॉडी मिटिंग) जर हा नियम बहुमताने मान्य झाला असेल तर तो सर्व सभासदांवर लागू होतो. लेखातले इतर मुद्दे (क्र २ ते ४) : हे सर्व सद्य कायद्याप्रमाणे आवश्यक आहेत. म्हणून, ते सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत मान्य करून घेणे हा उपचार असतो... नाही केले तरी ते लागू असतातच.

@ माहीतगार, १,२,३,५ चे ठराव जन.मिटींगमध्ये पास करू शकते, सोसायटी बाय लॉज मध्ये सुधारणा करू शकते फक्त हे सुधारीत बाय लॉज रजिस्टारकडून नियमीत करून घ्यावे लागतात. ४ च्या बाबतीत सोसायटी मेंटेनंसच्या १० % पेक्षा अधीक चार्ज करू शकत नाही.

तर्राट जोकर 04/03/2016 - 02:11
विचित्र आहे राव. ब्याचलरांनी काय तंबू ठोकून रस्त्यावर कॅम्पफायर करावं काय? असो. सोसायटीच्या बहुमतापुढे काहीच कायदेशीर मार्ग नाही. बॅचलर ठेवणे बेकायदेशीर नसलं तरी सोसायटीने नियम केला तर त्याला आव्हान नाही. सोसायटी कोणतीही कारणे न देता असे नियम बनवू व राबवू शकते. मेजॉरिटी विन्स. फक्त कितीही थकबाकी असली तरी सोसायटी पाण्याचं कनेक्शन तोडु शकत नाही असे ऐकले आहे. जोशीसाहेब म्हणतायत ते काहीतरी खास केस असावी. समांतर किस्सा: मी बॅचलर असतांना एकदा भाड्याने खोली द्यायची आहे असे ऐकुन गेलो तर एका सरकारी क्वार्टर मिळालेल्या कर्मचार्‍याच्या घरी. म्हणे दोघांची राहण्याची सोय आहे. कुठे? तर वन बीएचकेच्या त्या छोटेखानी सरकारी फ्लॅटातल्या बेडरूममधे, इतर कुटुंबीय हॉल आणी किचनचा वापर करणार. प्रसाधनगृहांचा वापर एकत्रच. हॉलमधे एक १७-१८ वर्षांची सुंदर कन्या केशभूषा करत होती. तीची माता आम्हा २१-२२ वर्षांच्या तरुणांना बेलाशक घर दाखवत सुविधा सांगत होती. मी म्हणलो मित्रा, लवकर चल बाबा इथून आधी. कशाला विषाची परिक्षा. काही कमी जास्त झालं तर पहिला आपला जीव जाईल. चवकशी नंतर होईल. मुलगी तर टांगती तलवार आहेच पण हे असे राहणे बेकायदेशीर आणि भयंकर आहे. कधी आईवडील आपल्याला भेटायला आले तर झालेच शुभमंगल (वेगळ्या संदर्भात)

In reply to by तर्राट जोकर

काही शहरात पाणीपुरवठा महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असतो. त्याचे शुल्क ते घरावर आकारल्या जाणार्‍या करातून वसूल करतात. उदा. पुणे. काही शहरात पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे केला जातो. तिथे वीजेच्या मीटरसारखेच पाण्याचे मीटर असते. जेवढे पाणी वापरले जाईल त्याप्रमाणात बील येते. उदा. अमरावती. मी वर लिहिलेले उदाहरण अमरावतीचे होते. सोसायटीचा मुख्य खर्च पाण्याचे कॉमन बील व ते पम्पिंग हाउसचे वीजेचे बील यात जात असे. बर्‍याच सदस्यांनी सोसायटीचे शुल्क थकवले असल्याने सोसायटीचेच पाण्याचे कनेक्शन म. जी. प्र. ने तोडले होते. बीलाच्या मुळ रकमेत दंड व व्याजाची रक्कम मोठ्या प्रमाणात जोडली गेली होती. ज्या सदस्याने लेखी व तोंडी विनंत्यांना केराची टोपली अडीच वर्षाहून अधिक काळ दाखवली त्याचे पाण्याचे कनेक्शन सोसायटीने नोटीस देऊन व पोलिसांना आगाऊ सूचना देऊन तोडले. त्यानंतर त्या सदस्याने त्याच दिवशी तीन वर्षांचे शुल्क व दंडाची रक्कम सोसायटीकडे भरली.

In reply to by श्रीरंग_जोशी

तर्राट जोकर 04/03/2016 - 03:17
ओके. आमच्या सोसायटीत (ठाणे) आमच्या विंगमधे चार लोकांनी गेले चार वर्षे मेन्टेनन्स दिलाच नाहीये. जवळपास लाखाच्या घरात आहे प्रत्येकाचं आउटस्टँडींग. त्यांचं पाणी तोडावं असं काही सदस्यांचं मत होतं, पण असं करता येत नाही असे काही लोक म्हणाले. सहा विंगच्या सोसायटीत आमच्याच विंगमधे असे महान लोक एकत्र गोळा झालेत. कधी पाणी नस्तं, कधी लिफ्ट खराब करुन ठेवतात. बाजुच्याच विंगला चोविस तास पाणी,आम्हाला अर्धा तास. लई वैताग राव. बिल्डर लोक मोळी बांधुन देतेत. आपल्याला इथं कोन शेजारी कसा असनार त्याचा चॉइस नसतो. त्याचा राग बिचार्‍या बॅचलरवर काढतात की काय देव जाणे.

In reply to by तर्राट जोकर

तुमची समस्या चांगलीच समजू शकतो कारण अपवाद सोडता जिथेही राहिलो आहे तिथे या प्रकारच्या समस्या कमी अधिक प्रमाणात पाहिल्या आहेत. बॅचलर्सला भाड्याने फ्लॅट देण्याबाबत सोसायटीकडून प्रतिबंध करणे याबाबत मी दोन्ही बाजू समजू शकतो कारण मी दोन्ही प्रकारे सोसायट्यांमध्ये राहिलो आहे. माझ्या सध्याच्या सोसायटीने अनेक वाईट अनुभवांतून गेल्यावरच बॅचलर्सना प्रतिबंधाचा हा नियम बनवला. कारण एकदा सुट दिली की कोण कशा प्रकारच्या लोकांना आणून ठेवेल त्याची शाश्वती नसते. अनेक लोकांचे दोन-तीन फ्लॅट्स असतात अन स्वतः ते परदेशात राहत असतात. जास्तीत जास्त भाडे व त्यायोगे कमिशन मिळवण्यासाठी एजंट कुणालाही भाडेकरू म्हणून आणतात. इतर कुटूंबाना काय त्रास होत असेल याबाबत मालकांना काही घेणे देणे नसते.

In reply to by तर्राट जोकर

मेंटेनन्स चार्जेस न भरणार्‍या सदनिकाधारकचे पाणी तोडता येते. ते कायदेशीरपणे करण्यासाठी प्रोसिजर जरा लांबडे आहे... १. सर्वसाधारण सभेत किती कालावधीसाठी चार्जेस दिले नाहीत म्हणजे कारवाईस योग्य डिफॉल्ट होईल त्यासंबंधी नियम पास करून घ्या. (उदा. आमच्या सोसायटीत चार तिमाह्यांचे चार्जेस दिलेल्या मुदतीत न भरल्यास डिफॉल्ट होईल असा नियम आहे.) डिफॉल्टरचे पाणी तोडण्याची कारवाई करण्याचे हक्क मॅनेजिंग कमिटीला आहेत असा उल्लेख त्या नियमात स्पष्टपणे हवा. २. चुकार सभासदाला निवडलेल्या व्यवस्थापनाकरवी (इलेक्टेड सोसायटी मॅनेजिंग कमिटी) दर महिन्याला एक अश्या तीन नोटीसा पाठवा. ३. न मानल्यास अजून एक नोटीस वकिलातर्फे पाठवा व त्याची प्रत सर्व परिस्थिती वर्णन केलेल्या कव्हर लेटरसह तुमच्या विभागाच्या "कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कमिशनरला" पाठवा व पावती घ्या. असे एक महिन्याच्या अंतराने तीनदा करा. त्यानंतर कमीशनर पाणी तोडण्याची परवानगी देईल अथवा ते प्रकरण सक्षम त्याच्या विभागातील अधिकार्‍याकडे वर्ग करेल व तो पाणी तोडण्याची कारवाई करेल. वरचे प्रोसिजर पाळल्यास कायदा सोसायटी आणि व्यवस्थापनाच्या बाजूने असेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तर्राट जोकर 04/03/2016 - 14:58
माहितीसाठी धन्यवाद. प्रोसेस वेळखाऊ असल्याने बहुतेक सेक्रेटरी टाळाटाळ करत असावा. आता रिनोवेशन आणि अपग्रेडेशनचं चाललंय. आता ज्या मीटींगा होतील त्यात सोक्षमोक्षच लावून टाकता येईल.

In reply to by तर्राट जोकर

मुख्य म्हणजे पाणी तोडण्याअगोदर (किंवा नोटीस देण्याअगोदर) त्या सभासदाच्या सदनिकेच्या पाणी पुरवठा करणार्‍या नळाला स्वतंत्र व्हॉल्व्ह आहे याची खात्री करून घ्या आणि नसल्यास तो बसवा. नाहीतर एका तिरक्या सभासदाचे पाणी तोडताना अनेक चांगल्या सभासदांची गैरसोय होईल ;) :)

In reply to by तर्राट जोकर

दुसरा एक उपाय म्हणजे वरचेच प्रोसिजर वापरून सभासदाचे सदनिकेमधून इव्हिक्शन करण्याची नोटीस कमिशनरकडून आणणे. ते प्रकरण जरा गंभीर असल्याने पहिल्या पायरीपासून कोऑप सोसा च्या कामात अनुभव असलेलया वकिलाचा सल्ला घेणे योग्य होईल. सभासद सोसायटीचा सदस्य म्हणून सदनिका वापरत असत असतो, सदनिकेचा पूर्ण मालक नसतो. हे पाऊल सहसा उचलले जात नाही, पण कायद्याप्रमाणे, प्रत्येक सदस्य (एका अर्थाने) सोसायटीचा टेनंट असल्याने, चुकार सदस्यांबाबत ही कारवाई शक्य आहे. असोशिएशन ऑफ अपार्टमेंत ओनर्समधे सदस्य त्याच्या सदनिकेचा/रो हाऊसचा मालक असतो, त्यामुळे हा पर्याय उपलब्ध नसतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तर्राट जोकर 07/03/2016 - 01:04
असोशिएशन ऑफ ओनर्स आणि कोऑप सोसायटी हे दोन मूलभूत फरक सांगितल्याबद्दल शतशः धन्यवाद. मार्मिकसरांचा विचार वेगळा त्यामुळेच वाटत होता. ते बहुधा असो ऑफ ओनर्स दृष्टीकोनातुन मांडत होते.

In reply to by तर्राट जोकर

मार्मिकसरांचा विचार वेगळा त्यामुळेच वाटत होता. ते बहुधा असो ऑफ ओनर्स दृष्टीकोनातुन मांडत होते.
को.ऑ.सोसायटी सदनीका मालकाला बॅचलर भाडेकरू ठेवण्यास मज्जाव करू शकते का? हे कायदेशीर आहे का?असे धागालेखकाने विचारले. प्रश्न को.ऑ.सो. संदर्भात असल्यामुळे मी ही त्याच संदर्भाने माहीती दिली. असो. ऑफ ओनर्स मध्ये हा प्रश्नच उपस्थीत झाला नसता.

कंजूस 04/03/2016 - 06:51
समजा असे बॅचलर सापडले तर त्यांवर काय कारवाई करार? हाताला धरून तर बाहेर काढता येणार नाही.मग स्टे ओर्डरयेईल त्याची .किंवा केस टाकावी लागेल सोसायटी कोर्टात .थांबा २५ वर्षं.मध्ये वकील श्रीमंत होणार.पोलीस केस करता येत नाही.

मन१ 04/03/2016 - 09:09
सगळ्यांचे आभार. प्रत्येकाने काही महत्वाचे मुद्दे सांगितलेत; तेही अगदि नेमके, टेक्निकली बरोबर असे. त्याबद्दल विशेष आभार. @सुहास म्हात्रे आणि इतर -- धाग्यातलं कथन संदिग्ध वआटू शकतं. त्याबद्दल सॉरी. मी उल्लेख करत असलेली सोसायटी ही हल्लीच्या नॉर्मल पुणे-मुंबै मध्ये ज्या सोसायट्या असतात; तशीच सोसायटॅए आहे. म्हणजे म्हात्रेंच्या प्रतिसादातली दुसर्‍या प्रकारची --कोऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी. . . आता म्याच रंगात आलेली आहे . कारणे -- सोसायटी मध्ये एकच बिल्डिम्ग आहे बारा मजली. सोसायटी आताच बनली आहे. ( मागचा वर्शभर बिल्डरकडे असते ना सुरुवातीचे एक दोन वर्शे, तशी होती बिल्डिंग ) सोसायटी ऐन चौकात आहे. दोन रस्ते छेदतात तिथे. त्यामुळे तळमजल्यावर कमर्शिअल दुकाने जोरात सुरु आहेत. मिठाई, पिज्झ्झा हट, हेअर ट्रान्सप्लांट सेंटर असे सगळे तळमजला व पहिल्या मजल्यावर आहे. तळ मजल्यावर कमर्शिअलवाल्याने आपले दुकान भाड्याने दिले आहे. तिथे आता दारुचे दुकान होणार आहे. सोसायटीवाले त्या दुकानाच्या मालकाकडे भेटायला गेले की तुम्ही दारुचे दुकान कशाला उघडता; आम्ही ऑल्मोस्ट तितक्याच भाड्यात तिथे मेडिकल वगैरे उघडू. तुम्हाला भाडयच्या रकमेत नुकसान सोसावे नाही लागणार. )सोसायटीवाल्यांपैकी एक्जण मेडिकल स्टोर वाला आहे, दुसरा अजून एक सोनार्/सराफ/ज्वेलर्सवाला आहे.) मालक म्हटला "हुडुत्त. दारुचे दुकान उघडायला ज्याला भाड्याने दिलय तो माझा दोस्तय. कमिटमेण्ट झालेली आहे. दुकान आता उघडणरच." हे बोलणारी; दुकान दारुसाठी भाड्याने देणारी व्यक्ती स्वतः हल्ली जे समाजवसेवक असतात ना अण्णा, भाउ, तात्या वगैरे... ते फ्लेक्स बोर्डावर रुबाबात झळकताना दिसतात; "वाढदिवसाच्या शुभेच्चा " वगैरेंमध्ये; त्यांच्यापैकी आहे. स्थानिकांपैकी. त्यांनी दिलेल्या उत्तराने आणि एकूणच त्यांच्याबद्दलच्या निस्सिम आदरापोटी सोसायटीवाले काही बोलू शकले नाहित. गुप्चूप परत आले. . . . हा झाला कथेचा पूर्वार्ध. हे दोन चार महिन्यांपूर्वी घडलं. आणि काल परवापासून हे भाडेकरु - बॅचलरचं प्रकरण उभं राहिलं. . . आता गंमत अशी की ह्याच थोर समाजसेवकांचे एकट्याचे तीन की चार फ्लॅट आहेत. तेही त्यांनी भाड्यानं दिलेत. त्यापैकी फक्त एकात विवाहित भाडेकरु आहेत. बाकी सगळ्यात अविवाहित भाडेकरु. ह्याशिवाय इतर लोक ज्यांचे एकेक फ्लॅट आहेत; त्यांनीही आपले फ्लॅट भाड्याने दिलेत. बहुतेकांतले बॅचलर असले तरी मुलींचे ग्रुप आहेत. आणि ते आदरणीय समाजसेवक म्हणाले आहेत की नियम वगैरे करणआर्‍अयंना ते प्रेमानं समजावणार आहेत मीटिंगमध्ये म्हणून. मागच्या वेळी त्यांनी दुकानाबद्दल सम्जावलं होतं आख्ख्या सोसायटीला. ते एकटे व्हर्सेस सर्व सोसायती होती तेव्हा. आता तर सोसायटी मधीलच तीन चार इतर फ्लॅटची मालकमंडळीही त्यांचय सोबत असणारेत मदतीला. तर सगळ्म अगदि शांततापूर्ण आणि प्रेममय वातावरण आहे. त्याच वातावरणात चर्चा होणारे. . . पुन्हा परतून अधिक लिहितो.

In reply to by मन१

sagarpdy 04/03/2016 - 11:14
बहुतेकांतले बॅचलर असले तरी मुलींचे ग्रुप आहेत.
सोसायटीमध्ये सुरुवातीला केवळ बॅचलर मुलांना जागा भाड्याने देऊ नये असा सूर होता. पण एक जागा दोघा परप्रांतीय मुलीना भाड्याने दिलेली होती. या मुली कधीही रात्री-अपरात्री (२ वाजल्यानंतर) वेगवेगळ्या मित्रमंडळीना घेऊन येत बहुधा पार्टी करायला. चौकीदाराने या मित्रमंडळीना आत येण्यास मज्जाव केल्यास चौकीदारांशी हुज्जत घालीत (उच्च स्वरात), शेवटी मालकांशी बोलून १ महिन्याची नोटीस देऊन त्यांची पाठवणी केली. तेव्हापासून 'बॅचलर मंडळी नको रे बाबा!' असा सूर आहे. याखेरीज असेच पार्टीचे अनुभव अन्य नातेवाईकांनी आपल्या घरी पेईंग गेस्ट/भाडेकरू ठेवलेल्या मुलींबद्दल देखील आढळले. त्यामुळे मुले जास्तीत जास्त तर दारू पिउन गोंधळ करतील, मुलीं काय धंदे सुरु करतील याचा काही नेम नाही - अशीही विचारसरणी आढळते. याचीच दुसरी बाजू कि ऑफिसातील काही मैत्रीणीना अशा कारणास्तव जागा मिळणे दुरापास्त झाले (आहे/होते). 'आता बहुतेक जागेसाठी लग्न करावे लागणार!' असे उद्गार स्त्रीवर्गाकडून ऐकू येतात कधीमधी.

ऋषिकेश 04/03/2016 - 09:34
बॅचलर या शब्दा ऐवजी कित्येक सोसायट्यांमध्ये नॉनव्हेज खाणारे, ठराविक धर्मिय, ठराविक भाषिक हे शब्द असतात. तर सकाळ मधील काही अ‍ॅड्स पाहिल्या तर ठराविक जातीच्या कुटुंबालाच फ्लॅट भाड्याने देणे आहे अशाही अ‍ॅड्स असतात. :( हे मला/आपल्याला कितीही गैर वाटत असलं तरी 'जिसकी लाठी उसकी भैंस' हे तत्त्व बाजारात अनेकदा निरुपायाने मान्य करावे लागते.

नाखु 04/03/2016 - 09:50
स्वतःला गेली १३ वर्षे स्वतःची सदनिका भाड्याने दिल्याचे अनुभव येन प्रकारे. पहिल्याच वर्षी (साल २००२ ते २००३) मेहुण्यांच्या मित्राला दिला (घर जास्तीत जास्त अस्वच्छ आणि तोड्फोड युक्त ठेवावे याचा आदर्श वस्तुपाठ ठेऊन २००४ च्या सुरुवातीला घर ताब्यात घेतले.भाडेकरू शिक्षण अभियंता आणि कुटुंबासहीत दुसराही अभियंता टाटा मोटर्स मध्ये मित्राचे मित्राच्या ओळखीने आला होता (मागाहून कळाले तो जगन्मित्र सदनिका भाडेव्य्वहारात दलाली (एजंट) होता पण उघड सांगत नसे किमान घरमालकाम्ना तरी) या इसमाने कुटूम्बसहीत राहून घर ठीक ठाक ठेवले पण अगदी सुस्थीततली नोकरी असूनही भाड्याचे बाबत पाठपुरावा केल्याशिवाय आगावू भाडे दिले नाही.सन २००४ ते २००६ २००६ नंतर रीतसर एजंटला सांगून भाडेकरू ठेवावा लागला कारण मी राहत असलेल्या घराकडे लक्श्य देणे आणि (मुलगा लहान त्यामुळे सुमारे ७-८ किमी अंतरावरील सदनिका दाखवणे ई गोष्टी करू शकत नव्हतो)शिवाय नोकरी बदलामुळे चिंचवड ते शिक्रापुर असा पिट्टा पडत होता. सदरहू एजंटने आणलेला भाडेकरू बद्दल एक स्वतंत्र कथा होईल. सुरवातीला एजंट्ने सांगीतले की ही स्त्री पुण्यात नोकरी असल्याने (८ वर्ष्याचे )मुलाबरोबर पुण्यात राहायला जागा शोधते आहे.बाकी घरातील सदस्य (पती वगैरे) नाशीकला असतात.त्या नुसार जिथे कुटुंबे जास्त आहेत अश्याच संकुलात सदनिका हवी आहे. रीतसर करारनामा करूनच सदनिका भाड्याने देण्याचा माझा रिवाज असल्याने मीही करारनामा केला (दुर्दैवाने फक्त नोटरी केला,पण निबंधकाकडे नोंदणी असणारा केला नाही) आणि पुढचे ११ महिने मीच तणावाखाली काढले. महिन्यातून (किमान ३-४ वेळातरी) वेळी अवेळी फोन करून शुल्लक तक्रारी. उदा घरातील ट्युब लागत नाही पासून तर फक्त बाथरूम मधल्याच नळाला पाणी हळू येते इथपर्यंत. शिवाय फोन झाला की लगेच तासाभरात संकुलाचे चेअरमन कडे जाऊन तक्रार पाढा करणे सुरि केले. पुढे त्याची हद्द झाली आणि मीच (आयुष्यात पहिल्यांदाच) भाडेकरूला करार संपण्यापुर्वी काढण्याचा निर्णय घेतला. वेळ सायंकाळी ८.०० ते ८.३० मी दवाखान्यात सौ.ला त्रास होतोय म्हणून आलेलो. न्म्बर यायची वाट पहात. "मी तुअम्च्या घाणेरड्या फ्लॅट्मध्ये कसं राह्यच" मला उच्च शिक्षीत भाडेकरूचा फोन. "मी काय झालं ते नीट आणि शांतपणे सांगा" शक्य तितक्या हळू आवाजात "ते काही नाही, तुम्ही आधी इथे या सगळी टॉयलेट घाण बाहेर्पर्यंत येतेय. मी कामावरून आले तर हाच प्रकार निस्तरायचा का मी तुअम्ची तक्रार चेअर्मनक्डे करीन...."उच्च शिक्षीत भाडेकरू माझ्ह्या त्रासीक चेहर्याने सौला माहीत पडले हा भाडेकरूचाच फोन आहे म्हणून मग रीतसर दवाखान्याचे काम झाल्यानंतर (अजित जोशी,पिंपरी) रात्री १० वाजता तिकडे वरात. मी सौ ला तू येऊ नकोस सांगत होतो पण त्या बांईंचा तोंडाळपणा माहीत असल्याने मीही येते असे म्हटल्याने आम्ही दोघे गेलो. म्ग नेहमीचे तुअम्चे फ्लॅटकडे लक्श्य नाही मी चांगला शोधत होते पण तुम्हाला गरज आहे असे एजंटने सांगीतले ईईई सुरू झाले. संडासात पाणी टाकले की थांबून राहात होते आणि अगदी हळू हळू जात होते. उद्या प्लंबर घेऊन येतो आणि बघतो असे साम्गून घरी आलो तरी किमान दोन-तीनदा फोन करून आणखी त्रास दिलाच बाईंनी. दुसर्या दिवशी प्लंबरला घेऊन सक्काळी (बाई कामावर जायच्या आधी पोहोचलो) प्लंबर नको म्हणत असताना मी रजा टाकली.(प्लंबर अगदी विश्वासू माणुस असल्याने आणि माझ्याकडे किमान ५-७ वर्षे काम करीत असल्याने. "मी करीन तुम्ही नाही आलात तरी चालेल म्हणत होता") ३-४ तासाच्या अथक प्रयत्नांनतर टोयलेटचा बाहेरील जोड आणि भींतीतला जोड यांच्या मश्ये (प्ल्बीगच्या भाषेत न्हाणी ट्रॅप का काही म्हणतात त्या ईंग्राजी वाय शेपच्या) कडक गोलाकार वस्तू निघाली. तो भरीव रबरी बॉल होता आणि त्याच भाडेकरूच्या मुलाकडून खेळताना पडला होता (त्याने तसे आईला सांगीतलेही होते आणि आईने चाणाक्षपणे आम्च्या पासून दडवून ठेब्वले होते) शेवट पर्यंत तो आम्च्या कडून नसेल तर आधीच असेल असे भाडेकरू बाईने अगदी ओरडून मग (साग्रसंगीत)रडून ही सांगीतले. सोसायटी सदस्य (जास्तच) स्त्री दाक्षीण्यशील असल्याने मी ही फार विषय वाढवला नाही आणि करारा आधीच खाली करण्याचा निरणय पक्का केला. नंतर सुमारे ८-१० महिने अक्षरशः रिकामा ठेवला. सुदैवाने पुढे माजी कंपनीतील सहाकार्याने (अविवाहीत असलेल्या) मागीतला त्याला दोन वर्षे राहिल्यानंतर त्याच्याच चुलत भावाने २-३ वर्षे राहिला तो ही अविवाहीत (दोघाम्ची ही लग्ने राहायला आल्याण्म्तर किमान वर्षभराने झाली, आणि उच्च शिक्षण्ही इथेच केले) आता दोघेही स्वतःचे घरात रहायला गेलेही. तस्मात अविवाहीत लोकांकडून मलातरी कसला त्रास झाला नाही. पण आमच्याच संकुलात एका सदनिकेतील मुलांनी दारू प्यायल्यांनतर बर्यापैकी राडा केल्याचे कळाले ( म्हाणून उडदामाजी काळे गोरे असतातच) नंतच्या दक्षीण भाषीक कुटुंब असलेल्या भाडेकरू कडूनही काहीहे त्रास नाही सगळे व्य्वव्हार चोख आणि रीतर नोंदणी केलेल्या करारनाम्यानुसार) सुमारे दोन वर्षे राहिला तदनंतर स्वतःचे घरात रहायला गेलाही. (अता तर संकुल अध्यक्षांच्या पत्नीच नवीन भाडेकरूला सांगतात की या सदनिकेत राहणार्या प्रत्येकाचे स्वत्:चे घर होतेच होते. खखो देव्/भाडेकरू/अध्यक्षीण बाइच जाणे)

प्रतीसाद जास्तच लांबला पण कुठलेही सरसकटीकरण होऊ नये म्हणून हा प्रतीसाद प्रपंच

सिरुसेरि 04/03/2016 - 09:57
या नियमापाठीमागे "आजकालच्या तरुणांनी (मुले / मुली) जास्त काळ अविवाहित राहु नये . लवकरात लवकर दोनाचे चार हात करुन संसाराचा सारीपाट मांडावा " असा या घरमालकांचा सुप्त शुभमंगल हेतु असु शकतो . जुन्या काळातील माणसे खरोखर हुशार होती / असतात . त्यामुळे त्यांचीही बाजु समजुन घ्यावी.

चौकटराजा 04/03/2016 - 10:03
सोसायटीमधे नक्की कशाची परवानगी आहे व नक्की कशाची नाही या संबंधी १) भारत देशातील सोसायटीत सर्वीच्च शब्द हा राज्यघटनेचा आहे. सबब आपण तिचा शोध घेऊन अभ्यास केल्यास बॅचलर ठेवणे कसे शक्य आहे वा नाही. याचा शोध घ्यावा. जाती जातीत फरक करणे जसे कायद्याला अमान्य आहे तसे विवाह स्थिती चा निक॑ष धरून एखाद्याला अस्पृय्श्य ठरविता येते किवा कसे याचा खुलासा घटनेत होईल. २) घटनेनंतर क्रम लागतो प्रचलित कायद्यांचा. त्यातील कोणत्याही तरतुदीविरद्ध ( इन डिटृरिमेण्ट )ठराव जनरल बॉडी वा कमिटीला बहुमतानेही करता येत नाही. ३) त्यानंतर क्रम येतो बाय लॉज चा. ४)त्यानंतर क्रम येतो. त्या नियमावलीचा जिथे वरील तीनही पातळीवरचे कायदे व उपकायदे गप्प आहेत. उदा. पाण्याच्या वेळा. क्र ४ मधील सर्व नियमावली ठरवण्याचा अधिकार जनरल बॉडीलाच आहे. कमिटीला नाही.फक्त कारभारातील काही ठराव उदा एखाद्या सभासदाच्या गाळा विक्रीला ना हरकत देणे. ( हे देखील जनरल बॉडीने ठरवून दिलेल्या चौकटेतच करावे लागते. वरील क्रमाने अभ्यास करून कमिटी विरूद्ध निबन्धका कडे रीत्सर तक्रार करा. आपण जिकल्यास ती ऐतिहासिक केस होईल.

In reply to by चौकटराजा

नक्कीच ! किंबहुना कमीटीत काम करणे म्हणजे फुकटच्या लष्करच्या भाकर्‍या भाजण्यासारखेच असते ! जे काम करायला पुढे येत नाहीत असे सभासद सभेत (अ) आपल्यावर अक्षम्य अन्याय झाला आहे आणि / किंवा (आ) आम्हाला कमीटीपेक्षा जास्त कळते अश्या आवेशात बोलत असतात. :) ;)

In reply to by तर्राट जोकर

तो पगारी नोकर सोसायटीचा व्यवस्थापक असतो... व तो धावपळीची (बिले भरणे, दुरुस्त्या करणे, इ) कामे करतो. कायद्यासंबंधी / दंडांसंबंधी कायदेशीर अधिकार फक्त पदाधिकार्‍यांनाच असतात आणि सभासदांशिवाय इतर कोणालाही मॅनेजिंग कमिटीचे पदाधिकारी होता येत नाही. ठराविक संखेच्या पदाधिकार्‍यांची मॅनेजिंग कमिटी स्थापन करणे व त्यांची नावे हाऊसिंग कमिशनरला लेखी देणे नुकतेच आवश्यक झाले आहे असे ऐकून आहे.

नऊ वर्षांपूर्वी पुण्यातल्या कात्रज भागातील भारती विहार सोसायटीमध्ये टूंबाबरोबर राहणारे घरमालक अन भाड्यांच्या घरात राहणारे विद्यार्थी यांच्यातले वाद इतके विकोपाला गेले की काही दिवस पोलिस बंदोवस्त लावावा लागला होता. विद्यार्थ्यांकडून इतर कुटूंबाना होणार्‍या त्रासांबद्द्ल जवळ जवळ एक आठवडा बातम्या येत होत्या. त्यातली एकदम रंगवून लिहिलेली गोष्ट अशी होती की सोसायटीतली लहान मुले अंगणात पडलेल्या निरोधांचे फुगे बनवून खेळतात...

सुबोध खरे 04/03/2016 - 10:37
मी माझ्या घरात आतापर्यंत फक्त विवाहितच भाडेकरू ठेवले आहेत. याचे कारण सोसायटीतील लोकांनी काही काळाने एक आपसात ठराव केला होता कि शक्य असेल तर अविवाहित मुले किंवा मुलीना सदनिका देऊ नये. एका सदस्याने तीन मुलीना सदनिका दिली त्या मुलींचे मित्र रात्रीं अपरात्री मोटार सायकल उडवत येत असत. शिवाय सोसायटीच्या रखवालदाराबरोबर भांडण करणे, दारू पिऊन शिवी गाळ करणे. शेवटी ११ महिन्यांनी त्या सदस्याने त्या मुलीना काढून टाकले. माझ्या घरात मी एका दाक्षिणात्य कुटुंबाला भाड्याने घर दिले होते. माणूस रेल्वेत नोकरीला, बायको एक कॉनव्हेंट शाळेत शिक्षिका एक मुलगा ५ वर्षाचा असे घरंदाज कुटुंब. पण हा माणूस रात्री दारू पिऊन तेथे गोंधळ घालत असे. वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सदस्यांनी खाजगीत हे सांगितले तेंव्हा मला हे कळले. मी त्या माणसाला कोपर्यात बोलावले आणी हग्या दम दिला पुढे तीन चार महिने तरी शांत होते पण परत येरे माझ्या मागल्या म्हणून शेवटी ११ महिने झाल्यावर त्याला रजा दिली. मी आतापर्यंत मराठी, दाक्षिणात्य, राजस्थानी जैन, मुसलमान अशा सर्व लोकांना घर भाड्याने दिलेले आहे परंतु वर म्हटलेला प्रसंग सोडला तर मला काही त्रास झाला नाही. वार्षिक सभेत मी शेजार्यांना भाडेकरूंबद्दल आवर्जून विचारत असे. तात्पर्य -- विवाहित किंवा अविवाहित भाडे करू कसा निघेल ते नशिबावर आहे.

मन१ 04/03/2016 - 11:23
सोसाअय्टीमध्ये "नियम्/कायदा" पास करुन घ्यायला संख्याबळ्/टकेक्वारी किती पुरेशी आहे ? ५१ लोकांपैकी २६ मतं नियमाच्या बाजूनं आणि २५ नियमाच्याविरोधात असतील तर काय होइल ? ५१ पैकी ४२ नियमाच्या बाजूनं आणि ८ नियमाच्या विरोधात असले तर काय होइल ? थोडक्यात विचारायचं तर "सर्वसाधारण बहुमत -- ५१% पुरेसं आहे की विशिश्ट बहुमत -- ६६% किम्वा ७५% किंवा ८०% वगैरे हवे असते ?"

In reply to by मन१

सर्वसाधारण सभेत वैध नियम करण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत : १. नियम राष्ट्रस्तरीय (भारतिय) कायदे, स्थानिक राज्यस्तरीय कायदे आणि कोऑप हा सोसायटीचे मॉडेल नियम (https://sahakarayukta.maharashtra.gov.in/site/upload/documents/Model_ByeLaws_of_Housing_Cooperative_societies.pdf) या सर्वांत बसणारेच असणे आवश्यक आहे. २. नियम बनविण्याची जबाबदारी व हक्क फक्त सर्वसाधारण सभेलाच असते. कार्यकारी मंडळाने त्या नियमांची अंमलबजावणी करायची असते, ३. सर्वसाधारण सभेत वैध नियम बनविण्यासाठी कमीत कमी हजर सदस्यसंख्या (कोरम) एकूण सदस्यांच्या २/३ किंवा २० यापैकी लहान संख्या पुरेशी असते. ४. सोसायटीच्या प्रत्येक सदनिकेच्या शेअर सर्टिफिकेटवर नाव (अनेक नावे असल्यास प्रथम नाव) असलेल्या सभासदाला एक मत असते. ५. सभेत पुरेशी सदस्यसंख्या नसल्यास : ५.अ. सभासदांच्या विनंतीवरून सभा बोलविलेली असली तर ती बाद ठरते. ५.आ. कार्यकारी मंडळाच्या अजेंड्याने सभा बोलविलेली असली तर, सभा तासाभरासाठी तात्पुरती तहकूब (अ‍ॅड्जर्न) करून त्याच जागी घेता येते अथवा ७ दिवसांच्या नोटीशीने नवीन वेळेस व नवीन जागी घेता येते व प्रथम जाहीर केलेल्या अजेंड्यावर विचार करता येतो... या दुसर्‍या सभेसाठी कोरमची (कमीत कमी हजर सदस्याच्या आकड्याची) अट लागू होत नाही. ६. नियम पास करण्यासाठी सभेत हजर सदस्यांच्यापैकी कमीत कमी ५१% मते (सिंपल मेजॉरिटी) मिळणे जरूर असते. मात्र असा पास झालेला नियम १००% सभासदांवर बंधनकारक असतो. हे व बाकी बारकावे वर दिलेल्या दुव्यात आहेतच.

जेपी 04/03/2016 - 17:40
माझा एक प्रश्न आहे- जर इमारतीत 10 पेक्षा कमी सदनिका असतील तर सोसायटी करता येते का?? deed of declaration नाही.इमारत 12 वर्ष जुनी आहे. -- नवा धागा काढावा का इथेच विचारावे. ---

चौकटराजा 05/03/2016 - 10:30
आजच्या दैनिक सकाळ मध्ये सोसायटी बद्दल लेख आला आहे. त्यात बेकायदेशीरपणे केलेले व निबंधकाची मान्यता घेतलेलेही ठ्रराव कायद्यापुढे कसे पराभूत होतात हे कळून येते.

धन्यवाद चौरासाहेब. त्यालेखात शेवटी बायलॉजसंबंधी असेही म्हटले आहे, की बायलॉज, (दुय्यम उपनिबंधकांनी मान्य केले असले किंवा नसले तरी) हे कधीही कायद्याच्या विरुद्ध असू शकत नाही व बायलॉजपे़क्षा कायदा श्रेष्ठ असतो व असे बायलॉज हे कायद्याच्या विरुद्ध असून,सभासदांना लुटण्याचे एक साधन आहे. हेच मी वरील एका उपप्रतिसादात निवार्‍याच्या संदर्भात लिहिले होते..
भारतीय कायद्याने नागरीकाला भारतात कोठेही ( कायद्याने प्रतिबंधीत,संरक्षीत भाग सोडून ) निवार्‍याचा हक्क दिलेला आहे, एखाद्या सोसायटीच्या नियमामुळे जर त्याच्या हक्कावर गदा येत असेल तर त्या सोसायटीवर भारतीय कायद्याचा भंग केल्याचा दावा करता येतो.

काही ठिकाणी मुलाचे आई वडिल येतात. भाडेकराराची नोंदणी ही त्यांच्या नावावर होते. त्यानंतर आईवडिल निघून जातात व मुलगा आपल्या मित्रांसह तिथे राहतो. उपद्रवी वर्तन केले तरच प्रश्न निर्माण होतो.

वैभव जाधव 05/03/2016 - 14:10
सोसायटी कमिटी सदस्य आणि संसद/विधिमंडळ सदस्य यांची तुलना करावीशी वाटते. सामान्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतात नंतर कायदे चांगले बनवतात आणि त्याउप्पर भारी पळवाटा शोधतात. बाकी कमिटीवाले म्हणून 'मजा' असते ती वेगळीच.

In reply to by वैभव जाधव

तुलना इथेच थांबत नाही... "सोसायटीच्या निवडणूकीत निवडून आलात ना* ? आता सोसायटीची काय असतील नसतील ती दुखणी कमिटीने काढावी. आम्ही आराम करायला आणि कमिटीवर टीका करायला मोकळे झालो." हे सोसायटी सभासद आणि मतदार जनतेमधले महत्वाचे साम्यही विसरू नका :) * या निवडणूकीतले मतदानाचे प्रमाण संसद/विधिमंडळ निवडणूकीपेक्षा फार वेगळे नसते, हे पण एक अजून साम्य ! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा 05/03/2016 - 15:55
कमिटीवर काम करताना अगदी हलकट वृतीच्या सभासदांबरोबर संबन्ध आलेला होता. इतका की घरात अशांती माजू लागली. कित्येक वेळा पदरमोड ही करावी लागते. इतर क्रेडीट को ओप सोसा प्रमाणे इथी फायदा काहीही नाही. किमान सदस्यानी कृतज्ञ असावे ही अपेक्षा देखील फोल ठरते.

In reply to by चौकटराजा

नाव आडनाव 05/03/2016 - 16:27
पदरमोड एक गोष्ट झाली. बराच वेळ आणि एनर्जी पण द्यायला लागते. आणि एव्हढं करून कोणी चांगला म्हणणारा माई का लाल / लाली काही सापडत नाही :) मी आमच्या सोसायटीच्या पहिल्या कमिटीत होतो. गेलं वर्ष ऑफिस नंतरचा वेळ फक्त कमिटी एके कमिटी केली. पण पब्लिकला तरीही प्रॉब्लेमंच आहे. तीनदा तर मारामारी पर्यंत वेळ आली - कारण काय तर एका लिफ्ट मधला बल्ब पहाटे ५-५:३० ला बंद झाला, एकदा डीजीची बॅटरी फुगल्यामुळे डीजी बंद पडला, एकदा लिफ्ट हँग झाली. आता हे काय मी केलंय का? मेंटेनंस देतो म्हणजे कमिटीवर उपकार करतोय अश्या थाटात बोलत असतं पब्लिक. सगळ्या गोष्टींची एएमसी आहे आणि रेग्युलर मेंटेनंस ते करतात. एकदा तर लोक मागेच लागले - "सोसायटीमे बहुत साप हो गये है. कुछ करो प्रसांत भैया". आता साप काय मी पाळले आहेत आणि सोसायटीत आणून सोडतोय का? कुछ करो म्हणजे काय? आणि मेल वर मेल. कोणी भेटला की तोच विषय. वैताग दिला पब्लिकने. आज नवे कार्यकर्ते घेणार आहेत कमिटी. उद्यापासून सुटलो एकदाचा. सगळ्यात भारी तर ते कमिटी सदस्य जे काम काहीच करत नाहीत पण मिटींग मधे सगळ्यात पुढे. लोकांना वाटेल की हेच सगळं करत आहेत काय. एकाच सोसायटीत रहायला असल्यामुळे त्यांची "असलियत" (हिंदी पिच्चरने फॅमस केलेला शब्द :) ) सांगताही येत नाही.

In reply to by नाव आडनाव

अभ्या.. 05/03/2016 - 17:06
"सोसायटीमे बहुत साप हो गये है. कुछ करो प्रसांत भैया".
मुंगुस पाळो बोलनेका. . बाकी दंगाकाकूधागा काढायला हा एकदम भारी इश्श्यु आहे.

In reply to by एस

अभ्या.. 05/03/2016 - 17:20
मग काय तर. माझ्या डोक्यात आत्तापासूनच उपायांची पुंगी वाजायलीय. डोळ्यासमोर शिरीदेवी, मल्लिकापासून आमरसपुरीपर्यंत सगळ्यांचे हिरवे डोळे दिसायलेत. प्रसांतभैय्या कुछ तो करो. साप का जहर और सोसायटीका कहर ये दंगाधागा लिखोच.

In reply to by अभ्या..

नाव आडनाव 05/03/2016 - 17:49
मुंगुस पाळो कितना अवघड हय. मुंगुस पाळो, उसको खाऊ पिऊ घालो, रात के वेळमे सोसायटीमे सोडो. आजारी पड गया तो औषधपाणी करो :) त्यापेक्षा आम्ही थायमेट टाकलं. साप गायब. बाकी साप आणि मुंगसाने "मॅटर सेटल" केला तर? (म्हणजे जीयो और जीने दो) :) बाजूच्या एका सोसायटीत सिक्युरिटी गार्ड ने टँकर वाल्याबरोबर सेटिंग केलं होतं. गार्डने पाणी कमी भरायचं आणि टँकर वाल्याने त्याला चहा पाण्याचे द्यायचे :) लिहितो भावा. आज कमिटीचं भूत एकदा उतरलं की लिहितो. धिगाणा धागा होइल :)

In reply to by नाव आडनाव

अभ्या.. 05/03/2016 - 18:27
थायमेट ने सापं गेले?? पेस्ट कंट्रोलचे थायमेट ना? नेलकटरने अर्नॉल्ड घाबरला असे वाटले ते. ;) एनी वे. गेले तर जाउदे. तू धागा काढच

In reply to by अभ्या..

नाव आडनाव 05/03/2016 - 18:36
बरोबर, तेच थायमेट. मॅनेजर घेउन आला आणि एका गार्ड्ने टाकलं. गेले म्हणजे नंतर दिसले नाहीत. आता ते थायमेटने गेले की नाही माहित नाही. कावळा बसायला आणि फांदी तुटायला असंही झालेलं असू शकतं. पण प्राब्ळम सॉल्व्ह्ड :)

In reply to by चौकटराजा

ससन्दीप 07/03/2016 - 22:12
एकंदरीत सर्व कमिटी मेम्बर्स आणि फ्लॅट धारकांचा हा समअनुभव आहे. मी वसईमध्ये ९४ फ्लॅट्सच्या सोसायटीत राहतो. आधिची मॅनेजिंग कमिटी ही अत्यंत कामचुकार होती. घोटाळे केले नसले तरी सोसायटी फंडचा निष्कारण अपव्यय केला. मोठ्या प्रयासाने सोसायटी मेम्बर्सनी ती कमिटी बरखास्त केली. पुन्हा झालेल्या सोसायटीच्या निवडणूकीत बहूमतांनी निवडून आलो आणि सेक्रेटरी पदावर आलो. काही जणांनी सोसायटीला 'अच्छे दिन' आल्याची प्रतिक्रिया दिल्या, पण माझे 'बुरे दिन' चालू झाल्याचा साक्षात्कार व्हायला किमान एक महिनाही लागला नाही. काही कमिटी मेम्बर्सचा 'कुछ तो कर दिखाने" चा उत्साह लवकरच मावळायला लागला. कामं आम्ही बर्‍यापैकी केली जसे की सीसीटीवी, आगप्रतिबंधक उपकरणे, इन्व्हर्टर, सिमेंट, वेल्डींगची कामे वैगेरे. पण त्याची विशेष अशी पावती लोकांकडून कधीही मिळाली नाही. उलट कामाचा व्याप मात्र वाढत राहिला ज्याचा ताप माझ्या कुटुंबियाना होऊ लागला. लोकांच्या मते सेक्रेटरी म्हणजे एक चलता फिरता कस्टमर केअर. वेळीअवेळी द्याव्या लागणार्‍या डाॅक्यूमेंट्स, एनओसी, चेकवर सह्या. कधीही किरकोळ तक्रारी घेऊन उगवणारे शेजारी. मी घरी नसलो तर त्यांच्या तक्रारींची एक्नोलेजमेंट माझ्या घरच्यांकडुन मागणे. जो वेळ कुटुंब, करियरला किंवा घरातली कोळाष्टके काढण्यास दिला पाहिजे तो वेळ सोसायटीची गटारे काढण्यास जाऊ लागला. आपण 'बिन पगारी फुल अधिकारी' झालो आहोत ही भावना मनात बळावयास लागली. सिक्यूरिटी गार्डने चारचौघात आपल्याला सलाम ठोकण्यापलिकडे पदाचा विशेष काही फायदा नाही. इतर ठिकाणी पैशे खाणारे खात असतील पण मी कधी असा प्रकार केला नाही. (प्रामाणिकपणा नाही तर असे पैशे मला पचत नाही हा पुर्वानुभव) अशामध्येच सोसायटीत काही बरे-वाईट झाले तर सरकार कमिटीलाच जबाबदार ठरविते याची बरीचशी उदाहरणे ऐकण्यात आणि पाहण्यात आली. विनाकारण जेलमध्ये जाणे परवडणारे नसल्याने एका शुल्लक कारणावरून राजीनामा देऊन पुर्वीसारखे आझादीचे जीवन जगतोय. ——— येथे विषय भटकविल्याबद्दल धागाकर्त्याची मी माफी मागतो. पण येणार्‍या सोसायटीच्या एजीएममध्ये 'नायजेरीयन नको' चा ठराव आम्ही पास करून घेणार आहोत.

चौकटराजा 05/03/2016 - 20:11
आतापर्यंतच्या माझ्या प्रतिसादावरून मी नक्की सभासदांच्या बाजूचा आहे की कमिटीच्या असा प्रशन पडू शकेल. पण मी कायद्याच्या बाजूचा आहे हे स्पष्ट करतो. कारण सोसायटीची स्थापनाच मुळी एक कायदा अस्तित्वात आहे म्हणून होत असते सबब आपला शेजार्‍याशी संबन्ध प्रथम कायद्याचा आहे मग संस्कृतिचा, माणूसकीचा. आता कायदा बॅचलर बाबत काय म्हणतो ? तर अनेक निकालानंतर असे दिसते की आपला भाडेकरू कोण असावा याचा अधिकार कमेटी पेक्षा पोलिसाना अधिक आहे. त्यानी व्हेरीफिकेशन दिले असेल तर आपण गैरवर्तणूक झाल्यानंतरच बॅचलर ना काढू शकतो. ते सुद्धा योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करूनच.अशी गैरवर्तणूक कायद्यात गैर म्हणून गणली गेलेली असली पाहिजे. उगीच भाडेकरू चेअरमनला रागाने काही म्हणाला तर ती गैरवर्तणूक ठरेलच असे नाही. ड्रग ट्रॅफिक, ह्युमन ट्रेफिक, हे धंदे कुटुम्ब चालविणारा माणूस करीतच नाही असे १०१ टक्के प्रमेय असते का ?

कंजूस 06/03/2016 - 17:55
मितभाषी,तुम्हाला अभिप्रेत " रीडेवलपमेंट असावे.तुमच्या तालुक्याची जी हौझिंग फेडरेशन आहे ती संपूर्ण मदत करते.आणि २०११/१३ साली आलेल्या बायलॅाजमध्ये पूर्ण नियमावली दिली आहे. # कोणाला भाड्याने देता येत नाही: एखाद्या विरुद्ध फौजदारी खटला असेल तर नोंदणी केलेला करारसुद्धा अवैध ( invalid,nullify ) ठरतो आणि त्याला ताबडतोब जागा खाली करावी लागते.परंतू केवळ अविवाहित असणेवर केवळ अशक्य आहे.पूर्ण दिवाणी खटले कज्जाचा निर्णय आल्याशिवाय नाही.

मितभाषी 06/03/2016 - 19:17
मितभाषी,तुम्हाला अभिप्रेत " रीडेवलपमेंट असावे
जुणी ईमारत पाडून नविन बान्धायची आहे. ते बायलॉज वाचले आहेत. माझ्या माहीतीप्रमाण सोसायटीला बिल्डिंग रिनोवेशनला द्यायचे अधिकार आहेत. कोणी प्रत्यक्श ह्या प्रोसेसमधून गेले असतील तर माहीती पाहीजे आहे. अर्थात माझा प्रश्न ह्या धाग्यावर चालत असेल तर. अन्यथा दूसरा घागा काढतो.

ट्रेनच्या गर्दीचे उदाहरण कदाचित येथे लागू होईल. ट्रेनच्या डब्यात खूप गर्दी असते. ट्रेन फलाटावर थांबली असता बाहेरून चढणार्‍यांचा प्रयत्न करणार्‍यांना आतले लोक प्रतिबंध करत असतात. त्यांचा विरोध मोडून काही लोक आत घुसण्यात यशस्वी ठरतात. आता आत आल्यावर ते बाहेरच्यांना मदत करण्याऐवजी आतल्या इतर लोकांप्रमाणे बाहेरच्यांना आत यायला प्रतिबंध करू लागतात. आज बॅचलर्सला भाड्याने न राहू देण्याच्या सोसायट्यांच्या नियमाबद्दल नाखुषी व्यक्त करणारे बहुतेक लोक भविष्यात आपापल्या कुटूंबाबरोबर सोसायट्यांमध्ये वास्तव्य करतीत तेव्हा ते देखील बॅचलर्सला भाड्याने घर न देण्याच्या धोरणाचे समर्थन करतील असे वाटते.

आज बॅचलर्सला भाड्याने न राहू देण्याच्या सोसायट्यांच्या नियमाबद्दल नाखुषी व्यक्त करणारे बहुतेक लोक भविष्यात आपापल्या कुटूंबाबरोबर सोसायट्यांमध्ये वास्तव्य करतीत तेव्हा ते देखील बॅचलर्सला भाड्याने घर न देण्याच्या धोरणाचे समर्थन करतील असे वाटते.
कायदा काय सांगतो ह्यावर चर्चा चालू होती. शेजारी कसा असावा ज्याचे खाणे, दिसणे... ई.. मुळे मी खुष होइल ह्यावर नव्हती.

माझ्या माहितीप्रमाणे सोसायटीला भरपूर अधिकार असतात. पुण्यात मी सदस्य असलेल्या सोसायटीनेही काही नकारात्मक अनुभवांनंतर अविवाहित तरुणांना भाड्याने फ्लॅट्समध्ये राहू देण्यास प्रतिबंध केला आहे. केवळ गुंतवणूक म्हणून फ्लॅट घेतलेल्या व परदेशात राहणार्‍या एक दोन सदस्यांनी कुरकुर करून पाहिली पण बहुमतापुढे त्यांचे काही चालले नाही. मी लहानपणापासून हाऊसिंग सोसायटीमध्ये राहिलो आहे. गुंतवणुक म्हणून फ्लॅट घेणार्‍यांमुळे बरेचदा कायमस्वरुपी त्या सोसायटीत राहणार्‍यांना बरेच त्रास होतात कारण भाडेकरू सोसायटीमधले नियम पाळणे व सौजन्यपूर्वक वागणे टाळतात. बाकी कायमस्वरुपी राहून त्रास देणारेदेखील काही सदस्य असतात. त्यांच्याबाबत असे काही करता येत नाही. सोसायटीचे शुल्क तीन वर्षे थकवल्याने पोलिसांना कल्पना देवून नळाची जोडणी कापल्याच्या घटनेचा मी साक्षीदार आहे.

मैत्र 03/03/2016 - 22:41
असोसिएशन किंवा ऑफिस बेअरर्सने ठराव करून नियम केला ए जी एम मध्ये तर असा नियम करता येतो. केस पाहिली आहे आणि त्याविरोधात गदारोळ होऊनही, कायदेशीर रीत्या कोणी त्याला आव्हान देऊ शकले नाही.

कायदेशीर तर माहित नाही, पण तार्किक दृष्ट्या चूक वाटते. नुकताच फ्लॅट शिफ्ट केलाय. (रेंटने) तेव्हा असे बरेचसे अनुभव आलेत. बॅचलर म्हटलं की नाहीच म्हणतात . अगदी ७०% ते ८०% नाही म्हणतात . फ्लॅटसाठी बायको कुठून आणावी ? अन् काय फॕमिलीवाले त्रास नाही का देऊ शकत ?

In reply to by उगा काहितरीच

माहितगार 03/03/2016 - 23:19
माझ्या उमेदवारीच्या काळात एका शहरात पगार पुरेसा असूनही घर भाड्याने मिळाले नाही तेव्हा काही महीने टिनाच्या खोलीत काढावे लागले- आणि खरोखर या कारणासाठी लग्न करण्याची निकड निर्माण झाली- याची आठवण आली :)

In reply to by उगा काहितरीच

अकरा वर्षांपूर्वी एजंटच्या मदतीशिवाय पुण्यात भाड्याचे घर मिळवताना ही अडचण आली नाही याबाबत मी व माझा धाकटा भाऊ नशिबवान म्हणायचो. काही अविवाहितांच्या वर्तनामुळे बहुतांश अविवाहितांना अशा अडवणुकीला सामोरे जावे लागते याचे वाईट वाटते :-( .

In reply to by उगा काहितरीच

यमगर्निकर 05/03/2016 - 12:34
आम्हि पुण्यात बचलर म्हणून मित्र मित्र राहायचो त्यावेळि आम्हाला हा प्रोब्लेम कितितरि वेळा फेस करावा लागला, पण ज्यावेळि लिव्ह इन मध्ये रहायचो त्यावेळि सुद्धा ह्या सोसायटिवाल्यांच्या पोटात पोट्शुळ उटायचाच. पण विमाननगर, बाणेर, पाषाण ला राहताना हा त्रास झाला नाहि.

माहितगार 03/03/2016 - 23:13
ह्या कायद्यांचे एक स्वतंत्र विश्व आहे ज्या बद्दल मला नेमकी माहिती नाही. चर्चेच्या सुरवातीस अपार्टमेंट आणि सोसायटी दोन्ही बहुधा वेगवेगळे प्रकार आहेत या दोन्हीत गल्लत करणे श्रेयस्कर नाही. माझ्या समजुतीनुसार अपार्टमेंट मध्ये फ्लॅटची मालकी फ्लॅट ओनर कडे असते त्यामुळे त्यास अधिक स्वातंत्र्य असावे. को.ऑप.सोसायटीच्या बाबतीत अधिकृत मालक सहसा सोसायटी असते तुम्ही केवळ मेंबर-शेअर होल्डर असता. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या भारतीय घटना, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कायद्यांच्या चौकटीत राहून सोसायट्यांना त्यांच्या नियमावली राबवण्याचे अधिक स्वातंत्र्य असावे. चुकभूल देणे घेणे

In reply to by माहितगार

माझ्या माहिती व अनुभवांनुसार नव्या अपार्टमेंट काँप्लेक्स मध्ये बहुतांश सदस्य राहायला आले की सोसायटी बनवली जाते. त्याशिवाय कारभार कसा चालणार? एकदा सोसायटी बनली की प्रत्येकाचा फ्लॅट सोडून इतर कॉमन जागांची मालकी सोसायटीकडे असते. याच कारणामुळे कार पार्कींगची जागा बिल्डरने विकणे हे बेकायदेशीर समजले जाते.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार 03/03/2016 - 23:30
अपार्टमेंट आणि सोसायटी हे दोन्ही उल्लेख आपण एक सारखे करत असलो तरी कायद्यासाठी आणि उपरोक्त धागालेख विषयासाठी महत्वपूर्णपणे भिन्न बाबी असाव्यात इतर जाणकारांनी यावर अधिक माहिती द्यावी.

In reply to by माहितगार

या ठिकाणी धागाकर्ता सोसायटीबाबतच बोलत आहे असे शीर्षकावरून वाटते. मजकुरात त्यांनी फ्लॅट या शब्दाऐवजी अमेरिकेत वापरला जाणारा अपार्टमेंट हा शब्द वापरला आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

माहितगार 03/03/2016 - 23:38
होय बहुधा सोसायटी बाबतच तरीही कायद्याची बाजू समजून घेताना होता होई तो टर्मीनॉलॉजीचे घोटाळे टाळणे श्रेयस्कर.

In reply to by माहितगार

तुमच्या या विचाराशी सहमत. बादवे फ्लॅटला मराठी प्रतिशब्द 'गाळा' असा आहे. बरेचदा काही सदस्यांमुळे संपूर्ण सोसायटीच गाळात जाण्याची वेळ येते ;-) .

In reply to by खटपट्या

गाळा अन सदनिका हे दोन्ही शब्द फ्लॅट साठी वापरले जातात. सदनिका हा अधिक पुस्तकी शब्द आहे जो वर्तमानपत्रातल्या लेखांमध्ये अधिक वाचायला मिळतो. गाळा हा प्रत्यक्ष व्यवहारातला शब्द आहे. मी मराठीतून लिहिलेल्या खरेदीखतात गाळा शब्द वाचला आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

सतिश गावडे 04/03/2016 - 09:29
मी गाळा हा शब्द इमारतीमधील व्यवसायाच्या हेतूने बनवलेल्या मोकळ्या जागेस वापरलेला ऐकला आहे. बर्‍याच इमारतींमध्ये तळमजल्यावर रस्त्याच्या दिशेला असणार्‍या बाजूस असे व्यावसायिकांचे "गाळे" असतात. सदनिका हा शब्द निवासी बांधकामासाठी वापरला जातो.

In reply to by माहितगार

कंजूस 06/03/2016 - 17:45
रामभरोसे निवास appartment owners' association असं काही करार नोंदणी करून बँकेत खातं उघडता येतं.परंतू अमुक गोष्ट करण्यासाठी ,ठराव वगैरे लादता येत नाही. मेंबर्स - सोसायटी यांना हक्क आणि जबाबदाय्रा दोन्ही असतात हे अगदी थोडक्यात सांगितलं.

सतिश गावडे 03/03/2016 - 23:23
हे मागच्या पाच सहा वर्षातील खुळ आहे. बॅचलर भाडेकरूंचा त्रास होऊ शकतो. मात्र तसा त्रास प्रत्येक भाडेकरूमुळे होईल असे गृहीत धरणे चुकीचे आहे. खेडेगावांतून, छोटया शहरांतून शिक्षण संपवून नोकरीच्या शोधात किंवा नोकरी करण्यासाठी मोठ्या शहरात आलेल्या मुला-मुलींनी राहायचे कुठे मग? प्रत्येकाने शिक्षण संपल्या संपल्या मोठया शहरात स्वतःचे घर घेण्यासाठी पैसे आणायचे कुठून? "अविवाहीत भाडेकरू ठेऊ नयेत" अशी काही कायदेशीर तरतुद असल्यास मग उपरोल्लिखित मुला-मुलींची सोय या व्यवस्थेने केली पाहिजे. याची दुसरी बाजू घरमालकाचीही आहे. एखाद्यास आपले घर भाडेकराराने द्यावयाचे असल्यास त्याला सक्तीने कुटुंब भाडेकरू पहावा लागेल. आणि हा सहकुटुंब राहणारा भाडेकरू त्रास सोसायटीस त्रास देणार नाही कशावरून.

In reply to by सतिश गावडे

"अविवाहीत भाडेकरू ठेऊ नयेत" अशी काही कायदेशीर तरतुद असल्यास मग उपरोल्लिखित मुला-मुलींची सोय या व्यवस्थेने केली पाहिजे.
अशी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. अविवाहीताला जर कायदेशीरपणे सोसायटीत घर घेता येऊ शकते तर अविवाहीत भाडेकरूही कायदेशीरपणे सोसाययटीत राहू शकतो.

In reply to by सतिश गावडे

तर्राट जोकर 04/03/2016 - 03:44
काही शहरांमधे बॅचलर मुला-मुलींसाठी खाजगी लोकांचे स्पेशल हॉस्टेल असतात. पण जेवढ्या प्रमाणात हवं तेव्हढं नाही. मुंबईत ही समस्या एवढी जाणवत नाही. मुंबैच्या केंद्रापासून कॉस्मोपॉलिटन राहणी जसजशी ओसरत जाते तसतसे नियम बदलत जातात.

कोणतीही सोसायटी जात्,धर्म,लिंग व वय (बॅचलर) बघून भाडेकरूला नाकारु शकत नाही. निवार्‍यासाठी भारतीय कायद्यानुसार बॅचलरसाठी वेगळा कायदा नाही, भाडेकराराचे रजिस्ट्रेशनकरून स्थानिक पोलिस स्टेशनला भाडेकरुची माहीती देऊनही जर सोसायटीच्या जनरल मिटिंगमध्ये बॅचरलविरोधी ठराव पास केला तर त्या ठरावाला आव्हान देता येते.

In reply to by मार्मिक गोडसे

ओक्के! असं आहे तर . धन्यवाद माहितीबद्दल. रच्याकने समजा माझ्या स्वतःच्या मालकिचा फ्लॅट आहे तर तिथे भाड्याने कुणाला ठेवायचे ती सर्वस्वी माझीच इच्छा असेल ना ?

In reply to by उगा काहितरीच

समजा माझ्या स्वतःच्या मालकिचा फ्लॅट आहे तर तिथे भाड्याने कुणाला ठेवायचे ती सर्वस्वी माझीच इच्छा असेल ना ?
अर्थात. फ्लॅटचे मालक सोसायटी नसून तुम्ही आहात, त्यामुळे तेथे कोणालाही कायदेशीर करार करून भाड्याने देण्याचा हक्क तुम्हालाच आहे, फक्त त्या जागेचा अनैतिक व व्यावसायीक वापर करता येणार नाही. सोसायटी फक्त फ्लॅट मालकाकडून सेवाशुल्काच्या १०% बिन भोगवटा शुल्क घेऊ शकते. भारतीय कायद्याने नागरीकाला भारतात कोठेही ( कायद्याने प्रतिबंधीत,संरक्षीत भाग सोडून ) निवार्‍याचा हक्क दिलेला आहे, एखाद्या सोसायटीच्या नियमामुळे जर त्याच्या हक्कावर गदा येत असेल तर त्या सोसायटीवर भारतीय कायद्याचा भंग केल्याचा दावा करता येतो. भाडेकरूला निवार्‍याची गरज व घाई असते तर मालकाला पैशाची(भाड्याची). कायदेशीर प्रक्रियेत वेळ व पैसा दोन्हीही खर्च होत असल्यामुळे शक्यतो अशा भानगडीत कोणी पडत नाही. त्यामुळे सोसायटी असे नियम करायला धजावतात.

In reply to by मार्मिक गोडसे

माहितगार 04/03/2016 - 00:04
@ मार्मिक १) कदाचित डिस्क्रीमिनेटरी ठराव पास करता येणार नाही, पण सोसायटीत एखाद्याला मेंबर म्हणून कोणतेही कारण न देता नाकारण्याचा सोसायटीला अधिकार असतो का ? २) निगेटीव्ह डिस्क्रीमिनेशन बहुधा करता येणार नाही पण अफर्मेटीव्ह डिस्क्रीमिनेशन करणे शक्य होऊ शकते का ? की त्या मिरर न्युज मध्ये म्हटल्या प्रमाणे एखादी सोसायटी -फ्लॅटची काळजी घेतली जावी आणि स्त्रीयांवर अन्याय होऊ नये अथवा विवाहीत कुतूंबातील लहान मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून - प्रत्येक फ्लॅटमध्ये एकतरी स्त्री आणि एकतरी मूल असले पाहीजे असा नियम बनवू शकते का ? ३) फ्लॅट अजिबात रेंटवरच न देण्यासंबंधी नियम पारीत करु शकते का ? ४) सोसायटी फ्लॅट रेंटवर द्यायचा असेल तर डिपॉझीटची मोठी अमाउंट मागून अमुक तमूक त्रास झाल्यास डिपॉझीट फोरफीट करु शकते का ? जसे की रात्री १० नंतर मोठा आवाज केला, सोसायटीच्या प्रांगणात धूम्रपान केले, गुटखा थुंकला इत्यादी तत्सम. ५) सोसायटी गेस्ट्सना कोणतेही कारण न देता प्रवेश नाकारु शकते का ?

In reply to by माहितगार

अभ्या.. 04/03/2016 - 00:08
बाब्बोउ. तरीच सोलापूरात बहुतांशी अपार्ट्मेंटस स्कीम कमर्शिअली चालत नाहीत. इतके सोपस्कार करण्यापेक्षा लोक सरळ प्लॉट घेतात अन स्वतः घर बांधून मोकळे होतात. थोड्या थोड्या आहेत अपार्टमेंट पण इतका काटेकोरपणा नाही जपला जात. बाकी घर भाड्याने देताना बॅचलरना प्रॉब्लेम इथे पण होतो. करतो कायतरी जुगाड ;)

In reply to by मार्मिक गोडसे

कायदेशीर दृष्ट्या अन एथिकली बरोबर आहे गोडसे सर, पण प्रॅक्टिकल वेगळेच चालते, उदा मुंबई मधल्या कट्टर प्योर वेज सोसाइटी

sagarpdy 04/03/2016 - 00:04
कायदेशीर बाबींची चर्चा चालू आहेच तर, अशा अविवाहीत भाडेकरुंमुळे सोसायटी मधील लोकांना त्रास होत असल्यास सोसायटी कशा प्रकारे कारवाई करू शकते?(अर्थात लेखात सांगितलेला ऊपाय न योजता) त्रासांची उदा. - साध्या तसेच सोलर द्वारे मिळणारऱ्या पाण्याचा अपव्यय/अतिरिक्त वापर - ओला / सुका कचरा व्यवस्थापनासंबंधी सूचनांचे पालन न करणे. - ध्वनीक्षेपकांचा आवाज तिव्र ठेवणे तसेच अन्य कारणांनी सोसायटी मध्ये गोंधळ करणे इ. थोडक्यात (बहुतेक तरी) फौजदारी गुन्हे नाहीत तर सोसायटी च्या नियमांचे पालन न करुन उपद्रव करणे.

In reply to by sagarpdy

सतिश गावडे 04/03/2016 - 09:33
- ध्वनीक्षेपकांचा आवाज तिव्र ठेवणे तसेच अन्य कारणांनी सोसायटी मध्ये गोंधळ करणे
याविरुद्ध पोलिसात तक्रार करता येते. मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. सण, उत्सव, धार्मिक पुजा यासाठी ध्वनीवर्धक ही अत्यावश्यक बाब झाली आहे. लोकांना कळणार कसे त्याशिवाय. शिवाय लोकांना वाढत्या आवाजाचीही नशा चढत असावी.

निवासी संस्था साधारणपणे दोन प्रकारच्या असतात : १. असोशिएशन ऑफ अपार्ट्मेंट ओनर्स : यामध्ये प्रत्येक युनिट (गाळा, फ्लॅट, जमिनीसह रो हाऊस, इ) ची मालकी ज्याच्या नावे खरेदीखत झाले आहे त्याची असते व तो त्या युनिटचा स्वतःच्या मताप्रमाणे कायदेशीर वापर (विक्री, भाड्याने देणे, इ) करू शकतो. सुरक्षा, शांतता, कायदा, युनिट्शी संलग्न देखभाल खर्च भरणे, इत्यादीचा भंग झाला नाही तर कोणतीही बंधने घालणारी कृती करण्याचा हक्क असोशिएशनच्या पदाधिकार्‍यांना नसतो. २. कोऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी : यात सोसायटीच्या सर्व इमारती (युनिट + सार्वजनिक जागा) व जमीन यांची मालकी सोसायटीची असते आणि ज्यांच्या नावे युनिटचे खरेदीखत झाले आहे व सोसायटीने ज्याला त्या युनिटचे शेअर सर्टीफिकेट दिले आहे त्याला त्या आणि तेवढ्याच जागेचा "वापर" करण्याचा अधिकार असतो... हे अधिकार साधारणपणे सोसायटीचा शुन्य भाडे भरणार्‍या भाडेकरूइतकेच असतात. सोसायटीच्या पदाधिकार्‍यांना राज्य सरकारचे मान्यताप्राप्त "MODEL BYE–LAWS OF COOPERATIVE HOUSING SOCIETY" आपल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत आणि त्या बायलॉजमधे फरक झाल्यास नंतर दरवेळेस त्यापुढच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत मान्य करून घेणे बंधनकारक आहे. या मॉडेल बायलॉजच्या परिघात सर्वसाधारण सभेत बहुमताच्या म़ंजूरीने अधिक नियम करता येतात आणि ते सर्व सभासदांवर बंधनकारक असतात. हे पाहिले असता : लेखातला मुद्दा क्र १ : सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत (जनरल बॉडी मिटिंग) जर हा नियम बहुमताने मान्य झाला असेल तर तो सर्व सभासदांवर लागू होतो. लेखातले इतर मुद्दे (क्र २ ते ४) : हे सर्व सद्य कायद्याप्रमाणे आवश्यक आहेत. म्हणून, ते सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत मान्य करून घेणे हा उपचार असतो... नाही केले तरी ते लागू असतातच.

@ माहीतगार, १,२,३,५ चे ठराव जन.मिटींगमध्ये पास करू शकते, सोसायटी बाय लॉज मध्ये सुधारणा करू शकते फक्त हे सुधारीत बाय लॉज रजिस्टारकडून नियमीत करून घ्यावे लागतात. ४ च्या बाबतीत सोसायटी मेंटेनंसच्या १० % पेक्षा अधीक चार्ज करू शकत नाही.

तर्राट जोकर 04/03/2016 - 02:11
विचित्र आहे राव. ब्याचलरांनी काय तंबू ठोकून रस्त्यावर कॅम्पफायर करावं काय? असो. सोसायटीच्या बहुमतापुढे काहीच कायदेशीर मार्ग नाही. बॅचलर ठेवणे बेकायदेशीर नसलं तरी सोसायटीने नियम केला तर त्याला आव्हान नाही. सोसायटी कोणतीही कारणे न देता असे नियम बनवू व राबवू शकते. मेजॉरिटी विन्स. फक्त कितीही थकबाकी असली तरी सोसायटी पाण्याचं कनेक्शन तोडु शकत नाही असे ऐकले आहे. जोशीसाहेब म्हणतायत ते काहीतरी खास केस असावी. समांतर किस्सा: मी बॅचलर असतांना एकदा भाड्याने खोली द्यायची आहे असे ऐकुन गेलो तर एका सरकारी क्वार्टर मिळालेल्या कर्मचार्‍याच्या घरी. म्हणे दोघांची राहण्याची सोय आहे. कुठे? तर वन बीएचकेच्या त्या छोटेखानी सरकारी फ्लॅटातल्या बेडरूममधे, इतर कुटुंबीय हॉल आणी किचनचा वापर करणार. प्रसाधनगृहांचा वापर एकत्रच. हॉलमधे एक १७-१८ वर्षांची सुंदर कन्या केशभूषा करत होती. तीची माता आम्हा २१-२२ वर्षांच्या तरुणांना बेलाशक घर दाखवत सुविधा सांगत होती. मी म्हणलो मित्रा, लवकर चल बाबा इथून आधी. कशाला विषाची परिक्षा. काही कमी जास्त झालं तर पहिला आपला जीव जाईल. चवकशी नंतर होईल. मुलगी तर टांगती तलवार आहेच पण हे असे राहणे बेकायदेशीर आणि भयंकर आहे. कधी आईवडील आपल्याला भेटायला आले तर झालेच शुभमंगल (वेगळ्या संदर्भात)

In reply to by तर्राट जोकर

काही शहरात पाणीपुरवठा महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असतो. त्याचे शुल्क ते घरावर आकारल्या जाणार्‍या करातून वसूल करतात. उदा. पुणे. काही शहरात पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे केला जातो. तिथे वीजेच्या मीटरसारखेच पाण्याचे मीटर असते. जेवढे पाणी वापरले जाईल त्याप्रमाणात बील येते. उदा. अमरावती. मी वर लिहिलेले उदाहरण अमरावतीचे होते. सोसायटीचा मुख्य खर्च पाण्याचे कॉमन बील व ते पम्पिंग हाउसचे वीजेचे बील यात जात असे. बर्‍याच सदस्यांनी सोसायटीचे शुल्क थकवले असल्याने सोसायटीचेच पाण्याचे कनेक्शन म. जी. प्र. ने तोडले होते. बीलाच्या मुळ रकमेत दंड व व्याजाची रक्कम मोठ्या प्रमाणात जोडली गेली होती. ज्या सदस्याने लेखी व तोंडी विनंत्यांना केराची टोपली अडीच वर्षाहून अधिक काळ दाखवली त्याचे पाण्याचे कनेक्शन सोसायटीने नोटीस देऊन व पोलिसांना आगाऊ सूचना देऊन तोडले. त्यानंतर त्या सदस्याने त्याच दिवशी तीन वर्षांचे शुल्क व दंडाची रक्कम सोसायटीकडे भरली.

In reply to by श्रीरंग_जोशी

तर्राट जोकर 04/03/2016 - 03:17
ओके. आमच्या सोसायटीत (ठाणे) आमच्या विंगमधे चार लोकांनी गेले चार वर्षे मेन्टेनन्स दिलाच नाहीये. जवळपास लाखाच्या घरात आहे प्रत्येकाचं आउटस्टँडींग. त्यांचं पाणी तोडावं असं काही सदस्यांचं मत होतं, पण असं करता येत नाही असे काही लोक म्हणाले. सहा विंगच्या सोसायटीत आमच्याच विंगमधे असे महान लोक एकत्र गोळा झालेत. कधी पाणी नस्तं, कधी लिफ्ट खराब करुन ठेवतात. बाजुच्याच विंगला चोविस तास पाणी,आम्हाला अर्धा तास. लई वैताग राव. बिल्डर लोक मोळी बांधुन देतेत. आपल्याला इथं कोन शेजारी कसा असनार त्याचा चॉइस नसतो. त्याचा राग बिचार्‍या बॅचलरवर काढतात की काय देव जाणे.

In reply to by तर्राट जोकर

तुमची समस्या चांगलीच समजू शकतो कारण अपवाद सोडता जिथेही राहिलो आहे तिथे या प्रकारच्या समस्या कमी अधिक प्रमाणात पाहिल्या आहेत. बॅचलर्सला भाड्याने फ्लॅट देण्याबाबत सोसायटीकडून प्रतिबंध करणे याबाबत मी दोन्ही बाजू समजू शकतो कारण मी दोन्ही प्रकारे सोसायट्यांमध्ये राहिलो आहे. माझ्या सध्याच्या सोसायटीने अनेक वाईट अनुभवांतून गेल्यावरच बॅचलर्सना प्रतिबंधाचा हा नियम बनवला. कारण एकदा सुट दिली की कोण कशा प्रकारच्या लोकांना आणून ठेवेल त्याची शाश्वती नसते. अनेक लोकांचे दोन-तीन फ्लॅट्स असतात अन स्वतः ते परदेशात राहत असतात. जास्तीत जास्त भाडे व त्यायोगे कमिशन मिळवण्यासाठी एजंट कुणालाही भाडेकरू म्हणून आणतात. इतर कुटूंबाना काय त्रास होत असेल याबाबत मालकांना काही घेणे देणे नसते.

In reply to by तर्राट जोकर

मेंटेनन्स चार्जेस न भरणार्‍या सदनिकाधारकचे पाणी तोडता येते. ते कायदेशीरपणे करण्यासाठी प्रोसिजर जरा लांबडे आहे... १. सर्वसाधारण सभेत किती कालावधीसाठी चार्जेस दिले नाहीत म्हणजे कारवाईस योग्य डिफॉल्ट होईल त्यासंबंधी नियम पास करून घ्या. (उदा. आमच्या सोसायटीत चार तिमाह्यांचे चार्जेस दिलेल्या मुदतीत न भरल्यास डिफॉल्ट होईल असा नियम आहे.) डिफॉल्टरचे पाणी तोडण्याची कारवाई करण्याचे हक्क मॅनेजिंग कमिटीला आहेत असा उल्लेख त्या नियमात स्पष्टपणे हवा. २. चुकार सभासदाला निवडलेल्या व्यवस्थापनाकरवी (इलेक्टेड सोसायटी मॅनेजिंग कमिटी) दर महिन्याला एक अश्या तीन नोटीसा पाठवा. ३. न मानल्यास अजून एक नोटीस वकिलातर्फे पाठवा व त्याची प्रत सर्व परिस्थिती वर्णन केलेल्या कव्हर लेटरसह तुमच्या विभागाच्या "कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कमिशनरला" पाठवा व पावती घ्या. असे एक महिन्याच्या अंतराने तीनदा करा. त्यानंतर कमीशनर पाणी तोडण्याची परवानगी देईल अथवा ते प्रकरण सक्षम त्याच्या विभागातील अधिकार्‍याकडे वर्ग करेल व तो पाणी तोडण्याची कारवाई करेल. वरचे प्रोसिजर पाळल्यास कायदा सोसायटी आणि व्यवस्थापनाच्या बाजूने असेल.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तर्राट जोकर 04/03/2016 - 14:58
माहितीसाठी धन्यवाद. प्रोसेस वेळखाऊ असल्याने बहुतेक सेक्रेटरी टाळाटाळ करत असावा. आता रिनोवेशन आणि अपग्रेडेशनचं चाललंय. आता ज्या मीटींगा होतील त्यात सोक्षमोक्षच लावून टाकता येईल.

In reply to by तर्राट जोकर

मुख्य म्हणजे पाणी तोडण्याअगोदर (किंवा नोटीस देण्याअगोदर) त्या सभासदाच्या सदनिकेच्या पाणी पुरवठा करणार्‍या नळाला स्वतंत्र व्हॉल्व्ह आहे याची खात्री करून घ्या आणि नसल्यास तो बसवा. नाहीतर एका तिरक्या सभासदाचे पाणी तोडताना अनेक चांगल्या सभासदांची गैरसोय होईल ;) :)

In reply to by तर्राट जोकर

दुसरा एक उपाय म्हणजे वरचेच प्रोसिजर वापरून सभासदाचे सदनिकेमधून इव्हिक्शन करण्याची नोटीस कमिशनरकडून आणणे. ते प्रकरण जरा गंभीर असल्याने पहिल्या पायरीपासून कोऑप सोसा च्या कामात अनुभव असलेलया वकिलाचा सल्ला घेणे योग्य होईल. सभासद सोसायटीचा सदस्य म्हणून सदनिका वापरत असत असतो, सदनिकेचा पूर्ण मालक नसतो. हे पाऊल सहसा उचलले जात नाही, पण कायद्याप्रमाणे, प्रत्येक सदस्य (एका अर्थाने) सोसायटीचा टेनंट असल्याने, चुकार सदस्यांबाबत ही कारवाई शक्य आहे. असोशिएशन ऑफ अपार्टमेंत ओनर्समधे सदस्य त्याच्या सदनिकेचा/रो हाऊसचा मालक असतो, त्यामुळे हा पर्याय उपलब्ध नसतो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तर्राट जोकर 07/03/2016 - 01:04
असोशिएशन ऑफ ओनर्स आणि कोऑप सोसायटी हे दोन मूलभूत फरक सांगितल्याबद्दल शतशः धन्यवाद. मार्मिकसरांचा विचार वेगळा त्यामुळेच वाटत होता. ते बहुधा असो ऑफ ओनर्स दृष्टीकोनातुन मांडत होते.

In reply to by तर्राट जोकर

मार्मिकसरांचा विचार वेगळा त्यामुळेच वाटत होता. ते बहुधा असो ऑफ ओनर्स दृष्टीकोनातुन मांडत होते.
को.ऑ.सोसायटी सदनीका मालकाला बॅचलर भाडेकरू ठेवण्यास मज्जाव करू शकते का? हे कायदेशीर आहे का?असे धागालेखकाने विचारले. प्रश्न को.ऑ.सो. संदर्भात असल्यामुळे मी ही त्याच संदर्भाने माहीती दिली. असो. ऑफ ओनर्स मध्ये हा प्रश्नच उपस्थीत झाला नसता.

कंजूस 04/03/2016 - 06:51
समजा असे बॅचलर सापडले तर त्यांवर काय कारवाई करार? हाताला धरून तर बाहेर काढता येणार नाही.मग स्टे ओर्डरयेईल त्याची .किंवा केस टाकावी लागेल सोसायटी कोर्टात .थांबा २५ वर्षं.मध्ये वकील श्रीमंत होणार.पोलीस केस करता येत नाही.

मन१ 04/03/2016 - 09:09
सगळ्यांचे आभार. प्रत्येकाने काही महत्वाचे मुद्दे सांगितलेत; तेही अगदि नेमके, टेक्निकली बरोबर असे. त्याबद्दल विशेष आभार. @सुहास म्हात्रे आणि इतर -- धाग्यातलं कथन संदिग्ध वआटू शकतं. त्याबद्दल सॉरी. मी उल्लेख करत असलेली सोसायटी ही हल्लीच्या नॉर्मल पुणे-मुंबै मध्ये ज्या सोसायट्या असतात; तशीच सोसायटॅए आहे. म्हणजे म्हात्रेंच्या प्रतिसादातली दुसर्‍या प्रकारची --कोऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी. . . आता म्याच रंगात आलेली आहे . कारणे -- सोसायटी मध्ये एकच बिल्डिम्ग आहे बारा मजली. सोसायटी आताच बनली आहे. ( मागचा वर्शभर बिल्डरकडे असते ना सुरुवातीचे एक दोन वर्शे, तशी होती बिल्डिंग ) सोसायटी ऐन चौकात आहे. दोन रस्ते छेदतात तिथे. त्यामुळे तळमजल्यावर कमर्शिअल दुकाने जोरात सुरु आहेत. मिठाई, पिज्झ्झा हट, हेअर ट्रान्सप्लांट सेंटर असे सगळे तळमजला व पहिल्या मजल्यावर आहे. तळ मजल्यावर कमर्शिअलवाल्याने आपले दुकान भाड्याने दिले आहे. तिथे आता दारुचे दुकान होणार आहे. सोसायटीवाले त्या दुकानाच्या मालकाकडे भेटायला गेले की तुम्ही दारुचे दुकान कशाला उघडता; आम्ही ऑल्मोस्ट तितक्याच भाड्यात तिथे मेडिकल वगैरे उघडू. तुम्हाला भाडयच्या रकमेत नुकसान सोसावे नाही लागणार. )सोसायटीवाल्यांपैकी एक्जण मेडिकल स्टोर वाला आहे, दुसरा अजून एक सोनार्/सराफ/ज्वेलर्सवाला आहे.) मालक म्हटला "हुडुत्त. दारुचे दुकान उघडायला ज्याला भाड्याने दिलय तो माझा दोस्तय. कमिटमेण्ट झालेली आहे. दुकान आता उघडणरच." हे बोलणारी; दुकान दारुसाठी भाड्याने देणारी व्यक्ती स्वतः हल्ली जे समाजवसेवक असतात ना अण्णा, भाउ, तात्या वगैरे... ते फ्लेक्स बोर्डावर रुबाबात झळकताना दिसतात; "वाढदिवसाच्या शुभेच्चा " वगैरेंमध्ये; त्यांच्यापैकी आहे. स्थानिकांपैकी. त्यांनी दिलेल्या उत्तराने आणि एकूणच त्यांच्याबद्दलच्या निस्सिम आदरापोटी सोसायटीवाले काही बोलू शकले नाहित. गुप्चूप परत आले. . . . हा झाला कथेचा पूर्वार्ध. हे दोन चार महिन्यांपूर्वी घडलं. आणि काल परवापासून हे भाडेकरु - बॅचलरचं प्रकरण उभं राहिलं. . . आता गंमत अशी की ह्याच थोर समाजसेवकांचे एकट्याचे तीन की चार फ्लॅट आहेत. तेही त्यांनी भाड्यानं दिलेत. त्यापैकी फक्त एकात विवाहित भाडेकरु आहेत. बाकी सगळ्यात अविवाहित भाडेकरु. ह्याशिवाय इतर लोक ज्यांचे एकेक फ्लॅट आहेत; त्यांनीही आपले फ्लॅट भाड्याने दिलेत. बहुतेकांतले बॅचलर असले तरी मुलींचे ग्रुप आहेत. आणि ते आदरणीय समाजसेवक म्हणाले आहेत की नियम वगैरे करणआर्‍अयंना ते प्रेमानं समजावणार आहेत मीटिंगमध्ये म्हणून. मागच्या वेळी त्यांनी दुकानाबद्दल सम्जावलं होतं आख्ख्या सोसायटीला. ते एकटे व्हर्सेस सर्व सोसायती होती तेव्हा. आता तर सोसायटी मधीलच तीन चार इतर फ्लॅटची मालकमंडळीही त्यांचय सोबत असणारेत मदतीला. तर सगळ्म अगदि शांततापूर्ण आणि प्रेममय वातावरण आहे. त्याच वातावरणात चर्चा होणारे. . . पुन्हा परतून अधिक लिहितो.

In reply to by मन१

sagarpdy 04/03/2016 - 11:14
बहुतेकांतले बॅचलर असले तरी मुलींचे ग्रुप आहेत.
सोसायटीमध्ये सुरुवातीला केवळ बॅचलर मुलांना जागा भाड्याने देऊ नये असा सूर होता. पण एक जागा दोघा परप्रांतीय मुलीना भाड्याने दिलेली होती. या मुली कधीही रात्री-अपरात्री (२ वाजल्यानंतर) वेगवेगळ्या मित्रमंडळीना घेऊन येत बहुधा पार्टी करायला. चौकीदाराने या मित्रमंडळीना आत येण्यास मज्जाव केल्यास चौकीदारांशी हुज्जत घालीत (उच्च स्वरात), शेवटी मालकांशी बोलून १ महिन्याची नोटीस देऊन त्यांची पाठवणी केली. तेव्हापासून 'बॅचलर मंडळी नको रे बाबा!' असा सूर आहे. याखेरीज असेच पार्टीचे अनुभव अन्य नातेवाईकांनी आपल्या घरी पेईंग गेस्ट/भाडेकरू ठेवलेल्या मुलींबद्दल देखील आढळले. त्यामुळे मुले जास्तीत जास्त तर दारू पिउन गोंधळ करतील, मुलीं काय धंदे सुरु करतील याचा काही नेम नाही - अशीही विचारसरणी आढळते. याचीच दुसरी बाजू कि ऑफिसातील काही मैत्रीणीना अशा कारणास्तव जागा मिळणे दुरापास्त झाले (आहे/होते). 'आता बहुतेक जागेसाठी लग्न करावे लागणार!' असे उद्गार स्त्रीवर्गाकडून ऐकू येतात कधीमधी.

ऋषिकेश 04/03/2016 - 09:34
बॅचलर या शब्दा ऐवजी कित्येक सोसायट्यांमध्ये नॉनव्हेज खाणारे, ठराविक धर्मिय, ठराविक भाषिक हे शब्द असतात. तर सकाळ मधील काही अ‍ॅड्स पाहिल्या तर ठराविक जातीच्या कुटुंबालाच फ्लॅट भाड्याने देणे आहे अशाही अ‍ॅड्स असतात. :( हे मला/आपल्याला कितीही गैर वाटत असलं तरी 'जिसकी लाठी उसकी भैंस' हे तत्त्व बाजारात अनेकदा निरुपायाने मान्य करावे लागते.

नाखु 04/03/2016 - 09:50
स्वतःला गेली १३ वर्षे स्वतःची सदनिका भाड्याने दिल्याचे अनुभव येन प्रकारे. पहिल्याच वर्षी (साल २००२ ते २००३) मेहुण्यांच्या मित्राला दिला (घर जास्तीत जास्त अस्वच्छ आणि तोड्फोड युक्त ठेवावे याचा आदर्श वस्तुपाठ ठेऊन २००४ च्या सुरुवातीला घर ताब्यात घेतले.भाडेकरू शिक्षण अभियंता आणि कुटुंबासहीत दुसराही अभियंता टाटा मोटर्स मध्ये मित्राचे मित्राच्या ओळखीने आला होता (मागाहून कळाले तो जगन्मित्र सदनिका भाडेव्य्वहारात दलाली (एजंट) होता पण उघड सांगत नसे किमान घरमालकाम्ना तरी) या इसमाने कुटूम्बसहीत राहून घर ठीक ठाक ठेवले पण अगदी सुस्थीततली नोकरी असूनही भाड्याचे बाबत पाठपुरावा केल्याशिवाय आगावू भाडे दिले नाही.सन २००४ ते २००६ २००६ नंतर रीतसर एजंटला सांगून भाडेकरू ठेवावा लागला कारण मी राहत असलेल्या घराकडे लक्श्य देणे आणि (मुलगा लहान त्यामुळे सुमारे ७-८ किमी अंतरावरील सदनिका दाखवणे ई गोष्टी करू शकत नव्हतो)शिवाय नोकरी बदलामुळे चिंचवड ते शिक्रापुर असा पिट्टा पडत होता. सदरहू एजंटने आणलेला भाडेकरू बद्दल एक स्वतंत्र कथा होईल. सुरवातीला एजंट्ने सांगीतले की ही स्त्री पुण्यात नोकरी असल्याने (८ वर्ष्याचे )मुलाबरोबर पुण्यात राहायला जागा शोधते आहे.बाकी घरातील सदस्य (पती वगैरे) नाशीकला असतात.त्या नुसार जिथे कुटुंबे जास्त आहेत अश्याच संकुलात सदनिका हवी आहे. रीतसर करारनामा करूनच सदनिका भाड्याने देण्याचा माझा रिवाज असल्याने मीही करारनामा केला (दुर्दैवाने फक्त नोटरी केला,पण निबंधकाकडे नोंदणी असणारा केला नाही) आणि पुढचे ११ महिने मीच तणावाखाली काढले. महिन्यातून (किमान ३-४ वेळातरी) वेळी अवेळी फोन करून शुल्लक तक्रारी. उदा घरातील ट्युब लागत नाही पासून तर फक्त बाथरूम मधल्याच नळाला पाणी हळू येते इथपर्यंत. शिवाय फोन झाला की लगेच तासाभरात संकुलाचे चेअरमन कडे जाऊन तक्रार पाढा करणे सुरि केले. पुढे त्याची हद्द झाली आणि मीच (आयुष्यात पहिल्यांदाच) भाडेकरूला करार संपण्यापुर्वी काढण्याचा निर्णय घेतला. वेळ सायंकाळी ८.०० ते ८.३० मी दवाखान्यात सौ.ला त्रास होतोय म्हणून आलेलो. न्म्बर यायची वाट पहात. "मी तुअम्च्या घाणेरड्या फ्लॅट्मध्ये कसं राह्यच" मला उच्च शिक्षीत भाडेकरूचा फोन. "मी काय झालं ते नीट आणि शांतपणे सांगा" शक्य तितक्या हळू आवाजात "ते काही नाही, तुम्ही आधी इथे या सगळी टॉयलेट घाण बाहेर्पर्यंत येतेय. मी कामावरून आले तर हाच प्रकार निस्तरायचा का मी तुअम्ची तक्रार चेअर्मनक्डे करीन...."उच्च शिक्षीत भाडेकरू माझ्ह्या त्रासीक चेहर्याने सौला माहीत पडले हा भाडेकरूचाच फोन आहे म्हणून मग रीतसर दवाखान्याचे काम झाल्यानंतर (अजित जोशी,पिंपरी) रात्री १० वाजता तिकडे वरात. मी सौ ला तू येऊ नकोस सांगत होतो पण त्या बांईंचा तोंडाळपणा माहीत असल्याने मीही येते असे म्हटल्याने आम्ही दोघे गेलो. म्ग नेहमीचे तुअम्चे फ्लॅटकडे लक्श्य नाही मी चांगला शोधत होते पण तुम्हाला गरज आहे असे एजंटने सांगीतले ईईई सुरू झाले. संडासात पाणी टाकले की थांबून राहात होते आणि अगदी हळू हळू जात होते. उद्या प्लंबर घेऊन येतो आणि बघतो असे साम्गून घरी आलो तरी किमान दोन-तीनदा फोन करून आणखी त्रास दिलाच बाईंनी. दुसर्या दिवशी प्लंबरला घेऊन सक्काळी (बाई कामावर जायच्या आधी पोहोचलो) प्लंबर नको म्हणत असताना मी रजा टाकली.(प्लंबर अगदी विश्वासू माणुस असल्याने आणि माझ्याकडे किमान ५-७ वर्षे काम करीत असल्याने. "मी करीन तुम्ही नाही आलात तरी चालेल म्हणत होता") ३-४ तासाच्या अथक प्रयत्नांनतर टोयलेटचा बाहेरील जोड आणि भींतीतला जोड यांच्या मश्ये (प्ल्बीगच्या भाषेत न्हाणी ट्रॅप का काही म्हणतात त्या ईंग्राजी वाय शेपच्या) कडक गोलाकार वस्तू निघाली. तो भरीव रबरी बॉल होता आणि त्याच भाडेकरूच्या मुलाकडून खेळताना पडला होता (त्याने तसे आईला सांगीतलेही होते आणि आईने चाणाक्षपणे आम्च्या पासून दडवून ठेब्वले होते) शेवट पर्यंत तो आम्च्या कडून नसेल तर आधीच असेल असे भाडेकरू बाईने अगदी ओरडून मग (साग्रसंगीत)रडून ही सांगीतले. सोसायटी सदस्य (जास्तच) स्त्री दाक्षीण्यशील असल्याने मी ही फार विषय वाढवला नाही आणि करारा आधीच खाली करण्याचा निरणय पक्का केला. नंतर सुमारे ८-१० महिने अक्षरशः रिकामा ठेवला. सुदैवाने पुढे माजी कंपनीतील सहाकार्याने (अविवाहीत असलेल्या) मागीतला त्याला दोन वर्षे राहिल्यानंतर त्याच्याच चुलत भावाने २-३ वर्षे राहिला तो ही अविवाहीत (दोघाम्ची ही लग्ने राहायला आल्याण्म्तर किमान वर्षभराने झाली, आणि उच्च शिक्षण्ही इथेच केले) आता दोघेही स्वतःचे घरात रहायला गेलेही. तस्मात अविवाहीत लोकांकडून मलातरी कसला त्रास झाला नाही. पण आमच्याच संकुलात एका सदनिकेतील मुलांनी दारू प्यायल्यांनतर बर्यापैकी राडा केल्याचे कळाले ( म्हाणून उडदामाजी काळे गोरे असतातच) नंतच्या दक्षीण भाषीक कुटुंब असलेल्या भाडेकरू कडूनही काहीहे त्रास नाही सगळे व्य्वव्हार चोख आणि रीतर नोंदणी केलेल्या करारनाम्यानुसार) सुमारे दोन वर्षे राहिला तदनंतर स्वतःचे घरात रहायला गेलाही. (अता तर संकुल अध्यक्षांच्या पत्नीच नवीन भाडेकरूला सांगतात की या सदनिकेत राहणार्या प्रत्येकाचे स्वत्:चे घर होतेच होते. खखो देव्/भाडेकरू/अध्यक्षीण बाइच जाणे)

प्रतीसाद जास्तच लांबला पण कुठलेही सरसकटीकरण होऊ नये म्हणून हा प्रतीसाद प्रपंच

सिरुसेरि 04/03/2016 - 09:57
या नियमापाठीमागे "आजकालच्या तरुणांनी (मुले / मुली) जास्त काळ अविवाहित राहु नये . लवकरात लवकर दोनाचे चार हात करुन संसाराचा सारीपाट मांडावा " असा या घरमालकांचा सुप्त शुभमंगल हेतु असु शकतो . जुन्या काळातील माणसे खरोखर हुशार होती / असतात . त्यामुळे त्यांचीही बाजु समजुन घ्यावी.

चौकटराजा 04/03/2016 - 10:03
सोसायटीमधे नक्की कशाची परवानगी आहे व नक्की कशाची नाही या संबंधी १) भारत देशातील सोसायटीत सर्वीच्च शब्द हा राज्यघटनेचा आहे. सबब आपण तिचा शोध घेऊन अभ्यास केल्यास बॅचलर ठेवणे कसे शक्य आहे वा नाही. याचा शोध घ्यावा. जाती जातीत फरक करणे जसे कायद्याला अमान्य आहे तसे विवाह स्थिती चा निक॑ष धरून एखाद्याला अस्पृय्श्य ठरविता येते किवा कसे याचा खुलासा घटनेत होईल. २) घटनेनंतर क्रम लागतो प्रचलित कायद्यांचा. त्यातील कोणत्याही तरतुदीविरद्ध ( इन डिटृरिमेण्ट )ठराव जनरल बॉडी वा कमिटीला बहुमतानेही करता येत नाही. ३) त्यानंतर क्रम येतो बाय लॉज चा. ४)त्यानंतर क्रम येतो. त्या नियमावलीचा जिथे वरील तीनही पातळीवरचे कायदे व उपकायदे गप्प आहेत. उदा. पाण्याच्या वेळा. क्र ४ मधील सर्व नियमावली ठरवण्याचा अधिकार जनरल बॉडीलाच आहे. कमिटीला नाही.फक्त कारभारातील काही ठराव उदा एखाद्या सभासदाच्या गाळा विक्रीला ना हरकत देणे. ( हे देखील जनरल बॉडीने ठरवून दिलेल्या चौकटेतच करावे लागते. वरील क्रमाने अभ्यास करून कमिटी विरूद्ध निबन्धका कडे रीत्सर तक्रार करा. आपण जिकल्यास ती ऐतिहासिक केस होईल.

In reply to by चौकटराजा

नक्कीच ! किंबहुना कमीटीत काम करणे म्हणजे फुकटच्या लष्करच्या भाकर्‍या भाजण्यासारखेच असते ! जे काम करायला पुढे येत नाहीत असे सभासद सभेत (अ) आपल्यावर अक्षम्य अन्याय झाला आहे आणि / किंवा (आ) आम्हाला कमीटीपेक्षा जास्त कळते अश्या आवेशात बोलत असतात. :) ;)

In reply to by तर्राट जोकर

तो पगारी नोकर सोसायटीचा व्यवस्थापक असतो... व तो धावपळीची (बिले भरणे, दुरुस्त्या करणे, इ) कामे करतो. कायद्यासंबंधी / दंडांसंबंधी कायदेशीर अधिकार फक्त पदाधिकार्‍यांनाच असतात आणि सभासदांशिवाय इतर कोणालाही मॅनेजिंग कमिटीचे पदाधिकारी होता येत नाही. ठराविक संखेच्या पदाधिकार्‍यांची मॅनेजिंग कमिटी स्थापन करणे व त्यांची नावे हाऊसिंग कमिशनरला लेखी देणे नुकतेच आवश्यक झाले आहे असे ऐकून आहे.

नऊ वर्षांपूर्वी पुण्यातल्या कात्रज भागातील भारती विहार सोसायटीमध्ये टूंबाबरोबर राहणारे घरमालक अन भाड्यांच्या घरात राहणारे विद्यार्थी यांच्यातले वाद इतके विकोपाला गेले की काही दिवस पोलिस बंदोवस्त लावावा लागला होता. विद्यार्थ्यांकडून इतर कुटूंबाना होणार्‍या त्रासांबद्द्ल जवळ जवळ एक आठवडा बातम्या येत होत्या. त्यातली एकदम रंगवून लिहिलेली गोष्ट अशी होती की सोसायटीतली लहान मुले अंगणात पडलेल्या निरोधांचे फुगे बनवून खेळतात...

सुबोध खरे 04/03/2016 - 10:37
मी माझ्या घरात आतापर्यंत फक्त विवाहितच भाडेकरू ठेवले आहेत. याचे कारण सोसायटीतील लोकांनी काही काळाने एक आपसात ठराव केला होता कि शक्य असेल तर अविवाहित मुले किंवा मुलीना सदनिका देऊ नये. एका सदस्याने तीन मुलीना सदनिका दिली त्या मुलींचे मित्र रात्रीं अपरात्री मोटार सायकल उडवत येत असत. शिवाय सोसायटीच्या रखवालदाराबरोबर भांडण करणे, दारू पिऊन शिवी गाळ करणे. शेवटी ११ महिन्यांनी त्या सदस्याने त्या मुलीना काढून टाकले. माझ्या घरात मी एका दाक्षिणात्य कुटुंबाला भाड्याने घर दिले होते. माणूस रेल्वेत नोकरीला, बायको एक कॉनव्हेंट शाळेत शिक्षिका एक मुलगा ५ वर्षाचा असे घरंदाज कुटुंब. पण हा माणूस रात्री दारू पिऊन तेथे गोंधळ घालत असे. वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सदस्यांनी खाजगीत हे सांगितले तेंव्हा मला हे कळले. मी त्या माणसाला कोपर्यात बोलावले आणी हग्या दम दिला पुढे तीन चार महिने तरी शांत होते पण परत येरे माझ्या मागल्या म्हणून शेवटी ११ महिने झाल्यावर त्याला रजा दिली. मी आतापर्यंत मराठी, दाक्षिणात्य, राजस्थानी जैन, मुसलमान अशा सर्व लोकांना घर भाड्याने दिलेले आहे परंतु वर म्हटलेला प्रसंग सोडला तर मला काही त्रास झाला नाही. वार्षिक सभेत मी शेजार्यांना भाडेकरूंबद्दल आवर्जून विचारत असे. तात्पर्य -- विवाहित किंवा अविवाहित भाडे करू कसा निघेल ते नशिबावर आहे.

मन१ 04/03/2016 - 11:23
सोसाअय्टीमध्ये "नियम्/कायदा" पास करुन घ्यायला संख्याबळ्/टकेक्वारी किती पुरेशी आहे ? ५१ लोकांपैकी २६ मतं नियमाच्या बाजूनं आणि २५ नियमाच्याविरोधात असतील तर काय होइल ? ५१ पैकी ४२ नियमाच्या बाजूनं आणि ८ नियमाच्या विरोधात असले तर काय होइल ? थोडक्यात विचारायचं तर "सर्वसाधारण बहुमत -- ५१% पुरेसं आहे की विशिश्ट बहुमत -- ६६% किम्वा ७५% किंवा ८०% वगैरे हवे असते ?"

In reply to by मन१

सर्वसाधारण सभेत वैध नियम करण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत : १. नियम राष्ट्रस्तरीय (भारतिय) कायदे, स्थानिक राज्यस्तरीय कायदे आणि कोऑप हा सोसायटीचे मॉडेल नियम (https://sahakarayukta.maharashtra.gov.in/site/upload/documents/Model_ByeLaws_of_Housing_Cooperative_societies.pdf) या सर्वांत बसणारेच असणे आवश्यक आहे. २. नियम बनविण्याची जबाबदारी व हक्क फक्त सर्वसाधारण सभेलाच असते. कार्यकारी मंडळाने त्या नियमांची अंमलबजावणी करायची असते, ३. सर्वसाधारण सभेत वैध नियम बनविण्यासाठी कमीत कमी हजर सदस्यसंख्या (कोरम) एकूण सदस्यांच्या २/३ किंवा २० यापैकी लहान संख्या पुरेशी असते. ४. सोसायटीच्या प्रत्येक सदनिकेच्या शेअर सर्टिफिकेटवर नाव (अनेक नावे असल्यास प्रथम नाव) असलेल्या सभासदाला एक मत असते. ५. सभेत पुरेशी सदस्यसंख्या नसल्यास : ५.अ. सभासदांच्या विनंतीवरून सभा बोलविलेली असली तर ती बाद ठरते. ५.आ. कार्यकारी मंडळाच्या अजेंड्याने सभा बोलविलेली असली तर, सभा तासाभरासाठी तात्पुरती तहकूब (अ‍ॅड्जर्न) करून त्याच जागी घेता येते अथवा ७ दिवसांच्या नोटीशीने नवीन वेळेस व नवीन जागी घेता येते व प्रथम जाहीर केलेल्या अजेंड्यावर विचार करता येतो... या दुसर्‍या सभेसाठी कोरमची (कमीत कमी हजर सदस्याच्या आकड्याची) अट लागू होत नाही. ६. नियम पास करण्यासाठी सभेत हजर सदस्यांच्यापैकी कमीत कमी ५१% मते (सिंपल मेजॉरिटी) मिळणे जरूर असते. मात्र असा पास झालेला नियम १००% सभासदांवर बंधनकारक असतो. हे व बाकी बारकावे वर दिलेल्या दुव्यात आहेतच.

जेपी 04/03/2016 - 17:40
माझा एक प्रश्न आहे- जर इमारतीत 10 पेक्षा कमी सदनिका असतील तर सोसायटी करता येते का?? deed of declaration नाही.इमारत 12 वर्ष जुनी आहे. -- नवा धागा काढावा का इथेच विचारावे. ---

चौकटराजा 05/03/2016 - 10:30
आजच्या दैनिक सकाळ मध्ये सोसायटी बद्दल लेख आला आहे. त्यात बेकायदेशीरपणे केलेले व निबंधकाची मान्यता घेतलेलेही ठ्रराव कायद्यापुढे कसे पराभूत होतात हे कळून येते.

धन्यवाद चौरासाहेब. त्यालेखात शेवटी बायलॉजसंबंधी असेही म्हटले आहे, की बायलॉज, (दुय्यम उपनिबंधकांनी मान्य केले असले किंवा नसले तरी) हे कधीही कायद्याच्या विरुद्ध असू शकत नाही व बायलॉजपे़क्षा कायदा श्रेष्ठ असतो व असे बायलॉज हे कायद्याच्या विरुद्ध असून,सभासदांना लुटण्याचे एक साधन आहे. हेच मी वरील एका उपप्रतिसादात निवार्‍याच्या संदर्भात लिहिले होते..
भारतीय कायद्याने नागरीकाला भारतात कोठेही ( कायद्याने प्रतिबंधीत,संरक्षीत भाग सोडून ) निवार्‍याचा हक्क दिलेला आहे, एखाद्या सोसायटीच्या नियमामुळे जर त्याच्या हक्कावर गदा येत असेल तर त्या सोसायटीवर भारतीय कायद्याचा भंग केल्याचा दावा करता येतो.

काही ठिकाणी मुलाचे आई वडिल येतात. भाडेकराराची नोंदणी ही त्यांच्या नावावर होते. त्यानंतर आईवडिल निघून जातात व मुलगा आपल्या मित्रांसह तिथे राहतो. उपद्रवी वर्तन केले तरच प्रश्न निर्माण होतो.

वैभव जाधव 05/03/2016 - 14:10
सोसायटी कमिटी सदस्य आणि संसद/विधिमंडळ सदस्य यांची तुलना करावीशी वाटते. सामान्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतात नंतर कायदे चांगले बनवतात आणि त्याउप्पर भारी पळवाटा शोधतात. बाकी कमिटीवाले म्हणून 'मजा' असते ती वेगळीच.

In reply to by वैभव जाधव

तुलना इथेच थांबत नाही... "सोसायटीच्या निवडणूकीत निवडून आलात ना* ? आता सोसायटीची काय असतील नसतील ती दुखणी कमिटीने काढावी. आम्ही आराम करायला आणि कमिटीवर टीका करायला मोकळे झालो." हे सोसायटी सभासद आणि मतदार जनतेमधले महत्वाचे साम्यही विसरू नका :) * या निवडणूकीतले मतदानाचे प्रमाण संसद/विधिमंडळ निवडणूकीपेक्षा फार वेगळे नसते, हे पण एक अजून साम्य ! ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

चौकटराजा 05/03/2016 - 15:55
कमिटीवर काम करताना अगदी हलकट वृतीच्या सभासदांबरोबर संबन्ध आलेला होता. इतका की घरात अशांती माजू लागली. कित्येक वेळा पदरमोड ही करावी लागते. इतर क्रेडीट को ओप सोसा प्रमाणे इथी फायदा काहीही नाही. किमान सदस्यानी कृतज्ञ असावे ही अपेक्षा देखील फोल ठरते.

In reply to by चौकटराजा

नाव आडनाव 05/03/2016 - 16:27
पदरमोड एक गोष्ट झाली. बराच वेळ आणि एनर्जी पण द्यायला लागते. आणि एव्हढं करून कोणी चांगला म्हणणारा माई का लाल / लाली काही सापडत नाही :) मी आमच्या सोसायटीच्या पहिल्या कमिटीत होतो. गेलं वर्ष ऑफिस नंतरचा वेळ फक्त कमिटी एके कमिटी केली. पण पब्लिकला तरीही प्रॉब्लेमंच आहे. तीनदा तर मारामारी पर्यंत वेळ आली - कारण काय तर एका लिफ्ट मधला बल्ब पहाटे ५-५:३० ला बंद झाला, एकदा डीजीची बॅटरी फुगल्यामुळे डीजी बंद पडला, एकदा लिफ्ट हँग झाली. आता हे काय मी केलंय का? मेंटेनंस देतो म्हणजे कमिटीवर उपकार करतोय अश्या थाटात बोलत असतं पब्लिक. सगळ्या गोष्टींची एएमसी आहे आणि रेग्युलर मेंटेनंस ते करतात. एकदा तर लोक मागेच लागले - "सोसायटीमे बहुत साप हो गये है. कुछ करो प्रसांत भैया". आता साप काय मी पाळले आहेत आणि सोसायटीत आणून सोडतोय का? कुछ करो म्हणजे काय? आणि मेल वर मेल. कोणी भेटला की तोच विषय. वैताग दिला पब्लिकने. आज नवे कार्यकर्ते घेणार आहेत कमिटी. उद्यापासून सुटलो एकदाचा. सगळ्यात भारी तर ते कमिटी सदस्य जे काम काहीच करत नाहीत पण मिटींग मधे सगळ्यात पुढे. लोकांना वाटेल की हेच सगळं करत आहेत काय. एकाच सोसायटीत रहायला असल्यामुळे त्यांची "असलियत" (हिंदी पिच्चरने फॅमस केलेला शब्द :) ) सांगताही येत नाही.

In reply to by नाव आडनाव

अभ्या.. 05/03/2016 - 17:06
"सोसायटीमे बहुत साप हो गये है. कुछ करो प्रसांत भैया".
मुंगुस पाळो बोलनेका. . बाकी दंगाकाकूधागा काढायला हा एकदम भारी इश्श्यु आहे.

In reply to by एस

अभ्या.. 05/03/2016 - 17:20
मग काय तर. माझ्या डोक्यात आत्तापासूनच उपायांची पुंगी वाजायलीय. डोळ्यासमोर शिरीदेवी, मल्लिकापासून आमरसपुरीपर्यंत सगळ्यांचे हिरवे डोळे दिसायलेत. प्रसांतभैय्या कुछ तो करो. साप का जहर और सोसायटीका कहर ये दंगाधागा लिखोच.

In reply to by अभ्या..

नाव आडनाव 05/03/2016 - 17:49
मुंगुस पाळो कितना अवघड हय. मुंगुस पाळो, उसको खाऊ पिऊ घालो, रात के वेळमे सोसायटीमे सोडो. आजारी पड गया तो औषधपाणी करो :) त्यापेक्षा आम्ही थायमेट टाकलं. साप गायब. बाकी साप आणि मुंगसाने "मॅटर सेटल" केला तर? (म्हणजे जीयो और जीने दो) :) बाजूच्या एका सोसायटीत सिक्युरिटी गार्ड ने टँकर वाल्याबरोबर सेटिंग केलं होतं. गार्डने पाणी कमी भरायचं आणि टँकर वाल्याने त्याला चहा पाण्याचे द्यायचे :) लिहितो भावा. आज कमिटीचं भूत एकदा उतरलं की लिहितो. धिगाणा धागा होइल :)

In reply to by नाव आडनाव

अभ्या.. 05/03/2016 - 18:27
थायमेट ने सापं गेले?? पेस्ट कंट्रोलचे थायमेट ना? नेलकटरने अर्नॉल्ड घाबरला असे वाटले ते. ;) एनी वे. गेले तर जाउदे. तू धागा काढच

In reply to by अभ्या..

नाव आडनाव 05/03/2016 - 18:36
बरोबर, तेच थायमेट. मॅनेजर घेउन आला आणि एका गार्ड्ने टाकलं. गेले म्हणजे नंतर दिसले नाहीत. आता ते थायमेटने गेले की नाही माहित नाही. कावळा बसायला आणि फांदी तुटायला असंही झालेलं असू शकतं. पण प्राब्ळम सॉल्व्ह्ड :)

In reply to by चौकटराजा

ससन्दीप 07/03/2016 - 22:12
एकंदरीत सर्व कमिटी मेम्बर्स आणि फ्लॅट धारकांचा हा समअनुभव आहे. मी वसईमध्ये ९४ फ्लॅट्सच्या सोसायटीत राहतो. आधिची मॅनेजिंग कमिटी ही अत्यंत कामचुकार होती. घोटाळे केले नसले तरी सोसायटी फंडचा निष्कारण अपव्यय केला. मोठ्या प्रयासाने सोसायटी मेम्बर्सनी ती कमिटी बरखास्त केली. पुन्हा झालेल्या सोसायटीच्या निवडणूकीत बहूमतांनी निवडून आलो आणि सेक्रेटरी पदावर आलो. काही जणांनी सोसायटीला 'अच्छे दिन' आल्याची प्रतिक्रिया दिल्या, पण माझे 'बुरे दिन' चालू झाल्याचा साक्षात्कार व्हायला किमान एक महिनाही लागला नाही. काही कमिटी मेम्बर्सचा 'कुछ तो कर दिखाने" चा उत्साह लवकरच मावळायला लागला. कामं आम्ही बर्‍यापैकी केली जसे की सीसीटीवी, आगप्रतिबंधक उपकरणे, इन्व्हर्टर, सिमेंट, वेल्डींगची कामे वैगेरे. पण त्याची विशेष अशी पावती लोकांकडून कधीही मिळाली नाही. उलट कामाचा व्याप मात्र वाढत राहिला ज्याचा ताप माझ्या कुटुंबियाना होऊ लागला. लोकांच्या मते सेक्रेटरी म्हणजे एक चलता फिरता कस्टमर केअर. वेळीअवेळी द्याव्या लागणार्‍या डाॅक्यूमेंट्स, एनओसी, चेकवर सह्या. कधीही किरकोळ तक्रारी घेऊन उगवणारे शेजारी. मी घरी नसलो तर त्यांच्या तक्रारींची एक्नोलेजमेंट माझ्या घरच्यांकडुन मागणे. जो वेळ कुटुंब, करियरला किंवा घरातली कोळाष्टके काढण्यास दिला पाहिजे तो वेळ सोसायटीची गटारे काढण्यास जाऊ लागला. आपण 'बिन पगारी फुल अधिकारी' झालो आहोत ही भावना मनात बळावयास लागली. सिक्यूरिटी गार्डने चारचौघात आपल्याला सलाम ठोकण्यापलिकडे पदाचा विशेष काही फायदा नाही. इतर ठिकाणी पैशे खाणारे खात असतील पण मी कधी असा प्रकार केला नाही. (प्रामाणिकपणा नाही तर असे पैशे मला पचत नाही हा पुर्वानुभव) अशामध्येच सोसायटीत काही बरे-वाईट झाले तर सरकार कमिटीलाच जबाबदार ठरविते याची बरीचशी उदाहरणे ऐकण्यात आणि पाहण्यात आली. विनाकारण जेलमध्ये जाणे परवडणारे नसल्याने एका शुल्लक कारणावरून राजीनामा देऊन पुर्वीसारखे आझादीचे जीवन जगतोय. ——— येथे विषय भटकविल्याबद्दल धागाकर्त्याची मी माफी मागतो. पण येणार्‍या सोसायटीच्या एजीएममध्ये 'नायजेरीयन नको' चा ठराव आम्ही पास करून घेणार आहोत.

चौकटराजा 05/03/2016 - 20:11
आतापर्यंतच्या माझ्या प्रतिसादावरून मी नक्की सभासदांच्या बाजूचा आहे की कमिटीच्या असा प्रशन पडू शकेल. पण मी कायद्याच्या बाजूचा आहे हे स्पष्ट करतो. कारण सोसायटीची स्थापनाच मुळी एक कायदा अस्तित्वात आहे म्हणून होत असते सबब आपला शेजार्‍याशी संबन्ध प्रथम कायद्याचा आहे मग संस्कृतिचा, माणूसकीचा. आता कायदा बॅचलर बाबत काय म्हणतो ? तर अनेक निकालानंतर असे दिसते की आपला भाडेकरू कोण असावा याचा अधिकार कमेटी पेक्षा पोलिसाना अधिक आहे. त्यानी व्हेरीफिकेशन दिले असेल तर आपण गैरवर्तणूक झाल्यानंतरच बॅचलर ना काढू शकतो. ते सुद्धा योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करूनच.अशी गैरवर्तणूक कायद्यात गैर म्हणून गणली गेलेली असली पाहिजे. उगीच भाडेकरू चेअरमनला रागाने काही म्हणाला तर ती गैरवर्तणूक ठरेलच असे नाही. ड्रग ट्रॅफिक, ह्युमन ट्रेफिक, हे धंदे कुटुम्ब चालविणारा माणूस करीतच नाही असे १०१ टक्के प्रमेय असते का ?

कंजूस 06/03/2016 - 17:55
मितभाषी,तुम्हाला अभिप्रेत " रीडेवलपमेंट असावे.तुमच्या तालुक्याची जी हौझिंग फेडरेशन आहे ती संपूर्ण मदत करते.आणि २०११/१३ साली आलेल्या बायलॅाजमध्ये पूर्ण नियमावली दिली आहे. # कोणाला भाड्याने देता येत नाही: एखाद्या विरुद्ध फौजदारी खटला असेल तर नोंदणी केलेला करारसुद्धा अवैध ( invalid,nullify ) ठरतो आणि त्याला ताबडतोब जागा खाली करावी लागते.परंतू केवळ अविवाहित असणेवर केवळ अशक्य आहे.पूर्ण दिवाणी खटले कज्जाचा निर्णय आल्याशिवाय नाही.

मितभाषी 06/03/2016 - 19:17
मितभाषी,तुम्हाला अभिप्रेत " रीडेवलपमेंट असावे
जुणी ईमारत पाडून नविन बान्धायची आहे. ते बायलॉज वाचले आहेत. माझ्या माहीतीप्रमाण सोसायटीला बिल्डिंग रिनोवेशनला द्यायचे अधिकार आहेत. कोणी प्रत्यक्श ह्या प्रोसेसमधून गेले असतील तर माहीती पाहीजे आहे. अर्थात माझा प्रश्न ह्या धाग्यावर चालत असेल तर. अन्यथा दूसरा घागा काढतो.

ट्रेनच्या गर्दीचे उदाहरण कदाचित येथे लागू होईल. ट्रेनच्या डब्यात खूप गर्दी असते. ट्रेन फलाटावर थांबली असता बाहेरून चढणार्‍यांचा प्रयत्न करणार्‍यांना आतले लोक प्रतिबंध करत असतात. त्यांचा विरोध मोडून काही लोक आत घुसण्यात यशस्वी ठरतात. आता आत आल्यावर ते बाहेरच्यांना मदत करण्याऐवजी आतल्या इतर लोकांप्रमाणे बाहेरच्यांना आत यायला प्रतिबंध करू लागतात. आज बॅचलर्सला भाड्याने न राहू देण्याच्या सोसायट्यांच्या नियमाबद्दल नाखुषी व्यक्त करणारे बहुतेक लोक भविष्यात आपापल्या कुटूंबाबरोबर सोसायट्यांमध्ये वास्तव्य करतीत तेव्हा ते देखील बॅचलर्सला भाड्याने घर न देण्याच्या धोरणाचे समर्थन करतील असे वाटते.

आज बॅचलर्सला भाड्याने न राहू देण्याच्या सोसायट्यांच्या नियमाबद्दल नाखुषी व्यक्त करणारे बहुतेक लोक भविष्यात आपापल्या कुटूंबाबरोबर सोसायट्यांमध्ये वास्तव्य करतीत तेव्हा ते देखील बॅचलर्सला भाड्याने घर न देण्याच्या धोरणाचे समर्थन करतील असे वाटते.
कायदा काय सांगतो ह्यावर चर्चा चालू होती. शेजारी कसा असावा ज्याचे खाणे, दिसणे... ई.. मुळे मी खुष होइल ह्यावर नव्हती.
अपार्टमेण्ट मध्ये कुणी रहावं कुणी नाही ; ह्याबद्दल नेहमीच वाद होतात. जर काही निर्णय घ्यायचा असेल; तर मला वाटतं मीटिंग घेउन निर्णय घ्यायचा असतो. एका सोसायटित कालपर्यंत सगळच ठीक ठाक होतं. पण अचानक एक इमेल आलाय. "मॅनेजिंग कमिटीनं ठरवलय की आता बॅचलर भाडेकरुंनी रहायचं नाही" ह्या अर्थाचा. मॅनेजिम्ग कमिटी असा परस्पर निर्णय घेउ शकते ???? हा इ मेल :- (मला जरा इ मेलचा सूरही खटकला.

पॉर्न आणि आपण - सर्वेक्षण

३_१४ विक्षिप्त अदिती ·

पहिल्या चार तासांमध्येच २५+ प्रतिसाद आलेले दिसत आहेत. ए‌वढा उत्साहवर्धक प्रतिसाद, तो ही लगेचच मिळेल अशी अपेक्षा नव्हती. मराठी संस्थळांवर नसणाऱ्या, पण ओळखीच्या भारतीयांनाही याचा दुवा पाठवायला हरकत नाही. जितक्या वेगवेगळ्या विचारांच्या, पार्श्वभूमीच्या, वयाच्या लोकांकडून उत्तरं मिळतील तेवढं उत्तम.

चलत मुसाफिर 21/01/2016 - 07:46
फॉर्म भरला. प्रश्नांची निवड अगदी विचारपूर्वक करण्यात आली आहे. धन्यवाद. सूचना: सर्वेक्षणात खालील प्रश्न सामील केला जावा. "जर आपल्या मित्रवर्गात, संबंधीयांमध्ये किंवा नात्यात कुणी पॉर्न कलाकार आहे असे कळले तर आपल्या भावना काय असतील?"

In reply to by चलत मुसाफिर

माझी एखादी मैत्रिण जर पोर्न कलाकार असेल तर माझी तिच्याकडे पाहन्याची नजर नक्किच बदलु शकते. अर्थात पोर्न आणि त्या सम्बन्धिचि महती आणि माहिती यामधे खूप तफावत आहे म्हणुन पण हा बदल असु शकतो

सर्वेक्षणात भाग घेत आहे. खरं बै ! अदितीचा स्वभाव. कोणत्याही कोनाड्या कानाड्या शिवाय थेट विचार करनं आणि तो विचार मांडनं याचं मला नेहमीच कौतुक वाटलं आहे. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 21/01/2016 - 10:42
हे सर्वेक्षण एका विशिष्ट गटापुरते( नेतीझन) मर्यादित राहील ज्यांना पोर्नची "सहज" उपलब्धता आहे त्यामुळे हे सर्वेक्षण एकांगी असेल अशी भीती वाटते. याच्या आयोजकांनी हि शक्यता गृहीत धरली असावी अशी आशा करतो.

वामन देशमुख 21/01/2016 - 11:14
या धाग्यावरून या कौलाच्या प्रयत्नाची आणि प्रभाकर पेठकरांच्या या प्रतिसादाची आठवण झाली. धर्मश्रद्धा जोखू पाहणारा कौल किती तोकडा आणि फसवा असू शकतो याची त्या चर्चेतून जाणीव झाली होती. पोर्न बद्धलचा कौल तसाच तोकडा आणि फसवा असू नये असं वाटतं.

शेवटी मी एक अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली ती अशी : पाॅर्न पाहिल्याने व्यक्ती उत्तेजित होते आणि भावनांवरचा ताबा जर सुटला तर ती व्यक्ती गुन्हा करू शकते.सर्वच पाॅर्न पाहणारे मनाने परिपक्व नसतात,त्यामुळे मनाचा समतोल ढळलेल्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांकडून पाॅर्न पाहिल्यामुळे अपराध घडू शकतात/किंवा अपराध करण्यास उत्तेजना मिळू शकते.

In reply to by संदीप डांगे

संपादक मंडळ. वरच्या दोन्ही प्रतिसादांमधुन अ‍ॅडल्ट वेबसाईट्सची नावं काढुन टाकावीत. त्याजागी समांतर वाक्यरचनेचा प्रयोग करावा.

In reply to by संदीप डांगे

तुमच्या प्रतिक्रियेचा उद्देश हि माहिती पद्धतशीरपणे पसरवली जातेय असा होता. त्या वेबसाईटचं नावं इथे लिहुन इथल्या अजुन चारचौघांमधे हि माहिती पसरवण्यात काय पाँईंट आहे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

संदीप डांगे 22/01/2016 - 20:03
जॅकभाउ, इथल्या सदस्यांना सर्व माहित आहे असे गृहित धरून प्रतिसाद टाकलाय. तुम्ही म्हणताय तसे खरेच होत असेल तर काढून टाका...

In reply to by संदीप डांगे

वीच इज द बेष्ट फ़ाइव्ह पोर्न साइट्स असं गूगलला सर्च केलं आणि तिथे संदेश आला आहे 'की 'सॉरी याबाबतीत आम्ही आपल्याला काही मदत करू शकत नाही " आपल्याला माहिती असलेल्या सायटीची नावं मला सेंडवा. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोल प्रतिसाद. डांगेण्णा गारठले असतील भर नाशकात तुमच्याकडुन असा प्रतिसाद आलेला पाहुन.

In reply to by संदीप डांगे

सायकलस्वार 22/01/2016 - 19:37
भारतीयांना पद्धतशीरपणे पोर्न-गिर्‍हाईक बनवण्याच्या हालचाली आहेत
हसून हसून फुप्फुसं दुखायला लागली!... प्लीज प्लीज आवराच!!!

सूड 21/01/2016 - 18:08
घरी जाऊन करतो, पण विदा कोण जमा करतं आहे? आणि विदा मिळाल्यानंतर 'आपण समाज म्हणून कसा विचार करतो ' एवढंच जाणून घेणं अभिप्रेत आहे की आणखी काही?

हे सर्वेक्षण एका विशिष्ट गटापुरते( नेतीझन) मर्यादित राहील ज्यांना पोर्नची "सहज" उपलब्धता आहे त्यामुळे हे सर्वेक्षण एकांगी असेल अशी भीती वाटते.
या मर्यादेची जाणीव आहे. त्यामुळे हे निकाल ठराविक आर्थिक वर्गातल्या लोकांची मतं असतील, ज्यांना इंटरनेटवर 'उनाडायला' वेळ असतो, याची कल्पना आहे.
हा धागा इथे असल्याने सर्वेक्षणाचे निकाल ऐसीबरोबरच येथेसुद्धा प्रसिद्ध करावेत असे सुचवतो.
होय अर्थातच. ज्या संस्थळांवर हा धागा प्रकाशित केला आहे तिथे सगळीकडेच, यातून काय समजलं, असा धागा काढेन. (फक्त ते सगळं समजून घ्यायला वेळ लागेल त्यामुळे एप्रिल-मे असे दोन महिने लागतील असं गृहित धरून लिहिलं आहे.) ही मूळ कल्पना माझी आहे; आणि त्यात ऋषिकेश आणि मेघना भुस्कुटे कमी-अधिक प्रमाणात मदत करत आहेत. डेटा अनालिसिससाठी ऋषिकेश मदत करणार आहे. पण मुख्य जबाबदारी माझी. हा गूगल फॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक इथे फिरला तर त्या लोकांपर्यंत पुन्हा पोहोचणं बरंच कठीण होईल. म्हणून फॉर्ममध्ये ऐसीचा उल्लेख आहे.
'आपण समाज म्हणून कसा विचार करतो '
यातले काही कंगोरे - १. पॉर्न बघणाऱ्यांतल्या किती लोकांना 'व्यसन' लागतं किंवा त्याच्या जवळ जाता येईल असं काही दिसतं हा एक प्रश्न मला पडला आहे. (माझा अंदाज - फार नगण्य प्रमाणात लोकांना व्यसन लागत असावं. अंदाज करणं एका ठराविक मर्यादेपर्यंत ठीकच, पण माहिती गोळा करता आली तर बघावी.) २. उदाहरणार्थ सध्या मी एक पुस्तक वाचत आहे - The Feminist Porn Book. ही अँथॉलॉजी आहे. यात काही पॉर्नोग्राफर्सनी लिहिलेलं आहे. एकीने लिहिलंय, ती पुरुष म्हणून जन्माला आली, पॉर्नमध्ये काम करून पैसे मिळवून सेक्स रीअसाईनमेंट सर्जरी करून घेतली. तेव्हा तिला वाटत होतं की आपल्याला जे बघावंसं वाटतं ते पॉर्न अस्तित्वातच नाही. म्हणून पॉर्न-अॅक्टर ते पॉर्न-निर्माती/दिग्दर्शक असा तिचा प्रवास झाला. आणखी एक आहे तो ट्रान्सजेंडर, कृष्णवर्णीय, (आता) स्त्री मानसोपचारतज्ञाचा. तिने नोंद केल्ये की तिच्या दोन 'पेशंट्स' लेस्बियन जोडीदार होत्या. त्या दोघींच्याही वेगवेगळ्या फँटसीज होत्या आणि दोघींनाही दुसरीच्या फँटसीबद्दल आक्षेप होता; हे जमणार नाही, यामुळे आनंद मिळणार नाही, असं. तज्ज्ञाने या दोघींना एकमेकींच्या फँटस्या दर्शवणारं पॉर्न बघायला सांगितलं. ते बघून "यातूनही आपल्याला आनंद मिळेल" हे दोघींनीही मान्य केलं. त्यांचं आपसांत प्रेम होतंच, पण शारीर संबंधांची प्रत सुधारल्यामुळे प्रेम आणि नातेसंबंधांची प्रतही वाढली. एक लेख आहे तो स्वतःला जेंडरक्विअर म्हणणाऱ्या व्यक्तीचा. या व्यक्तीचा उल्लेख ती/तो असा होऊ नये असं म्हणणं आहे. या व्यक्तीला कधी पुरुष, कधी स्त्री असल्याप्रमाणे लैंगिक संबंध ठेवायचे असतात. याला तरल-लैंगिकता म्हणतात. (हे पुस्तक वाचताना मराठी भाषेत एवढे शब्दच नाहीत याबद्दल फार गंड येतो. ट्रान्सजेंडर याला शब्द काय, मला माहीत नाही. या संदर्भात बोलताना सिसजेंडर असाही शब्द येतो; मराठीत असे शब्द वापरात नाहीतच.) ३. खोऱ्याने उपलब्ध असलेलं पॉर्न हे स्ट्रेट पुरुषांच्या उपभोगासाठी बनवलेलं असतं हे मला पॉर्न बघितल्यापासून लक्षात आलं. गे पुरुषांसाठीही नसतं असं नाही. फेमिनिस्ट पॉर्न हा प्रकार गेल्या काही वर्षांतच साईट्सवर दिसायला लागला. स्त्रिया मोठ्या प्रमाणावर गे पॉर्न पाहतात अशी नोंद सर्व्हेंमधून होते. ४. हेटरोनॉरमेटीव्ह वगळता इतर लोक, जे हेटरोसेक्शुअलही असू शकतात, त्यांना संस्कारांमुळे, भीडेमुळे, आपल्या फँटस्या म्हणजे विकार वाटू शकतात. उदाहरणार्थ - S/M. ५. माणसांच्या फँटसीज फार विचित्र असू शकतात. मास्टर्स आणि जॉन्सन नोंदवतात की काही स्त्रियांना स्वतःवर बलात्काराची फँटसी असते; प्रत्यक्षात तो व्हावा असं नव्हे, तर अशा कल्पनांनी त्यांना ऑरगॅझमचा आनंद मिळतो. या फँटस्या पॉर्नमधून पुरवल्या जाऊ शकतात. म्हणून या सर्व्हेत काही प्रश्न असे आहेत - तुम्ही प्रत्यक्षात ज्या लैंगिक क्रिया करता त्याच बघता का? तुम्हाला ज्या प्रकारचं पॉर्न बघायचं असतं ते सहज उपलब्ध होतं का? ठराविक प्रकारचे प्रश्न हवेत, हा आक्षेपही मान्य आहे. पण माझं आकलन, माझी मर्यादा आणि उत्तरं द्यायला लोकांना फार वेळ लागू नये ही मर्यादा बाळगून अनेक प्रश्न बासनात ठेवले आहेत. या सर्वेक्षणातून काही रोचक, नवीन किंवा प्रेरणादायक (किंवा माझ्या चुका) सापडलं तर कोणी अभ्यासक यात अधिक वेळ घालवून आणखी महत्त्वाचं काही देऊ शकतील असं मला वाटतं. किंवा तसा आशावाद आहे. --- लैंगिकतेबद्दल मास्टर्स आणि जॉन्सन यांचं एक उद्धृत देण्याचा मोह आवरत नाही - "There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable." --- उत्तरं देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि प्रश्न विचारणाऱ्याबद्दलही विशेष आभार. कारण त्यातून मी ज्या गोष्टी गृहित धरून धागा काढला त्यांचंही स्पष्टीकरण लिहिता येतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गुलाम 22/01/2016 - 13:37
सुंदर प्रतिसाद!!!
"There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable."
या वाक्यातील "sexual" हा शब्द वगळून देखील वाक्य परफेक्ट वाटतंय.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विवेक ठाकूर 23/01/2016 - 12:59
ओशोंचं एक सुरेख वाक्य आहे `कल्पनाको एक खिलौना करके जानो तो उसके साथ खेलनेका मजा है. लेकीन अपनी इच्छाको कल्पनापे कभी मत सवार होने देना' जे आहे ते उपभोगता येतं, कल्पना हा नुसता टाइमपास आहे आणि प्रणयात तर, फँटसी आहे त्याची मजा घालवण्याचं सगळ्यात मोठं काम करते. तस्मात, हा सर्वे, विदा, त्याचे निष्कर्श हे सगळं निष्कारण वेळ वाया घालवणं आहे.

In reply to by विवेक ठाकूर

आदूबाळ 23/01/2016 - 17:29
ओके सर. निष्कारण वेळ वाया घालवणं काय आहे हे नीटच समजलं. आता वेळेचा सदुपयोग करण्यासाठी काय स्कीम आहे याचं मार्गदर्शन करावं ही न० वि०

In reply to by आदूबाळ

विवेक ठाकूर 24/01/2016 - 00:33
पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका. ते एखादा हिंदी सिनेमा पाहून एकावेळी दहा जणांना लोळवण्याची कल्पना करण्यासारखं आहे. पॉर्न फक्त उत्तेजना देऊ शकतो, प्रत्यक्षात मात्र आहे तेच उपभोगता येतं; दुसरी काहीही शक्यता नाही. खरं तर पॉर्न निव्वळ उत्तेजनेसाठी आहे, इट इज जस्ट द फर्स्ट स्टेप. ज्याला उपभोगता येतं त्याला उत्तेजना स्वाभाविकपणे येते. आणि जिथे प्रणय हा दोघांसाठी एकमेकांना सुख देण्याचा, एकमेकांचा सहवास एंजॉय करण्याचा, एकमेकांप्रती कृतज्ञ होण्याचा सोहळा आहे तिथे तर नुसता स्पर्शच कमालीचा उत्तेजक असतो. माणसाचं सत्तर ते पंच्यहत्तर टक्के ग्रहण डोळ्यांनी आहे, आणि सात ते दहा टक्के श्रवणातून आहे त्यामुळे पॉर्नची चलती आहे. उरलेल्या पंधरा टक्क्यात गंध, स्वाद आणि स्पर्श या ग्रहण क्षमता आहेत. प्रणयात मात्र नव्वद टक्के स्पर्श, आणि उरलेल्या दहा टक्क्यात गंध आणि श्रवण आहेत. तिथे दृष्टी आणि स्वाद यांना जवळ जवळ शून्य महत्त्व आहे. तस्मात, पॉर्न हा फार तर अ‍ॅडल्ट सिनेमा पाहण्या इतपत उपयोगी आहे. ज्या युगुलाला खरा प्रणय भोगायचा आहे त्यांना पारस्पारिक प्रेम, एकमेकांना सुख देण्याची भावना आणि एकमेकांच्या सहवासाची आणि स्पर्शाची मोहिनी ही परिमाणं उपभोगाची किमया घडवतात. अशा युगुलांसाठी पॉर्न फक्त मेंटल मॅस्ट्युबरेशन आहे. एखादे वेळी मजा म्हणून ठीक पण प्रत्यक्षात निरुपयोगी .

In reply to by विवेक ठाकूर

प्रत्येक्षात अनुभव घेतल्याशिवाय fantacy अन reality मध्ये तुलना करणे व्यर्थ आहे , असं नाही का वाटत तुम्हाला ?

In reply to by अविनाश लोंढे.

विवेक ठाकूर 24/01/2016 - 01:01
त्यामुळे अशी तुलना उघड आहे. प्रणयात तुमची शंभर टक्के उपस्थितीच तर उपभोगाची खुमारी वाढवते. तिथे फँटसी आली की प्रत्यक्ष आणि कल्पना यांच्या फारकतीमुळे तुम्ही डिवाइड होता आणि प्रत्यक्षाची वाट लागते.

In reply to by विवेक ठाकूर

गामा पैलवान 24/01/2016 - 03:22
विवेक ठाकूर, तुमच्या नावाला शोभेल असा विवेकी प्रतिसाद आहे ! :-) उत्तानचित्रे पाहणे म्हणजे क्षुधावर्धक सेवन करण्यासारखे आहे. केव्हातरी एकदोन वेळा मजा म्हणून ठीक आहे. नेहमी घेण्यात अर्थ नाही. जेवण आणि क्षुधावर्धक यांत फरक करायलाच पाहिजे. सडकून भूक लागण्यासाठी व्यायाम वा अंगमेहनत करायला हवी. निव्वळ क्षुधावर्धकावर अवलंबून राहणे बरोबर नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by विवेक ठाकूर

पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका.
फँटस्या बघण्याची इच्छा नसताना फँटस्या बघायला लागल्यामुळे किंवा फँटस्या बघून गंड निर्माण झाल्यामुळे लोकांना त्रास होतो याबद्दल शंका नाही. पण वयोपरत्त्वे किंवा इतर काही कारणांमुळे लैंगिक क्रिया करतानाही पाट्या टाकणाऱ्या लोकांना पॉर्नमधून फँटसीज सुचून पाट्या टाकणं कमी/बंद होतं असं सेक्सॉलॉजिस्ट्स नोंदवतात. तेव्हा असा सरसकट सल्ला देणं शक्य नाही. बाकी टक्केवारी कुठून काढली, काय-कसं हे काही विचारत नाही.
एखादे वेळी मजा म्हणून ठीक पण प्रत्यक्षात निरुपयोगी .
मजा आली तरीही निरुपयोगी, हे कसं हे मला समजलं नाही. सांगितलं नाहीत तरीही चालेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

५ च्या टप्प्यात वयोगट केले असते तर अधिक चांगलं झालं असतं. नारायणदत्त तिवारींच्या वयापरंतचे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विवेक ठाकूर 24/01/2016 - 22:18
पाट्या टाकणाऱ्या लोकांना पॉर्नमधून फँटसीज सुचून पाट्या टाकणं कमी/बंद होतं असं सेक्सॉलॉजिस्ट्स नोंदवतात. प्रणय म्हणजे पाट्या टाकणं आहे? बहुदा तुम्हाला कल्पना नाही. प्रणय हा फक्त मानवाला, जननाची गरज नसतांना सुद्धा, परमोच्च सुख देईल असा विकल्प आहे. प्रणयामुळे प्रेमी युगुलातला अनुबंध वृद्धींगत होत जातो. ती एकमेकांना सर्वात निकटतम नेणारी प्रक्रिया आहे. प्रणय, प्रेमींना अनिर्बंध होऊन एकमेकांना आपल्या साथीदारासमोर, केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही, सर्वस्वी विवस्त्र करु शकणारी महत्तम घटना आहे. उत्तम प्रणयी नातं असलेल्या युगुलाचं वैवाहिकच नव्हे तर इतर जीवनही तृप्त आणि मजेचं होतं. त्यांच्यातला संघर्ष न्यूनतम होतो. प्रणय ही एकमेव घटना दोघांना समत्त्वात आणून आनंद देते म्हणून तर त्याला सम-भोग म्हटलंय. पॉर्नमधल्या फँटसीजनी पाट्या टाकणं कमी करण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. एकमेकात प्रेम असेल तर प्रत्येक प्रणय हा दरवेळी, एकमेकांच्या संगतीनं फुलवलेला महोत्सव असतो. तो इतका प्रत्यक्ष आणि उत्कट असतो की त्याला कोणत्याही फँटसीची गरज नसते. तो फँटसीच्या कित्येक पटीनं सुखद असतो. बाकी टक्केवारी कुठून काढली, काय-कसं हे काही विचारत नाही. अनुभवाला टक्केवारी लागत नाही, तो सिद्धच असतो. चुकीच्या कल्पनांना प्रॉप्सची गरज असते. मजा आली तरीही निरुपयोगी, हे कसं हे मला समजलं नाही. सांगितलं नाहीत तरीही चालेल आता इतकं सांगितलंय तर हे सुद्धा सांगतो. एखादे वेळी प्रत्यक्ष प्रणयाची शक्यता नसेल त्या वेळी टाइमपास म्हणून पॉर्न पाहाणं मजेचं आहे इतकंच. पण पॉर्न पाहून प्रणयाची मजा घेता येत नाही, ते काल्पनिक मैथुन आहे. आणि ज्यांना खरा प्रणय कळला (जे पाट्या टाकत नाहीत) त्यांना तर एकमेकांचा सहवासच ऐनवेळी इतकं काही सुचवून जातो की त्यांच्यासाठी पॉर्न आणि फँटसीज निरर्थक आहेत.

In reply to by विवेक ठाकूर

प्रणय कितीही फुलवायचा म्हटला तरी वया बियाचं काही गोष्ट आहे की नै ? वय वर्ष ३० चा प्रणय, वय वर्ष ४५ चा प्रणय, वय वर्ष ५५ चा प्रणय, वयवर्ष ७० चा प्रणय, इच्छा लाख असल्या तरी परिस्थिती, मानसिक अवस्था, शारीरिक अवस्था , याचा काही विचार करायला नको ? -दिलीप बिरुटे

In reply to by संदीप डांगे

प्रणय ज्यांना कळलाय त्यांच्यासाठी काही प्रश्न नाही आणि प्रश्न नसतो पण प्रणय कळला आहे, म्हणून पॉर्न पाहु नये असं कही असतं का ? फायदा तोटा हा दुसरा भाग आहे, इतकेच म्हणतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेक ठाकूर 24/01/2016 - 23:32
जर सुरूवातीपासून आपल्या जोडीदाराशी मनमोकळी रिलेशनशीप असेल तर वयानुरूप सगळ्या फँटसीज तुम्ही उपभोगलेल्या असतात. त्यामुळे पॉर्न पाहून तुम्हाला काही जगावेगळं मिळत किंवा सुचत नाही . वाढत्या वयाबरोबर प्रणयाचे रंग आणखी गहिरे होत जातात. त्यातला ओढण्याचा भाग तर केंव्हाच शून्य झालेला असतो. एकमेकाला सांभाळत, आत्तापर्यंत भोगलेल्या आयुष्यात मिळालेल्या एकमेकांच्या साथीप्रती कृतज्ञ होत रंगवलेला प्रणय हा पॉर्नसारख्या उथळ गोष्टीत चित्रित सुद्धा होऊ शकत नाही . तो तुमचा अत्यंत व्यक्तिगत अनुभव असतो .

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेक ठाकूर 25/01/2016 - 11:50
तुम्ही पटलं नाही म्हणालात म्हणून स्पष्टीकरण दिलं. पिक्चर पाहून काल्पनिक आनंद मिळतो पण खरा आनंद कृतीत असतो इतका उघड मुद्दा आहे. तस्मात, पिक्चर पाहू नये असं नाही, तो प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न व्यर्थ आहे, ते होणे नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब, 'प्रणय' आणि 'शरीरसंबंध' ह्या दोन वेगळ्याअवस्था आहेत. एक मानसिक आहे तर दुसरी शारीरीक आहे. दोघांच्याही इच्छेने, संमतीने ह्या दोन्हीं अवस्थांचा संगम घडून येतो तेंव्हा एक आनंददायी 'संभोग' घडून येतो. अन्यथा तो 'बलात्कार' असतो. संमतीच्या 'शारीरीक संबंधां'मध्ये, वयाचे बंधन नक्कीच असते. 'प्रणयामध्ये' वयाचे बंधन नसते. ७०+ वयातही, पतीने पत्नीसाठी वेणी/गजरा आणणे (जमत असल्यास माळणे) आणि पत्नीने पतीसाठी जेवायचे थांबणे, पतीच्या आवडीचे ४ पदार्थ मुद्दाम कष्ट करून स्वहस्ते बनविणे ह्यातुन 'प्रणय' आकार घेत असतो. हे निव्वळ एक उदाहरण आहे. अशा अनेक गोष्टी असतात प्रणय फुलविण्याच्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे 25/01/2016 - 12:00
अगदी अगदी. नेमक्या शब्दात पकडलं आहे. इथे बहुधा 'शरिरसंबंध' ह्या एकाच गोष्टीवर चर्चा चालू असण्याने विविध पैलुंची सरमिसळ होत आहे असे वाटते.

In reply to by विवेक ठाकूर

प्रणयाबद्दल हे सगळे रोमँटिक सिद्धांत मला अमान्य नाहीत. फक्त कधीकधी थिअरी आणि प्रॅक्टीस यांच्यात फरक असतो. तो फरक असण्याचं कारण मनुष्य म्हणजे यंत्र नाही; ठराविक सिद्धांत मांडला आणि तो उच्च आहे म्हणून आयुष्य तसंच चालतं असं नाही. बाकी ठीकच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विवेक ठाकूर 25/01/2016 - 10:04
फक्त कधीकधी थिअरी आणि प्रॅक्टीस यांच्यात फरक असतो. तो फरक असण्याचं कारण मनुष्य म्हणजे यंत्र नाही; ठराविक सिद्धांत मांडला आणि तो उच्च आहे म्हणून आयुष्य तसंच चालतं असं नाही. प्रणयात थिअरी कमी आणि प्रॅक्टीस जास्त म्हत्त्वाची आहे. पॉर्नमुळे यंत्रवत (म्हणजे पाट्या टाकणार्‍या) युगुलाला शून्य फायदा आहे. कारण प्रॅक्टीसच जमत नाही त्यांना काल्पनिक मैथुनाचा काय उपयोग? सिद्धांत उच्च नाही, तो सोपा, वास्तविक आणि आचरणात आणून प्रणयाची खुमारी वाढवणारा आहे. माणूस यंत्र नाही म्हणूनच तर स्वतःच्या कल्पनेनं तो स्वतःचं प्रणय विश्व निर्माण करु शकतो. त्याला पॉर्न, म्हणजे दुसर्‍यानं दाखवलेलं काल्पनिक विश्व, काही कामाचं नाही.

खटासि खट 23/01/2016 - 13:37
असा सर्व्हे होणं हे देखील पॉर्न पाहणे हे विशेष काही तरी आहे या समजुतीतून होतंय बहुधा. हे सुद्धा एक प्रकारचं मनोरंजन आहे हे एकदा मान्य झालं, त्याबद्दल खुलेपणा आला की पॉर्न पाहणे म्हणजे चोरी केली किंवा तत्सम काहीतरी ही भावना कमी झाली तर काय बरं काय वाईट याबद्दलची जागृती सुद्धा होईल. कुणाला काय आवडतं, कुणाची फँटसी काय आहे ही अगदी वैयक्तिक आहे. एखादी स्त्री पॉर्न पाहते म्हणजे ती फालतू असणार किंवा एखादा पुरूष सहकारी पॉर्न पाहतो म्हणजे तो बलात्कारी असू शकतो असली खुळचट मतं अजून आपल्याकडे आहेत. ज्याचा त्याचा वैयक्तिक चॉईस मान्य करण्याइतकी प्रगल्भता आपल्याकडे उजाडेल तो सुदिन. (बीफ खाण्याबद्दल नाही , पॉर्न बद्दल चाललंय ).

कवितानागेश 23/01/2016 - 15:12
पोर्न एकदा उत्सुकता म्हणून पाहिल्यावर पुन्हा बघण्याची मला स्वतः ला गरज वाटली नाही. पण प्रत्येकाची लैंगिक गरज वेगळी असते , शिवाय ती काळाप्रमाणे बदलूही शकते. पण बर्याच लोकांची ती गरज जर पोर्न मुळे भागणार असेल तर लैंगिक शोषणाचे प्रमाण कमी व्हावे अशी अपेक्षा आहे. या सर्वेक्षणात, पॉर्नचा लैंगिक भूकेवर कसा परिणाम अनुभवता , उददीपित होते कि शमते, हा प्रश्न असावा असेसुचवते.

In reply to by साती

असं म्हणणारी तू दुसरी. मला स्वतःला पोक्त म्हणवायचं होतं म्हणून ३५-५४ हा एकच गट केला. ;-) खरंतर पॉर्न बघणं आणि वय यांचा संबंध कसा असेल याबद्दल माझी काहीच थिअरी नाही; साधारणपणे तरुण लोक अधिक बघत असतील, मध्यमवयीन लोक जरा कमी, उतारवयाचे आणखी कमी असा अंदाज आहे. पण त्यात नक्की वयपरत्त्वे कसे तुकडे करावेत याबद्दल काहीच अंदाज नाही.

प्रत्यक्षात ज्या प्रकारचे लैंगिक व्यवहार करता तशाच प्रकारचं पॉर्न वाचता/बघता का? /Do you consume the same kind of porn that you practice in real life? *
हा प्रश्न उलटा हवा होता, ज्या प्रकारचे पोर्न प्रत्यक्ष बघता तश्या प्रकारच्या कामक्रिडा स्वतंच्या लैगिक जीवनात करता का? आमचा एक मित्र पॉर्नमधिल प्रकार प्रत्यक्ष सेक्स् लाईफमध्ये करायचा ,त्याची बायको या प्रकाराने घाबरली व त्याला सोडून आता माहेरी राहते.हा अँगलही प्रश्न मालिकेत असायला हवा होता.

In reply to by काकासाहेब केंजळे

इथे माझा बायस आड येतो. किंवा कोणतीही सज्ञान व्यक्ती आपापले निर्णय घ्यायला स्वतंत्र असते, हा विचार आड येतो. अमेरिकन स्त्रीवादी लेखनात ज्यांचा उल्लेख प्रो-सेक्स किंवा अँटी-अँटी-पॉर्न असा करतात; मी साधारण त्या विचारांची आहे. पॉर्न या प्रकारामुळे नुकसान होतं, व्यसन लागतं, अनिच्छेने पॉर्न बघायला लावलं जातं अशा प्रकारच्या बातम्या, समज-अपसमज, ओळखीतल्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी समजत असतात. पॉर्नमध्ये काम करणाऱ्या लोकांचं शोषण होतं, पॉर्न हा वेश्याव्यवसायच आहे, लहान मुलांना त्यात वापरलं जातं अशी शोषणाची निरनिराळी, सत्यासत्य परिमाणंही पॉर्नला आहेत. तरीही, बहुतांश लोक सभ्य, सज्जन असतात; समाजाचे नीतीनियम पाळणारे असतात; पॉर्न ही ननैतिक गोष्ट आहे तर लपूनछपून बघणारे असतात; असा माझा समज आहे. हा समज ग्राह्य आहे का नाही, हे तपासण्याच्या अनेक पद्धती असतील. मला फक्त पॉर्नचं व्यसन किती लोकांना लागतं, लोकांना जे बघायला हवं असतं ते मिळतं का असा मर्यादित आवाका सध्या तपासायचा आहे. या प्रश्नावलीचा उद्देश कोणालाही जोखणं असा नाही; त्यामुळे व्हीजाच्या फॉर्म्सवर असतात तशा प्रकारचे प्रश्न - तुम्ही दिवाणी/फौजदारी गुन्ह्यात सहभाग घेतला होता का? - या प्रश्नावलीत नाहीत. हे सर्वेक्षण परिपूर्ण नाही, त्याची कारणं काय आहेत याची मला काही-किंचित जाणीव आहे. करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी यात करता आल्या असत्या, ज्या विचार करताना मला सुचल्याही होत्या. पण सर्व्हेची लांबी, लोकांना त्यात किती वेळ घालवावा लागेल, त्यामुळे लोक उत्तरं देण्याचा कंटाळा करतील का, मला स्वतःला किती झेपेल असा विचार करता माझ्या मनात असलेल्या गोष्टीही मी सोडून दिल्या. पॉर्नबद्दल सगळी माहिती जमवायची असा उत्तम, उदात्त पण असाध्य हेतू या सर्वेक्षणामागे नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विवेक ठाकूर 25/01/2016 - 10:08
मला फक्त पॉर्नचं व्यसन किती लोकांना लागतं, लोकांना जे बघायला हवं असतं ते मिळतं का असा मर्यादित आवाका सध्या तपासायचा आहे. पॉर्नचं व्यसन लागलेल्या व्यक्तीची, कल्पनेतच रमल्यामुळे, वास्तविकाशी फारकत होते आणि खर्‍या सेक्सलाइफची वाट लागते. तस्मात, पॉर्नच्या आहारी जाणं अयोग्य आहे. शिवाय `जे बघायला हवं असतं ते मिळतं का?' याचा विदा जमवून काय उपयोग ? कारण असा पुरवठा करणं एकतर बेकायदा आहे आणि दुसरं म्हणजे ते व्यक्तीला पॉर्न पाहायला उद्युक्त करणारं आहे त्यामुळे अयोग्य आहे.

In reply to by विवेक ठाकूर

पॉर्न पाहण्याची इच्छा आणि व्यसन तारूण्यावस्थेत, लग्ना आधी जास्त असतं. मुख्य कारण शारीरिक गरजेची आक्रमकता हे असावं, असं मला वाटतं. लग्ना नंतर २-३ वर्षे सहचारीणीसमवेत पाहण्याची इच्छा 'एक वेगळा अनुभव' असतो म्हणून असू शकते. बाकी पुढे पॉर्नची गरज भासत नाही. वास्तवातच खरे सुख आहे हा विचार बळावलेला असतो. अपरिपक्व वयातून परिपक्व वयात पदार्पण वगैरे गोष्टींचा प्रभाव असतो. मध्यम वयात पॉर्न पाहण्याची इच्छाही मालवलेली असते तर थोड्याफार प्रमाणात त्या गोष्टीला (पॉर्न पाहणे) विकृत मानण्याकडे ओढा वळतो तर उतार वयात कित्येकांना, शरीर साथ देत नसल्याने, उद्दीपनासाठी पॉर्नचा आधार (एक औषध म्हणून) घ्यावा लागतो किंवा घ्यावासा वाटतो.

In reply to by विवेक ठाकूर

गामा पैलवान 26/01/2016 - 20:16
विवेक ठाकूर, खऱ्या सेक्स लाईफचे वाट लागते या विधानाशी दणदणीत सहमती आहे. एक ज्वलंत उदाहरण म्हणजे जपान. तिथे तरुण लोकं एकतर लग्न करताच नाहीत. आणि दुसरं म्हणजे सेक्समधला रस झपाट्याने कमी होत चाललाय. पॉर्नच्या व्यसनामुळे जोडीदारासंगे आनंद अनुभवणे ही कल्पना कालबाह्य झाली आहे. एका लेखात नेमकी समस्या वर्णन करणारं एक वाक्य सापडलं : >> .... one man in his early 30s, a virgin, who can't get sexually aroused >> unless he watches female robots .... पॉर्नच्या अनिर्बंध व्यसनामुळे ही समस्या उत्पन्न झाली आहे. वरील उदाहरण प्रातिनिधिक आहे. परिस्थिती इतकी टोकास गेलीये की पुरूष पॉर्नस्टार लोकांना कामाचा अतिताण पडतोय. आता बोला! आ.न., -गा.पै.

मारवा 25/01/2016 - 13:06
वैराग्यपुर्ण आयुष्य हीच मोक्षाची गुरुकील्ली कामवासना हा रिपु आहे षडरिपुंपैकी एक आहे. शत्रु आहे. याचा नायनाट करण्याचे सामर्थ्य केवळ वैराग्यातच आहे. आणि काम मोठा बलवान रिपु आहे दर्शन मात्रे मन कामना "स्फुरती" असे कामाचे स्वरुप आहे. चर्चे मात्र मन कामना भडकती असे कामाचे स्वरुप आहे. मी वैराग्याचा मार्ग अंगिकारल्याने इथल्या चर्चेत प्रतिसाद देत नाही. कारण सतत प्रतिसाद देण सतत त्या "विषया" ची चर्चा करण्ं हे "विषयाधीन" होण्याच सुस्पष्ट लक्षण आहे. खरा वैराग्यपुर्ण "जितेंद्र" केवळ माझ्यासारखा एखादाच प्रतिसाद बुडती हे जन देखवे ना डोळा या आणि केवळ याच उदात्त भावनेतुन देत असतो. बाकीचे डुप्लीकेट वैरागी सतत सतत चर्चे कडे वळतात. आ.न.मा. कॉ.रा.गा.पै.

In reply to by मारवा

पैसा 25/01/2016 - 13:19
=)) =)) मेले मेले! फक्त त्या कॉ रा ची फोड काय आहे तेवढं सांगून जावा.

मारवा 25/01/2016 - 15:16
मी या धाग्यावर येणार नव्हतो मला अजिबात या वैषयीक चर्चेत रस नाही मला ही चर्चा मुळीच चिघळवायची नाही तरी गैरसमज नको उगाच म्हणुन कॉ. रा. गा. पै. म्हणजे कॉपी राइट गामा पैलवान असे वाचावे. मुळ "कल्पना" गा.पै. यांची आहे मी ती पळवली यावर खवळुन पैलवान मला एखाद "धोबीपछाड" देउन धुवुन काढु नये या भीतीने मी आदर पुर्वक त्यांच्या कॉपीराइट चा उल्लेख आवर्जुन केलेला आहे. आपला नम्र मारवा कॉपी राइट गामा पैलवान असे वाचावे जाता जाता द्वितीय प्रतिसादाप्रीत्यर्थ एक प्रायश्चिताची प्रार्थना म्हणुन जातो सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो "विषय" सर्वथा नावडो जय गुरुदेव

In reply to by गामा पैलवान

मारवा 25/01/2016 - 22:33
मी तुमची स्वाक्षरी ची मुळ कल्पना जी तुम्ही आ.न.गा.पै. नेहमी वापरता. वरील प्रतिसादात वापरली आ.न.मा. आपला नम्र मारवा अशी तर तुमची स्वाक्षरी कल्पना वापरली म्हणुन कॉपीराइट गामापैलवान चा शॉर्टकट पण जोडला कॉ.रा.गा.पै. इतकचं....

In reply to by मारवा

गामा पैलवान 26/01/2016 - 12:35
मारवा, फक्त स्वाक्षरीच वापरली होय. आ.न. हे तर पारंपारिक संबोधन आहे! तरीपण मला श्रेय दिल्याबद्दल धन्यवाद! फुकंटचें श्रेयं कुणांस नकों बरें? ;-) आ.न., -गा.पै.

एस 25/01/2016 - 15:28
बादवे, तात्यांचा एक फार जुना धागा आठवला. रामदास यांनी लिहिलेली कथा तात्यांनी इथे टंकली होती (रामदासांच्या पूर्वपरवानगीनेच अर्थात). तिथेही असेच सर्वज्ञ प्रतिसाद आले होते. असो.

विठामाऊली, तुम्ही सर्वज्ञ आहात याबद्दल मला काहीही शंका नाही. पण सेक्सॉलॉजी या विषयात मूलगामी संशोधन करणाऱ्या; सामान्य अमेरिकन जनतेला, प्रेम कसं करतात हे ज्यांनी शिकवलं असं म्हटलं जातं त्या, मास्टर्स आणि जॉन्सन यांच्यावर माझा अधिक विश्वास आहे. त्याबद्दल मला माफ करा. पुन्हा एकदा, मास्टर्स आणि जॉन्सन यांच्याच शब्दांत - "Sexual topics are often controversial and value-laden, but the controversy is often relative to time, place, and circumstance. What is labeled as "moral" or "right" varies from culture to culture, from century to century. Many of the moral issues pertaining to sex relate to certain religious traditions, but religion has no monopoly or morality. People who have no closely held religious creed are just as likely to be moral as those whose values are tied to a religious position. There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable." From - Sex and Human Loving Authors - William H. Masters, Virginia E. Johnson, Robert C. Kolodny. Publishers - Little, Brown and Company. Page No 10. तिरपा ठसा मूळ लेखकांचाच.

सुबोध खरे 26/01/2016 - 20:36
12 percent of all Internet websites are pornographic. 25 percent of all online search engine requests are related to sex. That’s about 68 million requests per day. 35 percent of all Internet downloads are pornographic. 40 million Americans are regular visitors (in their own estimation) to porn sites. 70 percent of men aged 18 to 24 visit a porn site at least once per month. The average age of first exposure to Internet porn is 11. The largest consumer group of Internet porn is men aged 35 to 49. One-third of all Internet porn users are female. The most popular day of the week for watching porn is Sunday. हि अमेरिकन सांख्यिकी आहे. परंतु भारतात इंटर नेट उपलब्ध असलेल्या लोकांमध्ये हीच सांख्यिकी थोड्याफार प्रमाणात सत्य असावी.

In reply to by विवेक ठाकूर

तुमचा प्रतिसाद तुमच्यासाठी किती योग्य आहे हे मला शब्दांत सांगता येणार नाही, विठामाऊली.

पहिल्या चार तासांमध्येच २५+ प्रतिसाद आलेले दिसत आहेत. ए‌वढा उत्साहवर्धक प्रतिसाद, तो ही लगेचच मिळेल अशी अपेक्षा नव्हती. मराठी संस्थळांवर नसणाऱ्या, पण ओळखीच्या भारतीयांनाही याचा दुवा पाठवायला हरकत नाही. जितक्या वेगवेगळ्या विचारांच्या, पार्श्वभूमीच्या, वयाच्या लोकांकडून उत्तरं मिळतील तेवढं उत्तम.

चलत मुसाफिर 21/01/2016 - 07:46
फॉर्म भरला. प्रश्नांची निवड अगदी विचारपूर्वक करण्यात आली आहे. धन्यवाद. सूचना: सर्वेक्षणात खालील प्रश्न सामील केला जावा. "जर आपल्या मित्रवर्गात, संबंधीयांमध्ये किंवा नात्यात कुणी पॉर्न कलाकार आहे असे कळले तर आपल्या भावना काय असतील?"

In reply to by चलत मुसाफिर

माझी एखादी मैत्रिण जर पोर्न कलाकार असेल तर माझी तिच्याकडे पाहन्याची नजर नक्किच बदलु शकते. अर्थात पोर्न आणि त्या सम्बन्धिचि महती आणि माहिती यामधे खूप तफावत आहे म्हणुन पण हा बदल असु शकतो

सर्वेक्षणात भाग घेत आहे. खरं बै ! अदितीचा स्वभाव. कोणत्याही कोनाड्या कानाड्या शिवाय थेट विचार करनं आणि तो विचार मांडनं याचं मला नेहमीच कौतुक वाटलं आहे. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 21/01/2016 - 10:42
हे सर्वेक्षण एका विशिष्ट गटापुरते( नेतीझन) मर्यादित राहील ज्यांना पोर्नची "सहज" उपलब्धता आहे त्यामुळे हे सर्वेक्षण एकांगी असेल अशी भीती वाटते. याच्या आयोजकांनी हि शक्यता गृहीत धरली असावी अशी आशा करतो.

वामन देशमुख 21/01/2016 - 11:14
या धाग्यावरून या कौलाच्या प्रयत्नाची आणि प्रभाकर पेठकरांच्या या प्रतिसादाची आठवण झाली. धर्मश्रद्धा जोखू पाहणारा कौल किती तोकडा आणि फसवा असू शकतो याची त्या चर्चेतून जाणीव झाली होती. पोर्न बद्धलचा कौल तसाच तोकडा आणि फसवा असू नये असं वाटतं.

शेवटी मी एक अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली ती अशी : पाॅर्न पाहिल्याने व्यक्ती उत्तेजित होते आणि भावनांवरचा ताबा जर सुटला तर ती व्यक्ती गुन्हा करू शकते.सर्वच पाॅर्न पाहणारे मनाने परिपक्व नसतात,त्यामुळे मनाचा समतोल ढळलेल्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांकडून पाॅर्न पाहिल्यामुळे अपराध घडू शकतात/किंवा अपराध करण्यास उत्तेजना मिळू शकते.

In reply to by संदीप डांगे

संपादक मंडळ. वरच्या दोन्ही प्रतिसादांमधुन अ‍ॅडल्ट वेबसाईट्सची नावं काढुन टाकावीत. त्याजागी समांतर वाक्यरचनेचा प्रयोग करावा.

In reply to by संदीप डांगे

तुमच्या प्रतिक्रियेचा उद्देश हि माहिती पद्धतशीरपणे पसरवली जातेय असा होता. त्या वेबसाईटचं नावं इथे लिहुन इथल्या अजुन चारचौघांमधे हि माहिती पसरवण्यात काय पाँईंट आहे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

संदीप डांगे 22/01/2016 - 20:03
जॅकभाउ, इथल्या सदस्यांना सर्व माहित आहे असे गृहित धरून प्रतिसाद टाकलाय. तुम्ही म्हणताय तसे खरेच होत असेल तर काढून टाका...

In reply to by संदीप डांगे

वीच इज द बेष्ट फ़ाइव्ह पोर्न साइट्स असं गूगलला सर्च केलं आणि तिथे संदेश आला आहे 'की 'सॉरी याबाबतीत आम्ही आपल्याला काही मदत करू शकत नाही " आपल्याला माहिती असलेल्या सायटीची नावं मला सेंडवा. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोल प्रतिसाद. डांगेण्णा गारठले असतील भर नाशकात तुमच्याकडुन असा प्रतिसाद आलेला पाहुन.

In reply to by संदीप डांगे

सायकलस्वार 22/01/2016 - 19:37
भारतीयांना पद्धतशीरपणे पोर्न-गिर्‍हाईक बनवण्याच्या हालचाली आहेत
हसून हसून फुप्फुसं दुखायला लागली!... प्लीज प्लीज आवराच!!!

सूड 21/01/2016 - 18:08
घरी जाऊन करतो, पण विदा कोण जमा करतं आहे? आणि विदा मिळाल्यानंतर 'आपण समाज म्हणून कसा विचार करतो ' एवढंच जाणून घेणं अभिप्रेत आहे की आणखी काही?

हे सर्वेक्षण एका विशिष्ट गटापुरते( नेतीझन) मर्यादित राहील ज्यांना पोर्नची "सहज" उपलब्धता आहे त्यामुळे हे सर्वेक्षण एकांगी असेल अशी भीती वाटते.
या मर्यादेची जाणीव आहे. त्यामुळे हे निकाल ठराविक आर्थिक वर्गातल्या लोकांची मतं असतील, ज्यांना इंटरनेटवर 'उनाडायला' वेळ असतो, याची कल्पना आहे.
हा धागा इथे असल्याने सर्वेक्षणाचे निकाल ऐसीबरोबरच येथेसुद्धा प्रसिद्ध करावेत असे सुचवतो.
होय अर्थातच. ज्या संस्थळांवर हा धागा प्रकाशित केला आहे तिथे सगळीकडेच, यातून काय समजलं, असा धागा काढेन. (फक्त ते सगळं समजून घ्यायला वेळ लागेल त्यामुळे एप्रिल-मे असे दोन महिने लागतील असं गृहित धरून लिहिलं आहे.) ही मूळ कल्पना माझी आहे; आणि त्यात ऋषिकेश आणि मेघना भुस्कुटे कमी-अधिक प्रमाणात मदत करत आहेत. डेटा अनालिसिससाठी ऋषिकेश मदत करणार आहे. पण मुख्य जबाबदारी माझी. हा गूगल फॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक इथे फिरला तर त्या लोकांपर्यंत पुन्हा पोहोचणं बरंच कठीण होईल. म्हणून फॉर्ममध्ये ऐसीचा उल्लेख आहे.
'आपण समाज म्हणून कसा विचार करतो '
यातले काही कंगोरे - १. पॉर्न बघणाऱ्यांतल्या किती लोकांना 'व्यसन' लागतं किंवा त्याच्या जवळ जाता येईल असं काही दिसतं हा एक प्रश्न मला पडला आहे. (माझा अंदाज - फार नगण्य प्रमाणात लोकांना व्यसन लागत असावं. अंदाज करणं एका ठराविक मर्यादेपर्यंत ठीकच, पण माहिती गोळा करता आली तर बघावी.) २. उदाहरणार्थ सध्या मी एक पुस्तक वाचत आहे - The Feminist Porn Book. ही अँथॉलॉजी आहे. यात काही पॉर्नोग्राफर्सनी लिहिलेलं आहे. एकीने लिहिलंय, ती पुरुष म्हणून जन्माला आली, पॉर्नमध्ये काम करून पैसे मिळवून सेक्स रीअसाईनमेंट सर्जरी करून घेतली. तेव्हा तिला वाटत होतं की आपल्याला जे बघावंसं वाटतं ते पॉर्न अस्तित्वातच नाही. म्हणून पॉर्न-अॅक्टर ते पॉर्न-निर्माती/दिग्दर्शक असा तिचा प्रवास झाला. आणखी एक आहे तो ट्रान्सजेंडर, कृष्णवर्णीय, (आता) स्त्री मानसोपचारतज्ञाचा. तिने नोंद केल्ये की तिच्या दोन 'पेशंट्स' लेस्बियन जोडीदार होत्या. त्या दोघींच्याही वेगवेगळ्या फँटसीज होत्या आणि दोघींनाही दुसरीच्या फँटसीबद्दल आक्षेप होता; हे जमणार नाही, यामुळे आनंद मिळणार नाही, असं. तज्ज्ञाने या दोघींना एकमेकींच्या फँटस्या दर्शवणारं पॉर्न बघायला सांगितलं. ते बघून "यातूनही आपल्याला आनंद मिळेल" हे दोघींनीही मान्य केलं. त्यांचं आपसांत प्रेम होतंच, पण शारीर संबंधांची प्रत सुधारल्यामुळे प्रेम आणि नातेसंबंधांची प्रतही वाढली. एक लेख आहे तो स्वतःला जेंडरक्विअर म्हणणाऱ्या व्यक्तीचा. या व्यक्तीचा उल्लेख ती/तो असा होऊ नये असं म्हणणं आहे. या व्यक्तीला कधी पुरुष, कधी स्त्री असल्याप्रमाणे लैंगिक संबंध ठेवायचे असतात. याला तरल-लैंगिकता म्हणतात. (हे पुस्तक वाचताना मराठी भाषेत एवढे शब्दच नाहीत याबद्दल फार गंड येतो. ट्रान्सजेंडर याला शब्द काय, मला माहीत नाही. या संदर्भात बोलताना सिसजेंडर असाही शब्द येतो; मराठीत असे शब्द वापरात नाहीतच.) ३. खोऱ्याने उपलब्ध असलेलं पॉर्न हे स्ट्रेट पुरुषांच्या उपभोगासाठी बनवलेलं असतं हे मला पॉर्न बघितल्यापासून लक्षात आलं. गे पुरुषांसाठीही नसतं असं नाही. फेमिनिस्ट पॉर्न हा प्रकार गेल्या काही वर्षांतच साईट्सवर दिसायला लागला. स्त्रिया मोठ्या प्रमाणावर गे पॉर्न पाहतात अशी नोंद सर्व्हेंमधून होते. ४. हेटरोनॉरमेटीव्ह वगळता इतर लोक, जे हेटरोसेक्शुअलही असू शकतात, त्यांना संस्कारांमुळे, भीडेमुळे, आपल्या फँटस्या म्हणजे विकार वाटू शकतात. उदाहरणार्थ - S/M. ५. माणसांच्या फँटसीज फार विचित्र असू शकतात. मास्टर्स आणि जॉन्सन नोंदवतात की काही स्त्रियांना स्वतःवर बलात्काराची फँटसी असते; प्रत्यक्षात तो व्हावा असं नव्हे, तर अशा कल्पनांनी त्यांना ऑरगॅझमचा आनंद मिळतो. या फँटस्या पॉर्नमधून पुरवल्या जाऊ शकतात. म्हणून या सर्व्हेत काही प्रश्न असे आहेत - तुम्ही प्रत्यक्षात ज्या लैंगिक क्रिया करता त्याच बघता का? तुम्हाला ज्या प्रकारचं पॉर्न बघायचं असतं ते सहज उपलब्ध होतं का? ठराविक प्रकारचे प्रश्न हवेत, हा आक्षेपही मान्य आहे. पण माझं आकलन, माझी मर्यादा आणि उत्तरं द्यायला लोकांना फार वेळ लागू नये ही मर्यादा बाळगून अनेक प्रश्न बासनात ठेवले आहेत. या सर्वेक्षणातून काही रोचक, नवीन किंवा प्रेरणादायक (किंवा माझ्या चुका) सापडलं तर कोणी अभ्यासक यात अधिक वेळ घालवून आणखी महत्त्वाचं काही देऊ शकतील असं मला वाटतं. किंवा तसा आशावाद आहे. --- लैंगिकतेबद्दल मास्टर्स आणि जॉन्सन यांचं एक उद्धृत देण्याचा मोह आवरत नाही - "There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable." --- उत्तरं देणाऱ्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि प्रश्न विचारणाऱ्याबद्दलही विशेष आभार. कारण त्यातून मी ज्या गोष्टी गृहित धरून धागा काढला त्यांचंही स्पष्टीकरण लिहिता येतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गुलाम 22/01/2016 - 13:37
सुंदर प्रतिसाद!!!
"There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable."
या वाक्यातील "sexual" हा शब्द वगळून देखील वाक्य परफेक्ट वाटतंय.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विवेक ठाकूर 23/01/2016 - 12:59
ओशोंचं एक सुरेख वाक्य आहे `कल्पनाको एक खिलौना करके जानो तो उसके साथ खेलनेका मजा है. लेकीन अपनी इच्छाको कल्पनापे कभी मत सवार होने देना' जे आहे ते उपभोगता येतं, कल्पना हा नुसता टाइमपास आहे आणि प्रणयात तर, फँटसी आहे त्याची मजा घालवण्याचं सगळ्यात मोठं काम करते. तस्मात, हा सर्वे, विदा, त्याचे निष्कर्श हे सगळं निष्कारण वेळ वाया घालवणं आहे.

In reply to by विवेक ठाकूर

आदूबाळ 23/01/2016 - 17:29
ओके सर. निष्कारण वेळ वाया घालवणं काय आहे हे नीटच समजलं. आता वेळेचा सदुपयोग करण्यासाठी काय स्कीम आहे याचं मार्गदर्शन करावं ही न० वि०

In reply to by आदूबाळ

विवेक ठाकूर 24/01/2016 - 00:33
पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका. ते एखादा हिंदी सिनेमा पाहून एकावेळी दहा जणांना लोळवण्याची कल्पना करण्यासारखं आहे. पॉर्न फक्त उत्तेजना देऊ शकतो, प्रत्यक्षात मात्र आहे तेच उपभोगता येतं; दुसरी काहीही शक्यता नाही. खरं तर पॉर्न निव्वळ उत्तेजनेसाठी आहे, इट इज जस्ट द फर्स्ट स्टेप. ज्याला उपभोगता येतं त्याला उत्तेजना स्वाभाविकपणे येते. आणि जिथे प्रणय हा दोघांसाठी एकमेकांना सुख देण्याचा, एकमेकांचा सहवास एंजॉय करण्याचा, एकमेकांप्रती कृतज्ञ होण्याचा सोहळा आहे तिथे तर नुसता स्पर्शच कमालीचा उत्तेजक असतो. माणसाचं सत्तर ते पंच्यहत्तर टक्के ग्रहण डोळ्यांनी आहे, आणि सात ते दहा टक्के श्रवणातून आहे त्यामुळे पॉर्नची चलती आहे. उरलेल्या पंधरा टक्क्यात गंध, स्वाद आणि स्पर्श या ग्रहण क्षमता आहेत. प्रणयात मात्र नव्वद टक्के स्पर्श, आणि उरलेल्या दहा टक्क्यात गंध आणि श्रवण आहेत. तिथे दृष्टी आणि स्वाद यांना जवळ जवळ शून्य महत्त्व आहे. तस्मात, पॉर्न हा फार तर अ‍ॅडल्ट सिनेमा पाहण्या इतपत उपयोगी आहे. ज्या युगुलाला खरा प्रणय भोगायचा आहे त्यांना पारस्पारिक प्रेम, एकमेकांना सुख देण्याची भावना आणि एकमेकांच्या सहवासाची आणि स्पर्शाची मोहिनी ही परिमाणं उपभोगाची किमया घडवतात. अशा युगुलांसाठी पॉर्न फक्त मेंटल मॅस्ट्युबरेशन आहे. एखादे वेळी मजा म्हणून ठीक पण प्रत्यक्षात निरुपयोगी .

In reply to by विवेक ठाकूर

प्रत्येक्षात अनुभव घेतल्याशिवाय fantacy अन reality मध्ये तुलना करणे व्यर्थ आहे , असं नाही का वाटत तुम्हाला ?

In reply to by अविनाश लोंढे.

विवेक ठाकूर 24/01/2016 - 01:01
त्यामुळे अशी तुलना उघड आहे. प्रणयात तुमची शंभर टक्के उपस्थितीच तर उपभोगाची खुमारी वाढवते. तिथे फँटसी आली की प्रत्यक्ष आणि कल्पना यांच्या फारकतीमुळे तुम्ही डिवाइड होता आणि प्रत्यक्षाची वाट लागते.

In reply to by विवेक ठाकूर

गामा पैलवान 24/01/2016 - 03:22
विवेक ठाकूर, तुमच्या नावाला शोभेल असा विवेकी प्रतिसाद आहे ! :-) उत्तानचित्रे पाहणे म्हणजे क्षुधावर्धक सेवन करण्यासारखे आहे. केव्हातरी एकदोन वेळा मजा म्हणून ठीक आहे. नेहमी घेण्यात अर्थ नाही. जेवण आणि क्षुधावर्धक यांत फरक करायलाच पाहिजे. सडकून भूक लागण्यासाठी व्यायाम वा अंगमेहनत करायला हवी. निव्वळ क्षुधावर्धकावर अवलंबून राहणे बरोबर नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by विवेक ठाकूर

पॉर्न पाहात असाल तर त्याची मजा घ्या आणि विसरुन जा. त्यातून फँटसीज वगैरे काही निर्माण करु नका.
फँटस्या बघण्याची इच्छा नसताना फँटस्या बघायला लागल्यामुळे किंवा फँटस्या बघून गंड निर्माण झाल्यामुळे लोकांना त्रास होतो याबद्दल शंका नाही. पण वयोपरत्त्वे किंवा इतर काही कारणांमुळे लैंगिक क्रिया करतानाही पाट्या टाकणाऱ्या लोकांना पॉर्नमधून फँटसीज सुचून पाट्या टाकणं कमी/बंद होतं असं सेक्सॉलॉजिस्ट्स नोंदवतात. तेव्हा असा सरसकट सल्ला देणं शक्य नाही. बाकी टक्केवारी कुठून काढली, काय-कसं हे काही विचारत नाही.
एखादे वेळी मजा म्हणून ठीक पण प्रत्यक्षात निरुपयोगी .
मजा आली तरीही निरुपयोगी, हे कसं हे मला समजलं नाही. सांगितलं नाहीत तरीही चालेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

५ च्या टप्प्यात वयोगट केले असते तर अधिक चांगलं झालं असतं. नारायणदत्त तिवारींच्या वयापरंतचे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विवेक ठाकूर 24/01/2016 - 22:18
पाट्या टाकणाऱ्या लोकांना पॉर्नमधून फँटसीज सुचून पाट्या टाकणं कमी/बंद होतं असं सेक्सॉलॉजिस्ट्स नोंदवतात. प्रणय म्हणजे पाट्या टाकणं आहे? बहुदा तुम्हाला कल्पना नाही. प्रणय हा फक्त मानवाला, जननाची गरज नसतांना सुद्धा, परमोच्च सुख देईल असा विकल्प आहे. प्रणयामुळे प्रेमी युगुलातला अनुबंध वृद्धींगत होत जातो. ती एकमेकांना सर्वात निकटतम नेणारी प्रक्रिया आहे. प्रणय, प्रेमींना अनिर्बंध होऊन एकमेकांना आपल्या साथीदारासमोर, केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही, सर्वस्वी विवस्त्र करु शकणारी महत्तम घटना आहे. उत्तम प्रणयी नातं असलेल्या युगुलाचं वैवाहिकच नव्हे तर इतर जीवनही तृप्त आणि मजेचं होतं. त्यांच्यातला संघर्ष न्यूनतम होतो. प्रणय ही एकमेव घटना दोघांना समत्त्वात आणून आनंद देते म्हणून तर त्याला सम-भोग म्हटलंय. पॉर्नमधल्या फँटसीजनी पाट्या टाकणं कमी करण्याचा दृष्टीकोन चुकीचा आहे. एकमेकात प्रेम असेल तर प्रत्येक प्रणय हा दरवेळी, एकमेकांच्या संगतीनं फुलवलेला महोत्सव असतो. तो इतका प्रत्यक्ष आणि उत्कट असतो की त्याला कोणत्याही फँटसीची गरज नसते. तो फँटसीच्या कित्येक पटीनं सुखद असतो. बाकी टक्केवारी कुठून काढली, काय-कसं हे काही विचारत नाही. अनुभवाला टक्केवारी लागत नाही, तो सिद्धच असतो. चुकीच्या कल्पनांना प्रॉप्सची गरज असते. मजा आली तरीही निरुपयोगी, हे कसं हे मला समजलं नाही. सांगितलं नाहीत तरीही चालेल आता इतकं सांगितलंय तर हे सुद्धा सांगतो. एखादे वेळी प्रत्यक्ष प्रणयाची शक्यता नसेल त्या वेळी टाइमपास म्हणून पॉर्न पाहाणं मजेचं आहे इतकंच. पण पॉर्न पाहून प्रणयाची मजा घेता येत नाही, ते काल्पनिक मैथुन आहे. आणि ज्यांना खरा प्रणय कळला (जे पाट्या टाकत नाहीत) त्यांना तर एकमेकांचा सहवासच ऐनवेळी इतकं काही सुचवून जातो की त्यांच्यासाठी पॉर्न आणि फँटसीज निरर्थक आहेत.

In reply to by विवेक ठाकूर

प्रणय कितीही फुलवायचा म्हटला तरी वया बियाचं काही गोष्ट आहे की नै ? वय वर्ष ३० चा प्रणय, वय वर्ष ४५ चा प्रणय, वय वर्ष ५५ चा प्रणय, वयवर्ष ७० चा प्रणय, इच्छा लाख असल्या तरी परिस्थिती, मानसिक अवस्था, शारीरिक अवस्था , याचा काही विचार करायला नको ? -दिलीप बिरुटे

In reply to by संदीप डांगे

प्रणय ज्यांना कळलाय त्यांच्यासाठी काही प्रश्न नाही आणि प्रश्न नसतो पण प्रणय कळला आहे, म्हणून पॉर्न पाहु नये असं कही असतं का ? फायदा तोटा हा दुसरा भाग आहे, इतकेच म्हणतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेक ठाकूर 24/01/2016 - 23:32
जर सुरूवातीपासून आपल्या जोडीदाराशी मनमोकळी रिलेशनशीप असेल तर वयानुरूप सगळ्या फँटसीज तुम्ही उपभोगलेल्या असतात. त्यामुळे पॉर्न पाहून तुम्हाला काही जगावेगळं मिळत किंवा सुचत नाही . वाढत्या वयाबरोबर प्रणयाचे रंग आणखी गहिरे होत जातात. त्यातला ओढण्याचा भाग तर केंव्हाच शून्य झालेला असतो. एकमेकाला सांभाळत, आत्तापर्यंत भोगलेल्या आयुष्यात मिळालेल्या एकमेकांच्या साथीप्रती कृतज्ञ होत रंगवलेला प्रणय हा पॉर्नसारख्या उथळ गोष्टीत चित्रित सुद्धा होऊ शकत नाही . तो तुमचा अत्यंत व्यक्तिगत अनुभव असतो .

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेक ठाकूर 25/01/2016 - 11:50
तुम्ही पटलं नाही म्हणालात म्हणून स्पष्टीकरण दिलं. पिक्चर पाहून काल्पनिक आनंद मिळतो पण खरा आनंद कृतीत असतो इतका उघड मुद्दा आहे. तस्मात, पिक्चर पाहू नये असं नाही, तो प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न व्यर्थ आहे, ते होणे नाही.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टरसाहेब, 'प्रणय' आणि 'शरीरसंबंध' ह्या दोन वेगळ्याअवस्था आहेत. एक मानसिक आहे तर दुसरी शारीरीक आहे. दोघांच्याही इच्छेने, संमतीने ह्या दोन्हीं अवस्थांचा संगम घडून येतो तेंव्हा एक आनंददायी 'संभोग' घडून येतो. अन्यथा तो 'बलात्कार' असतो. संमतीच्या 'शारीरीक संबंधां'मध्ये, वयाचे बंधन नक्कीच असते. 'प्रणयामध्ये' वयाचे बंधन नसते. ७०+ वयातही, पतीने पत्नीसाठी वेणी/गजरा आणणे (जमत असल्यास माळणे) आणि पत्नीने पतीसाठी जेवायचे थांबणे, पतीच्या आवडीचे ४ पदार्थ मुद्दाम कष्ट करून स्वहस्ते बनविणे ह्यातुन 'प्रणय' आकार घेत असतो. हे निव्वळ एक उदाहरण आहे. अशा अनेक गोष्टी असतात प्रणय फुलविण्याच्या.

In reply to by प्रभाकर पेठकर

संदीप डांगे 25/01/2016 - 12:00
अगदी अगदी. नेमक्या शब्दात पकडलं आहे. इथे बहुधा 'शरिरसंबंध' ह्या एकाच गोष्टीवर चर्चा चालू असण्याने विविध पैलुंची सरमिसळ होत आहे असे वाटते.

In reply to by विवेक ठाकूर

प्रणयाबद्दल हे सगळे रोमँटिक सिद्धांत मला अमान्य नाहीत. फक्त कधीकधी थिअरी आणि प्रॅक्टीस यांच्यात फरक असतो. तो फरक असण्याचं कारण मनुष्य म्हणजे यंत्र नाही; ठराविक सिद्धांत मांडला आणि तो उच्च आहे म्हणून आयुष्य तसंच चालतं असं नाही. बाकी ठीकच.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विवेक ठाकूर 25/01/2016 - 10:04
फक्त कधीकधी थिअरी आणि प्रॅक्टीस यांच्यात फरक असतो. तो फरक असण्याचं कारण मनुष्य म्हणजे यंत्र नाही; ठराविक सिद्धांत मांडला आणि तो उच्च आहे म्हणून आयुष्य तसंच चालतं असं नाही. प्रणयात थिअरी कमी आणि प्रॅक्टीस जास्त म्हत्त्वाची आहे. पॉर्नमुळे यंत्रवत (म्हणजे पाट्या टाकणार्‍या) युगुलाला शून्य फायदा आहे. कारण प्रॅक्टीसच जमत नाही त्यांना काल्पनिक मैथुनाचा काय उपयोग? सिद्धांत उच्च नाही, तो सोपा, वास्तविक आणि आचरणात आणून प्रणयाची खुमारी वाढवणारा आहे. माणूस यंत्र नाही म्हणूनच तर स्वतःच्या कल्पनेनं तो स्वतःचं प्रणय विश्व निर्माण करु शकतो. त्याला पॉर्न, म्हणजे दुसर्‍यानं दाखवलेलं काल्पनिक विश्व, काही कामाचं नाही.

खटासि खट 23/01/2016 - 13:37
असा सर्व्हे होणं हे देखील पॉर्न पाहणे हे विशेष काही तरी आहे या समजुतीतून होतंय बहुधा. हे सुद्धा एक प्रकारचं मनोरंजन आहे हे एकदा मान्य झालं, त्याबद्दल खुलेपणा आला की पॉर्न पाहणे म्हणजे चोरी केली किंवा तत्सम काहीतरी ही भावना कमी झाली तर काय बरं काय वाईट याबद्दलची जागृती सुद्धा होईल. कुणाला काय आवडतं, कुणाची फँटसी काय आहे ही अगदी वैयक्तिक आहे. एखादी स्त्री पॉर्न पाहते म्हणजे ती फालतू असणार किंवा एखादा पुरूष सहकारी पॉर्न पाहतो म्हणजे तो बलात्कारी असू शकतो असली खुळचट मतं अजून आपल्याकडे आहेत. ज्याचा त्याचा वैयक्तिक चॉईस मान्य करण्याइतकी प्रगल्भता आपल्याकडे उजाडेल तो सुदिन. (बीफ खाण्याबद्दल नाही , पॉर्न बद्दल चाललंय ).

कवितानागेश 23/01/2016 - 15:12
पोर्न एकदा उत्सुकता म्हणून पाहिल्यावर पुन्हा बघण्याची मला स्वतः ला गरज वाटली नाही. पण प्रत्येकाची लैंगिक गरज वेगळी असते , शिवाय ती काळाप्रमाणे बदलूही शकते. पण बर्याच लोकांची ती गरज जर पोर्न मुळे भागणार असेल तर लैंगिक शोषणाचे प्रमाण कमी व्हावे अशी अपेक्षा आहे. या सर्वेक्षणात, पॉर्नचा लैंगिक भूकेवर कसा परिणाम अनुभवता , उददीपित होते कि शमते, हा प्रश्न असावा असेसुचवते.

In reply to by साती

असं म्हणणारी तू दुसरी. मला स्वतःला पोक्त म्हणवायचं होतं म्हणून ३५-५४ हा एकच गट केला. ;-) खरंतर पॉर्न बघणं आणि वय यांचा संबंध कसा असेल याबद्दल माझी काहीच थिअरी नाही; साधारणपणे तरुण लोक अधिक बघत असतील, मध्यमवयीन लोक जरा कमी, उतारवयाचे आणखी कमी असा अंदाज आहे. पण त्यात नक्की वयपरत्त्वे कसे तुकडे करावेत याबद्दल काहीच अंदाज नाही.

प्रत्यक्षात ज्या प्रकारचे लैंगिक व्यवहार करता तशाच प्रकारचं पॉर्न वाचता/बघता का? /Do you consume the same kind of porn that you practice in real life? *
हा प्रश्न उलटा हवा होता, ज्या प्रकारचे पोर्न प्रत्यक्ष बघता तश्या प्रकारच्या कामक्रिडा स्वतंच्या लैगिक जीवनात करता का? आमचा एक मित्र पॉर्नमधिल प्रकार प्रत्यक्ष सेक्स् लाईफमध्ये करायचा ,त्याची बायको या प्रकाराने घाबरली व त्याला सोडून आता माहेरी राहते.हा अँगलही प्रश्न मालिकेत असायला हवा होता.

In reply to by काकासाहेब केंजळे

इथे माझा बायस आड येतो. किंवा कोणतीही सज्ञान व्यक्ती आपापले निर्णय घ्यायला स्वतंत्र असते, हा विचार आड येतो. अमेरिकन स्त्रीवादी लेखनात ज्यांचा उल्लेख प्रो-सेक्स किंवा अँटी-अँटी-पॉर्न असा करतात; मी साधारण त्या विचारांची आहे. पॉर्न या प्रकारामुळे नुकसान होतं, व्यसन लागतं, अनिच्छेने पॉर्न बघायला लावलं जातं अशा प्रकारच्या बातम्या, समज-अपसमज, ओळखीतल्या लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी समजत असतात. पॉर्नमध्ये काम करणाऱ्या लोकांचं शोषण होतं, पॉर्न हा वेश्याव्यवसायच आहे, लहान मुलांना त्यात वापरलं जातं अशी शोषणाची निरनिराळी, सत्यासत्य परिमाणंही पॉर्नला आहेत. तरीही, बहुतांश लोक सभ्य, सज्जन असतात; समाजाचे नीतीनियम पाळणारे असतात; पॉर्न ही ननैतिक गोष्ट आहे तर लपूनछपून बघणारे असतात; असा माझा समज आहे. हा समज ग्राह्य आहे का नाही, हे तपासण्याच्या अनेक पद्धती असतील. मला फक्त पॉर्नचं व्यसन किती लोकांना लागतं, लोकांना जे बघायला हवं असतं ते मिळतं का असा मर्यादित आवाका सध्या तपासायचा आहे. या प्रश्नावलीचा उद्देश कोणालाही जोखणं असा नाही; त्यामुळे व्हीजाच्या फॉर्म्सवर असतात तशा प्रकारचे प्रश्न - तुम्ही दिवाणी/फौजदारी गुन्ह्यात सहभाग घेतला होता का? - या प्रश्नावलीत नाहीत. हे सर्वेक्षण परिपूर्ण नाही, त्याची कारणं काय आहेत याची मला काही-किंचित जाणीव आहे. करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी यात करता आल्या असत्या, ज्या विचार करताना मला सुचल्याही होत्या. पण सर्व्हेची लांबी, लोकांना त्यात किती वेळ घालवावा लागेल, त्यामुळे लोक उत्तरं देण्याचा कंटाळा करतील का, मला स्वतःला किती झेपेल असा विचार करता माझ्या मनात असलेल्या गोष्टीही मी सोडून दिल्या. पॉर्नबद्दल सगळी माहिती जमवायची असा उत्तम, उदात्त पण असाध्य हेतू या सर्वेक्षणामागे नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विवेक ठाकूर 25/01/2016 - 10:08
मला फक्त पॉर्नचं व्यसन किती लोकांना लागतं, लोकांना जे बघायला हवं असतं ते मिळतं का असा मर्यादित आवाका सध्या तपासायचा आहे. पॉर्नचं व्यसन लागलेल्या व्यक्तीची, कल्पनेतच रमल्यामुळे, वास्तविकाशी फारकत होते आणि खर्‍या सेक्सलाइफची वाट लागते. तस्मात, पॉर्नच्या आहारी जाणं अयोग्य आहे. शिवाय `जे बघायला हवं असतं ते मिळतं का?' याचा विदा जमवून काय उपयोग ? कारण असा पुरवठा करणं एकतर बेकायदा आहे आणि दुसरं म्हणजे ते व्यक्तीला पॉर्न पाहायला उद्युक्त करणारं आहे त्यामुळे अयोग्य आहे.

In reply to by विवेक ठाकूर

पॉर्न पाहण्याची इच्छा आणि व्यसन तारूण्यावस्थेत, लग्ना आधी जास्त असतं. मुख्य कारण शारीरिक गरजेची आक्रमकता हे असावं, असं मला वाटतं. लग्ना नंतर २-३ वर्षे सहचारीणीसमवेत पाहण्याची इच्छा 'एक वेगळा अनुभव' असतो म्हणून असू शकते. बाकी पुढे पॉर्नची गरज भासत नाही. वास्तवातच खरे सुख आहे हा विचार बळावलेला असतो. अपरिपक्व वयातून परिपक्व वयात पदार्पण वगैरे गोष्टींचा प्रभाव असतो. मध्यम वयात पॉर्न पाहण्याची इच्छाही मालवलेली असते तर थोड्याफार प्रमाणात त्या गोष्टीला (पॉर्न पाहणे) विकृत मानण्याकडे ओढा वळतो तर उतार वयात कित्येकांना, शरीर साथ देत नसल्याने, उद्दीपनासाठी पॉर्नचा आधार (एक औषध म्हणून) घ्यावा लागतो किंवा घ्यावासा वाटतो.

In reply to by विवेक ठाकूर

गामा पैलवान 26/01/2016 - 20:16
विवेक ठाकूर, खऱ्या सेक्स लाईफचे वाट लागते या विधानाशी दणदणीत सहमती आहे. एक ज्वलंत उदाहरण म्हणजे जपान. तिथे तरुण लोकं एकतर लग्न करताच नाहीत. आणि दुसरं म्हणजे सेक्समधला रस झपाट्याने कमी होत चाललाय. पॉर्नच्या व्यसनामुळे जोडीदारासंगे आनंद अनुभवणे ही कल्पना कालबाह्य झाली आहे. एका लेखात नेमकी समस्या वर्णन करणारं एक वाक्य सापडलं : >> .... one man in his early 30s, a virgin, who can't get sexually aroused >> unless he watches female robots .... पॉर्नच्या अनिर्बंध व्यसनामुळे ही समस्या उत्पन्न झाली आहे. वरील उदाहरण प्रातिनिधिक आहे. परिस्थिती इतकी टोकास गेलीये की पुरूष पॉर्नस्टार लोकांना कामाचा अतिताण पडतोय. आता बोला! आ.न., -गा.पै.

मारवा 25/01/2016 - 13:06
वैराग्यपुर्ण आयुष्य हीच मोक्षाची गुरुकील्ली कामवासना हा रिपु आहे षडरिपुंपैकी एक आहे. शत्रु आहे. याचा नायनाट करण्याचे सामर्थ्य केवळ वैराग्यातच आहे. आणि काम मोठा बलवान रिपु आहे दर्शन मात्रे मन कामना "स्फुरती" असे कामाचे स्वरुप आहे. चर्चे मात्र मन कामना भडकती असे कामाचे स्वरुप आहे. मी वैराग्याचा मार्ग अंगिकारल्याने इथल्या चर्चेत प्रतिसाद देत नाही. कारण सतत प्रतिसाद देण सतत त्या "विषया" ची चर्चा करण्ं हे "विषयाधीन" होण्याच सुस्पष्ट लक्षण आहे. खरा वैराग्यपुर्ण "जितेंद्र" केवळ माझ्यासारखा एखादाच प्रतिसाद बुडती हे जन देखवे ना डोळा या आणि केवळ याच उदात्त भावनेतुन देत असतो. बाकीचे डुप्लीकेट वैरागी सतत सतत चर्चे कडे वळतात. आ.न.मा. कॉ.रा.गा.पै.

In reply to by मारवा

पैसा 25/01/2016 - 13:19
=)) =)) मेले मेले! फक्त त्या कॉ रा ची फोड काय आहे तेवढं सांगून जावा.

मारवा 25/01/2016 - 15:16
मी या धाग्यावर येणार नव्हतो मला अजिबात या वैषयीक चर्चेत रस नाही मला ही चर्चा मुळीच चिघळवायची नाही तरी गैरसमज नको उगाच म्हणुन कॉ. रा. गा. पै. म्हणजे कॉपी राइट गामा पैलवान असे वाचावे. मुळ "कल्पना" गा.पै. यांची आहे मी ती पळवली यावर खवळुन पैलवान मला एखाद "धोबीपछाड" देउन धुवुन काढु नये या भीतीने मी आदर पुर्वक त्यांच्या कॉपीराइट चा उल्लेख आवर्जुन केलेला आहे. आपला नम्र मारवा कॉपी राइट गामा पैलवान असे वाचावे जाता जाता द्वितीय प्रतिसादाप्रीत्यर्थ एक प्रायश्चिताची प्रार्थना म्हणुन जातो सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो "विषय" सर्वथा नावडो जय गुरुदेव

In reply to by गामा पैलवान

मारवा 25/01/2016 - 22:33
मी तुमची स्वाक्षरी ची मुळ कल्पना जी तुम्ही आ.न.गा.पै. नेहमी वापरता. वरील प्रतिसादात वापरली आ.न.मा. आपला नम्र मारवा अशी तर तुमची स्वाक्षरी कल्पना वापरली म्हणुन कॉपीराइट गामापैलवान चा शॉर्टकट पण जोडला कॉ.रा.गा.पै. इतकचं....

In reply to by मारवा

गामा पैलवान 26/01/2016 - 12:35
मारवा, फक्त स्वाक्षरीच वापरली होय. आ.न. हे तर पारंपारिक संबोधन आहे! तरीपण मला श्रेय दिल्याबद्दल धन्यवाद! फुकंटचें श्रेयं कुणांस नकों बरें? ;-) आ.न., -गा.पै.

एस 25/01/2016 - 15:28
बादवे, तात्यांचा एक फार जुना धागा आठवला. रामदास यांनी लिहिलेली कथा तात्यांनी इथे टंकली होती (रामदासांच्या पूर्वपरवानगीनेच अर्थात). तिथेही असेच सर्वज्ञ प्रतिसाद आले होते. असो.

विठामाऊली, तुम्ही सर्वज्ञ आहात याबद्दल मला काहीही शंका नाही. पण सेक्सॉलॉजी या विषयात मूलगामी संशोधन करणाऱ्या; सामान्य अमेरिकन जनतेला, प्रेम कसं करतात हे ज्यांनी शिकवलं असं म्हटलं जातं त्या, मास्टर्स आणि जॉन्सन यांच्यावर माझा अधिक विश्वास आहे. त्याबद्दल मला माफ करा. पुन्हा एकदा, मास्टर्स आणि जॉन्सन यांच्याच शब्दांत - "Sexual topics are often controversial and value-laden, but the controversy is often relative to time, place, and circumstance. What is labeled as "moral" or "right" varies from culture to culture, from century to century. Many of the moral issues pertaining to sex relate to certain religious traditions, but religion has no monopoly or morality. People who have no closely held religious creed are just as likely to be moral as those whose values are tied to a religious position. There is no sexual value system that is right for everyone and no single moral code is indisputably correct and universally applicable." From - Sex and Human Loving Authors - William H. Masters, Virginia E. Johnson, Robert C. Kolodny. Publishers - Little, Brown and Company. Page No 10. तिरपा ठसा मूळ लेखकांचाच.

सुबोध खरे 26/01/2016 - 20:36
12 percent of all Internet websites are pornographic. 25 percent of all online search engine requests are related to sex. That’s about 68 million requests per day. 35 percent of all Internet downloads are pornographic. 40 million Americans are regular visitors (in their own estimation) to porn sites. 70 percent of men aged 18 to 24 visit a porn site at least once per month. The average age of first exposure to Internet porn is 11. The largest consumer group of Internet porn is men aged 35 to 49. One-third of all Internet porn users are female. The most popular day of the week for watching porn is Sunday. हि अमेरिकन सांख्यिकी आहे. परंतु भारतात इंटर नेट उपलब्ध असलेल्या लोकांमध्ये हीच सांख्यिकी थोड्याफार प्रमाणात सत्य असावी.

In reply to by विवेक ठाकूर

तुमचा प्रतिसाद तुमच्यासाठी किती योग्य आहे हे मला शब्दांत सांगता येणार नाही, विठामाऊली.
काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पॉर्नवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बंदी लागू होण्याआधीच हा निर्णय मागे घेतला. त्या निमित्ताने पॉर्नबद्दल सर्वसामान्यांची आणि अभ्यासकांची, पॉर्नच्या बाजूने आणि विरोधात अशी सगळ्या प्रकारची मतं प्रदर्शित झाली. पॉर्न बघणं चांगलं का वाईट, योग्य का अयोग्य याबद्दल काहीही मत न बनवता लोकांना काय वाटतं याचा थोडा अभ्यास केला जावा; लोक पॉर्न बघतात का, बघतात तर किती प्रमाणात, किती नियमितपणे बघतात; बघत नसतील तर का बघत नाहीत; पॉर्न ही घृणास्पद गोष्ट आहे का अनावश्यक याबद्दल समाजाचं काय मत आहे याचा अभ्यास करणं महत्त्वाचं वाटतं.

मिळू जाउनि इंग्रजी सागराला

वेल्लाभट ·

In reply to by माहितगार

वेल्लाभट 24/11/2015 - 11:47
विश्वास मराठीप्रेमाने देण्यापेक्षा, पालकांनी द्यायला हवा. एकमेकांनी एकमेकांना द्यायला हवा. पुढे मोठं झाल्यावर स्वतःच स्वतःला द्यायला हवा.

In reply to by वेल्लाभट

माहितगार 24/11/2015 - 14:21
'म्हणजे नेमके काय ?' ते व्यावहारीक दृष्ट्या व्यक्त न करता येण्यात तर गोची होत नाहीए ना ? नुसत्या म्हणण्याने विश्वास निर्माण होताना दिसत नाहीए नाही तर या धागा लेखास प्रयोजन राहीले नसते म्हणजे विश्वास निर्माण करण्यात व्यावहारीक दृष्ट्या कुठेतरी काही तरी कमी पडते आहे अशी रास्त शंका वाटते.

माध्यमावर फारसं काही अवलंबून नसतं हो! ते पोरांवर अवलंबून असतं.... पोरगं जर हुशार असेल तर माध्यम मराठी असो, हिंदी असो, वा इंग्रजी, ते झळकून उठतंच! आणि ते पोरगं जर ढ ढगातलं असेल तर तुम्ही त्याला अगदी जेकेमध्ये घाला, काऽऽही फरक पडत नाही... हां, आता जर पोराला सायन्समध्ये इंटरेस्ट असेल तर त्याला इंग्रजी माध्यमात घालणं माझ्या मते चांगलं. म्हणजे मग त्याची अकरावी, बारावी आणि फर्स्ट इयर जरा सुसह्य होतात!!! पोरांना काय सोपं पडेल याकडे आईबापांनी लक्ष द्यावं. आईबापांचे स्वतःचे दुराभिमान फाट्यावर मारून!! :)

In reply to by पिवळा डांबिस

वेल्लाभट 24/11/2015 - 12:09
तुमची गल्लत झालेली दिसते. नक्की कशाने काऽऽही फरक पडत नाही, काय फाट्यावर मारून काय सोपं पडेल याचा नीट विचार करा इतकंच. आणि तरीही हे एकदा वाचाच. http://www.unesco.org/new/en/education/themes/strengthening-education-systems/languages-in-education/multilingual-education/ http://www.unesco.org/education/education_today/ed_today6.pdf http://unesdoc.unesco.org/images/0012/001297/129728e.pdf http://unesdoc.unesco.org/images/0016/001611/161121e.pdf

In reply to by वेल्लाभट

तुमची गल्लत झालेली दिसते.
असं? काय नेमकी गल्लत झाली ते सांगा बॉ!
नक्की कशाने काऽऽही फरक पडत नाही, काय फाट्यावर मारून काय सोपं पडेल याचा नीट विचार करा इतकंच.
विचार करूनच सांगतोय, आपल्या मुला-मुलींचं भविष्य महत्वाचं की इंग्रजीव्यतिरिक्त माध्यमाचा आग्रह महत्वाचा हे ज्यानं त्यानं ठरवायचं. मात्र व्हर्नाक्युलर माध्यम घेतल्यावर सायन्सला गेलेल्या मुलांचा अकरावी/बारावीमध्ये पिट्ट्या पडतो हे सत्य आहे...
आणि तरीही हे एकदा वाचाच.
युनेस्कोच्या लिंका देऊन तुमच्या धाग्याच्या मुद्द्यांत काही साध्य होत नाही हो! १. मुळात विद्यार्थी हुशार हवा, बहुसंख्य तसे नसतात. २. हूशार विद्यार्थ्याला माध्यम कोणतंही असलं तरी यशस्वी करियर करण्यात फारसा अडथळा येत नाही. ३. सायन्सकडे कल असल्यास इंग्रजी माध्यम असल्यास जास्त सोपं पडतं हे माझे मुद्दे. आता करा प्रतिवाद.

In reply to by पिवळा डांबिस

मी तुमच्याशी उगाच हा वादासाठी वाद म्हणून घालत नाहिये. तर सायन्सकडे जायचं असेल तर इंग्रजी माध्यम जास्त उपयुक्त असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. (कॉमर्स/ आर्ट्सची काय परिस्थीती आहे ते मला माहिती नाही म्हणून त्याविषयी काही बोलू शकत नाही) बहुतेक मराठी पुरस्कर्त्यांमध्ये मुलांच्या कल्याणापेक्षा एकतर भाषिक अभिनिवेष तरी दिसतो नाहीतर मग 'आम्ही सोसलं, मग आता तुम्हीही सोसा!' ही भावना दिसते. म्हणून हा चर्चाप्रपंच!! :)

In reply to by पिवळा डांबिस

वेल्लाभट 24/11/2015 - 12:51
तर सायन्सकडे जायचं असेल तर इंग्रजी माध्यम जास्त उपयुक्त असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
काही अंशी यात तथ्य असलं तरी तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मुलगा हुशार असेल तर it does not trouble him much. तो/ती चटकन आत्मसात करतात. टेक्निकल टर्म्स फक्त बदलतात, बाकी इंग्रजी त्याला येत असतंच. आम्ही सोसलं तुम्ही सोसा... असा विचार कुठलाही सुजाण पालक करणार नाही. इंग्रजीत टाकू हा विचार जसा मुलाच्या भल्यासाठी करतात तसाच मराठीत टाकू हाही भल्यासाठीच केलेला विचार आहे. पण भलं नक्की कशात आहे हा प्रश्न आहे.

In reply to by पिवळा डांबिस

गॅरी ट्रुमन 24/11/2015 - 12:56
बहुतेक मराठी पुरस्कर्त्यांमध्ये मुलांच्या कल्याणापेक्षा एकतर भाषिक अभिनिवेष तरी दिसतो नाहीतर मग 'आम्ही सोसलं, मग आता तुम्हीही सोसा!' ही भावना दिसते.
दुसरे कारण असते की नाही हे माहित नाही पण बहुतांश वेळा पहिले कारण नक्कीच असते. मी पण त्याच सरस्वती सेकंडरी स्कूलचा विद्यार्थी आहे आणि माझ्या शाळेने आणि शिक्षकांनी खूप काही दिले हे पण नक्कीच. तरीही नव्या काळाची पावले लक्षात घेऊन शाळेने योग्य निर्णय घेतला असे मला वाटते. तो निर्णय घेतला नसता तर काही वर्षांनी शाळा बंद झाली असती अशी भिती वाटते.तसे झाले असते तर अजून वाईट वाटले असते. मला वाटते की शाळेच्या माध्यमापेक्षा विचार कसा करायचा, प्रश्न कसे विचारायचे इत्यादी गोष्टी, ज्याला शिक्षणपध्दती म्हणता येईल ती अधिक महत्वाची आहे.मी शाळेत असताना ही शिक्षणपध्दती भलतीच उच्च दर्जाची होती हे नक्कीच. ती शिक्षणपध्दती तशीच ठेवली किंबहुना आणखी चांगली केली की झाले. मग शाळेचे माध्यम ही दुय्यम गोष्ट आहे. (माझ्या माहितीतील इतर कोणापेक्षाही जास्त शिक्षणसंस्थांचा विद्यार्थी म्हणून राहिलेला आणि त्या अनेक संस्थांपैकी केवळ दोन संस्थांनी खरोखरची व्हॅल्यू अ‍ॅडिशन केली असे मानणारा आणि त्या दोन संस्थांपैकी सरस्वती सेकंडरी स्कूल ही एक आहे असे मानणारा आणि शाळा अजूनही मिस करणारा) ट्रुमन

In reply to by पिवळा डांबिस

sagarpdy 24/11/2015 - 12:12
पोरगं बालवाडीत असताना कसं समजावं हो त्याला कि सायन्स कशाशी खातात ते ? आवड-बिवड नंतरची गोष्ट ! आणि काही फरक पडत नाही भाषा बदलाने. इंग्रजी माध्यमातून येउन ११ वि थोडी सोपी जाते हे खरं, पण पुढे फार फरक पडत नाही.

In reply to by मोगा

वेल्लाभट 24/11/2015 - 12:20
ठाऊक आहे. पण ताजी घटना आहे, महाराष्ट्रात पहिल्या पाच क्रमवारीत असलेली शाळा इंग्रजी माध्यम सुरू करते (मराठी सोबत, ऐवजी नव्हे. हेही नसे थोडके) ही गोष्ट महत्वाची वाटली. म्हणून त्यावर लिहिलं.

In reply to by वेल्लाभट

महाराष्ट्रात पहिल्या पाच क्रमवारीत असलेली शाळा इंग्रजी माध्यम सुरू करते (मराठी सोबत, ऐवजी नव्हे. हेही नसे थोडके) ही गोष्ट महत्वाची वाटली.
ही गोष्ट महत्वाची तर आहेच! पण का? तुम्ही त्या शाळेच्या संचालकांना विचारून पाहिलंत का? काय म्हणतात ते?

In reply to by पिवळा डांबिस

वेल्लाभट 24/11/2015 - 12:40
तेच तर सांगतोय. बैठकीला गेलो होतो. त्या आधीही जाऊन मुख्याध्यापकांशी चर्चा केली होती. तरीही निर्णय झाला शाळेचा. मग बैठकीचं निमंत्रण दिलं होतं पालकांना, तिथे गेलो. तिथे त्यांनी जे प्रतिवाद केले ते धाग्यात दिलेत ना! 'वृथा अभिमान, उच्चशिक्षणात, स्पर्धात्मक जगात मागे पडणे इत्यादी'

In reply to by वेल्लाभट

उच्चशिक्षणात, स्पर्धात्मक जगात मागे पडणे इत्यादी
कारण प्रत्येक मराठी/भारतीयाला आपला मुलगा/मुलगी इंजिनियरच व्हायला हवा/वी असते ना! :) सुतार, शिक्षक, वार्ताहर वगैरे व्हायला कितीजणांना चालेल? पूर्वी डॉक्टर चालायचं पण आता एमडी होउनही प्रॅक्टिस करण्यातल्या अडचणी दिसल्यापासून ते ही थंडावलंय!!! मला कधीकधी प्रश्न पडतो की वर्षानुवर्ष इतके इंजिनियर्स काढूनही भारतातलं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं केविलवाणं का? :)

राही 24/11/2015 - 12:37
ही एक लाट असते. कदाचित तात्पुरती, कदाचित टिकाऊ. व्यावहारिक फायदा जेव्हा उरणार नाही तेव्हा ती आपोआप विरून जाईल. मागणी तसा पुरवठा हा नियम आजच्या मार्केट-ड्रिवन समाजव्यवहाराला लागू आहे. त्यातून शिक्षणक्षेत्र कसे सुटेल? आणि वैचारिक आक्रमणाऐवजी वैचारिक मंथन, घुसळण हे शब्द जास्त योग्य वाटतात. भाषा 'हाय लेवल' वाटते याचा अर्थ ग्रांथिक भाषेची व्यवहारभाषेपासून फारकत होते आहे. व्यवहारभाषा ग्रांथिक भाषेला ढकलू पाहाते आहे. आज जर सर्वसामान्य व्यवहाराचे, क्रियाप्रक्रियांचे रूप बदलले असेल तर हे बदल अभिव्यक्त करणारी भाषासुद्धा बदलेलच. संस्कृतीच्या प्रत्येक बदलटप्प्यावर भाषा बदलते. कृषिसंस्कृतीतून यांत्रिक आणि आता डिजिटल संस्कृतीत येताना फार मोठी भाषिक उलथापालथ होणारच. भारतीय द्वीपकल्पात शहरीकरण किंवा सिटीज़ (सिटीस्टेट्स- हा थोडासा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे, तरीही) तीन टप्प्यांत झाले असे साधारणपणे म्हणतात. १)हडाप्पन काळ २) ई.स.पू.६००-क्रिस्तोत्तर ३०० (नंद-मौर्य-नाग-शिशुनाग-शुंग-कुशाण-क्षत्रप-गुप्त-सातवाहन-वाकाटक)- हा प्रदीर्घ काळ होता आणि या दरम्यान कितीतरी संस्कृतीबदल, भाषाबदल झाले.३)मुघल ते वसाहतकाळ आणि नंतर. काळाच्या या प्रदीर्घ पटावर भारतीयांच्या राहाण्यासहाण्यात, बोलण्याचालण्यात, वावरण्यात किती बदल झाले असतील याची कल्पनाही अशक्य आहे. नवे व्यवहार अभिव्यक्त करण्यासाठी प्रचलित भाषा कमी पडत असेल तर तिची जागा नव्या संकल्पना आणि त्यांना साजेसे शब्द असलेली भाषा घेणारच. महाराष्ट्र हा भूभाग राहाणार आहे ना? त्यात वसणारे ते महाराष्ट्रीय असणार आहेत ना? मग हे महाराष्ट्रीय जी भाषा बोलतील ती मराठीच असेल. फक्त ती सध्याच्या मराठीसारखी नसेल. कदाचित इंग्लिशमिश्रित असेल, पण अधिक अर्थवाही, अधिक समृद्ध असेल. आणखी एक छोटासा मुद्दा: लहानपणापासून इंग्रजीतून संभाषणाची सवय लावली तर मुलांची व्यवहारभाषा इंग्रजीछापाची होणार नाही कशावरून? मागणी/क्रेझ्/ट्रेंड या महापुराला अडवण्यात अर्थ नसतो. एकदा लोंढा वाहून गेला, की कालान्तराने उरतो तो निवळशंख शांत इतिहासप्रवाह. आपल्याच गतीने वाहाणारा आणि मधल्या प्रलयाची, नासधुशीची आठवणही न ठेवणारा. किंवा केवळ स्मरणरंजनात्मक खुणा ठेवणारा. बाकी सरस्वती शाळेविषयीचे आपले पोटतिडिकीतून आलेले निवेदन आपल्या जागी रास्त आहे. त्याविषयी मला काही म्हणायचे नाही.

In reply to by राही

वेल्लाभट 24/11/2015 - 13:53
लहानपणापासून इंग्रजीतून संभाषणाची सवय लावली तर मुलांची व्यवहारभाषा इंग्रजीछापाची होणार नाही कशावरून?
ती तशीही होतेच की इंग्रजीतून शिकल्यावर. सवय म्हणजे सतत बोलण्याची नव्हे. माझं उदाहरण देतो, मी आणि माझा मित्र आमच्या पालकांचा सल्ला मनावर घेऊन संध्याकाळी ठराविक वेळी इंग्रजीत बोलत असू. मुद्दाम. त्याने बोलायची सवय लागली, भीती गेली. अशातच इंग्रजी गाणी, पिक्चर इत्यादींची ओळख झाली. आमच्या एका क्लासच्या बाईंनी मुद्दाम आम्हा विद्यार्थ्यांना बोलवून घरी व्हीसीआर वर इंग्रजी पिक्चर दाखवला होता मला आठवतं. बेन हर पिक्चर होता. त्यामुळे, सवय लावणं म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे असे एफर्ट्स घेतले तर फायदा होतो.

गामा पैलवान 24/11/2015 - 13:07
वेल्लाभट, इंग्रजी माध्यम म्हणजे यशाचा हमखास मार्ग असं समीकरण जनतेच्या मनात निर्माण झालं आहे. आपण मराठीप्रेमींना हे मोडीत काढायचंय. इंग्रजीच्या तुलनेने मराठी कुठेही कमी नाही. मराठी माध्यमांतून शिकणाऱ्यांना इंग्रजी बोलण्याचा (हो, फक्त बोलण्याचा) सराव होईल असा काही उपक्रम सुरू करता येईल का? उदाहरणार्थ बोली इंग्रजीचा तास घेणे, इंग्रजी सिनेमा पाहणे, इत्यादि? थोडं अवांतर : तुम्ही सरस्वती मराठी शाळेचे विद्यार्थी आहात हे वाचून आनंद झाला. मी त्या शाळेचा विद्यार्थी नव्हतो, मात्र त्या शाळेशी बऱ्याच सुखद आठवणी निगडीत आहेत. (नाही, त्या शाळेतल्या एकाही पोरींवर लाईन मारलेली नाही.) शैक्षणिक जगाशी संबंधित आठवणी आहेत. या शाळेस इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करावेसे वाटणे हे क्लेशदायी आहे. आ.न., -गा.पै.

'फाड फाड इंग्रजी बोलणं म्हणजे हुशार माणूस' ह्या गैरसमजातून इंग्रजी माध्यमांनी आपल्याकडे मुळ धरले आहे. मातृभाषेच्या माध्यमातून शिकताना एक दोन विषय इंग्रजीत असावेत असे मला वाटते. जसे, विज्ञान, गणित आणि इंग्रजी इ.इ.इ. बाकी विषय मातृभाषेतच शिकावे/शिकवावे. इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुलेही इंग्रजी भाषेत काय तारे तोडतात हेही पाहिले आहे. सगळेच तसे नसतात तरी इंग्रजी माध्यमाचा सर्वांनाच फायदा होतो हा गैरसमज नसावा म्हणून. मातृभाषेत शिकताना इंग्रजी ही विश्वभाषा (कांही अंशी) असल्यामुळे त्यातही प्राविण्य मिळवावेच. पण ते मिळविताना मातृभाषेचा बळी दिला जाऊ नये. आपले मराठी पालकच मातृभाषेबद्दल उदासिन दिसून येतात. गुजराथी, दाक्षिणात्य मातृभाषाभिमानी आढळतात. मातृभाषेबद्दलचे प्रेम पालकांनीच आपापल्या पाल्यांना लावले पाहिजे. त्या करीता आधी त्यांना मातृभाषेबद्दल नितांत प्रेम असणे आवश्यक आहे. मराठी बोलणे, वाचणे, ऐकणे हे घरातूनच घडले पाहिजे. पण चित्र तसे दिसत नाही. एखाद्या पाहुण्याने मराठीतून नांव विचारल्यावर मुले फक्त आपले नांव सांगतात. पण 'आडनांव काय?' विचारल्यावर बुचकळ्यात पडतात. अशा वेळी आपल्या मुलाला विचार करायला वेळ न देता आई लगेच सांगते, 'अरे! सरनेम सांग अंकलना.' असे त्याला सांगून पाहूण्यांसमोर मुलाची आणि आपली 'लाज(?)' सांभाळायचा प्रयत्न आई करते. दोन सख्ख्या मराठी बहिणी एकमेकींशी इंग्रजीतून बोलतात आणि आई म्हणते 'अरे! नाही कळत त्यांना मराठी'. काय बोलणार? मुळात आईवडिलांनाच मातृभाषेची आस नसते आणि मुलांनी इंग्रजीतून केलेल्या संभाषणाचा अभिमान वाटतो. मी मराठीतूनच शिकलो. इंग्रजी एक विषय होता. पण इंग्र॑जी भाषेचा पास होण्याइतपतच अभ्यास केला आणि बोलण्याचा, लिहीण्याचा, वाचण्याचा सराव केला नाही त्याने थोडे नुकसान नक्कीच झाले. पण तो सराव केला तर इंग्रजी माध्यमाची गरज कोणालाच भासू नये. पण आजही, इंग्रजी माध्यंमातून शिकलेल्या माझ्या अनेक मित्रांपेक्षा इंग्रजी संभाषणात, लेखनात मी मागे नाही. कांहीच्या तर चार पाऊले पुढेच आहे. मराठी वक्तृत्व स्पर्धातून भाग घेऊन, मराठी नाटकांंमध्ये कामे करून सतत स्वतःला पुढे ढकलण्याचा गुण अंगी आला तो भाषा बदलली तरी तसाच राहतो आणि त्याचा फायदाही होतो. इंग्रजी माध्यमाचा अनुभव नसल्याकारणाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षणपद्धतीवर आणि व्यक्तिमत्व विकासावर (भाषे व्यतिरिक्त) भाष्य करू शकत नाही. येत्या २०-२२ वर्षात काळ कसा बदलणार आहे ह्याचा अंदाज येत नसल्यामुळे बहुसंख्य पालक मुलांच्या शिक्षणाबाबत, माध्यमाबाबत जोखिम उचलू इच्छित नसतात. कदाचित, मराठी माध्यमातून शिकल्यामुळे (आणि इंग्रजी भाषेचा सराव न केल्याने) त्यांना इंग्रजी संभाषणाबाबत अडचणी येत असाव्यात किंवा तितकासा आत्मविश्वास वाटत नसावा. त्यामुळे आपण मातृभाषेत शिकलो ह्याचे वैषम्य न वाटताही जरा न्यूनगंड नक्कीच वाटत असावा. त्यामुळे अशी 'चूक' ते मुलांच्या बाबतीत करू इच्छित नसावेत.

संदीप डांगे 24/11/2015 - 13:55
ह्या सर्व चर्चा आताच थोड्याच महिन्यांपूर्वी झाल्या आहेत. पण निमित्तकारणे आपण लेख टाकलात, म्हणून ठिक आहे. 'सरस्वती' ही आम्ही ठाण्यात राहिलो असतो तर एकमेव निवड असती. शाळा असली तरी व्यावसायिक संस्था असल्याने बंद पडण्यापेक्षा काळानुसार बदलणे परिहार्य आहे. कुठल्याही संस्थेचा एकदा मोठा डोलारा झाला की फक्त तत्त्व आणि ध्येयांवर अवलंबून राहून टिकून राहणे होत नाही. काही व्यावसायिक तडजोडी स्विकाराव्याच लागतात. सरस्वती आपले वेगळेपण जपूनच इंग्रजी माध्यम सुरू करत असेल तर स्वागतच आहे. मराठी माध्यमांत शिकायला असणार्‍या पाल्यांच्या पालकांना, प्रवाहासोबत वाहत नसल्याने, सामाजिक दबाव-अपमान-कुत्सित बोलणे सहन करावे लागते, प्रत्येक पालकास हे सहन करणे शक्य होत नाही. त्यामुळे सरस्वतीने हा निर्णय घेतला असावा. युनेस्कोच्या 'मातृभाषेत शिक्षण' ह्या मुद्द्याचा 'मराठी अस्मिते'शी गरज नसलेला संबंध लावून काही सद्स्यांनी इथे वेगळे मत मांडले होते. तीच सगळी चर्चा परत न होवो अशी अपेक्षा आहे. प्राथमिक शिक्षणाला पोटापाण्याच्या कारणापर्यंत ताणणे इंग्रजी माध्यमाचा पुरस्कार करणार्‍यांना योग्य वाटते. ह्याच मानसिकतेतुन सहा महिन्याच्या मुलांनाही शाळेत टाकण्याच्या हालचाली सुरु असतात. गर्भसंस्कार हे त्याच्याही पुढचे पाऊल. बाकी, प्रत्येक पालक आपल्या पाल्याबाबत निर्णय घेण्यास स्वतंत्र असला तरी सक्षम असेलच असे नाही. त्यामुळे असोच.

In reply to by संदीप डांगे

वेल्लाभट 24/11/2015 - 14:10
युनेस्कोच्या 'मातृभाषेत शिक्षण' ह्या मुद्द्याचा 'मराठी अस्मिते'शी गरज नसलेला संबंध लावून काही सद्स्यांनी इथे वेगळे मत मांडले होते. तीच सगळी चर्चा परत न होवो अशी अपेक्षा आहे.
अनुमोदन. मुद्दा फक्त मराठीचा नाहीच आहे मुळी; पण महाराष्ट्राबद्दल बोलत आहोत म्हणून मराठी. अस्मिता वगैरे राजकीय शब्द झालेत आता.

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 13:57
'युनेस्को' या एका जागतिक मान्यतेच्या संस्थेने या विषयावर एक पत्रिका प्रकाशित केलेली आहे. या पत्रिकेत असं म्हटलेलं आहे की मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे मुलाच्या एकंदरीत वाढीसाठी, आकलनक्षमतेच्या विकासासाठी चांगलं असतं.
ह्या गोष्टीला खरेच काही शास्त्रीय पुरावा आहे का हो? मला वैयक्तीक तसे काही वाटत नाही. मातृभाषेत शिकताना इंग्रजी ही विश्वभाषा (कांही अंशी) असल्यामुळे त्यातही प्राविण्य मिळवावेच. पण ते मिळविताना मातृभाषेचा बळी दिला जाऊ नये
पेठकर काका - समजा बळी दिला गेला मातृभाषेचा तर काय हरकत आहे हो? मला खरंच काही कळत नाही . आपण मराठीत शिकलो, मुले इंग्लिश मधे शिकली आणि मराठी पण बोलतात. कदाचित त्यांची मुले इंग्लिश मधे शिकतील आणि मराटीत अजिबात बोलणार नाहीत. ठीक आहे ना. बदल तर होतच असतो. हे म्हणजे "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्‍या जुनाट काळातच खिपचत पडणार्‍याची आठवण येते. फक्त भाषे चेच का हो, नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का? मग ते कसे चालते?

In reply to by प्रसाद१९७१

वेल्लाभट 24/11/2015 - 14:14
ह्या गोष्टीला खरेच काही शास्त्रीय पुरावा आहे का हो? मला वैयक्तीक तसे काही वाटत नाही.
ठीक आहे मग. राहिलं! तुम्ही शास्त्रीय पुरावा तपासा; किंवा ज्या संस्थेने हा विचार मांडलाय, (युनेस्को) त्या संस्थेशी संपर्क साधा, विचारा. मी त्या संस्थेची विश्वासार्हता लक्षात घेऊन त्याकडे बघतो. आणि माझी मतं आहेत ती वेगळी; केवळ युनेस्को म्हणते म्हणून लगेच मीही, अशातला भाग नाही.

In reply to by प्रसाद१९७१

गॅरी ट्रुमन 24/11/2015 - 14:17
हे म्हणजे "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्‍या जुनाट काळातच खिपचत पडणार्‍याची आठवण येते.
अशी मनोवृत्ती असलेले लोक प्रचंड डोक्यात जातात राव.
फक्त भाषे चेच का हो, नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का? मग ते कसे चालते?
सहमत आहे

In reply to by प्रसाद१९७१

>>>>समजा बळी दिला गेला मातृभाषेचा तर काय हरकत आहे हो? काहीच हरकत नाही. देऊ या की बळी. त्यात काय मोठं. अजून कांही पिढ्यांनंतर, शेजारची बाई सुंदर आणि श्रीमंत आहे, सध्या तिलाच सगळे भाव देत आहेत तर आपल्या आईला सोडून तिलाच आई म्हणूया नं. असाही विचार पुढे येईल, काय सांगावे. तेव्हाही काही फरक पडणार नाहीच. >>>> "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्‍या जुनाट काळातच खिपचत पडणार्‍याची आठवण येते. पण असे म्हणणार्‍यांची मते विचारातच का घ्यावीत? तशी ते जबरदस्ती तर करीत नाहीत नं? हसून सोडून द्यावं, राहू दे की त्यांना त्यांच्याच जुनाट काळात खितपत. मी तर म्हणतो अशा जुन्या खोडांना मिसळपाव ह्या संस्थळावरच बंदी घालावी. आणि त्यांचे सद्स्यत्वच रद्द करुन टाकावे म्हणजे ते आपल्या मतांची पिंक इथे टाकू शकणार नाहीत. पाहा जमलं तर. नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का? होsss! आवडतं की. जुन्या गाण्यांचे प्रोग्रॅम किती तरी हाऊसफुल्ल असतात. कॉलेज कुमारही जुन्या गाण्यांमध्ये रमतात. (मला तेव्हढा मोठा मुलगा आहे. तो आणि त्याचे मित्र ऐकतात राजकपूरची, देवानंदची गाणी) शिवाय, मनाला रुचेल असे नविन कांही जमत नसल्यामुळे, फ्यूजनच्या नांवाखाली, पुन्हा जुन्या जुन्या गाण्यांनाच 'नविन' म्हणून (थोडे इंग्रजी मिसळून) सादर केले जाते. सर्व तरूणाई त्यावर थिरकताना रोज रोज टिव्हीवर दिसतंच असतं.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:04
पेठकर काका - स्पेसिफिकली तुमच्या कडुन हे अपेक्षीत नव्हते. तुमच्या सारख्या चाकोरी सोडुन झेप घेऊन कर्तृत्व दाखवणार्‍या माणसानी असे म्हणणे खरोखर च अपेक्षीत नव्हते.

In reply to by प्रसाद१९७१

'हे' म्हणजे काय? कांही चुकीचे बोललो आहे का? माझ्या मूळ प्रतिसादात मी म्हंटले आहेच मराठी शाळेत वक्तृत्व स्पर्धातून भाग घेऊन, मराठी नाटकांंमध्ये कामे करून सतत स्वतःला पुढे ढकलण्याचा गुण अंगी आला तो भाषा बदलली तरी तसाच राहतो आणि त्याचा फायदाही होतो. चाकोरी बाहेर पडण्याचे मूळ ह्या व्यक्तिमत्व विकासाच्या पायाभरणीत आहे. जे मला मराठी शाळेतूनच मिळाले आहे. शिवाय माझ्या सातवी पास (मराठी माध्यम) आईने सतत मागे धोशा लावून सगळ्या वक्तृत्व स्पर्धांमधून, नाटकांमधून भाग घेण्यास भाग पाडण्याच्या संस्कारांमध्ये आहे. असो तो सर्वस्वी वेगळा विषय आहे. इंग्रजी माध्यमांच्या विरोधात मी नाही. पण मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घातल्यावर त्यांच्या पालकांवर दुहेरी जबाबदारी येते. इंग्रजी भाषेतून मुलांचा अभ्यास घेणे, त्यांची भाषा (इंग्रजी) शुद्ध आणि ओघवती राखणे आणि त्याच बरोबर मराठी भाषेबद्दलही त्यांच्या मनांत प्रेम रुजविणे. मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्यावर मुलांचा इंग्रजी भाषेचा अभ्यास घेणे आणि इंग्रजी संभाषण कलाही त्यांना आत्मसात करायला लावणे ही जबाबदारीही येते.

In reply to by प्रभाकर पेठकर

राही 24/11/2015 - 15:10
जुने वाईट ठरत नाही तर ते कालबाह्य ठरते. जुन्या गाण्यांचा एखादा कार्यक्रम हाउस फुल ठरतात पण जुन्या काळात व्हायचे तितक्या वारंवारितेने होऊ लागले तर लोक तिकडे फिरकतील का? पूर्वी सकाळच्या शो(मॅटिनी)ला जुने चित्रपट कमी दरात दाखवले जायचे ते गर्दी खेचायचे. पण रेग्युलर स्लॉटमध्ये ते ठेवले असते तर गर्दी झाली असती का? आणि बळी वगैरे जात असतो असे म्हणायचे झाले तर तो भाषेच्या एतत्कालीन रूपाचा जात असतो. भाषेचा नाही.

In reply to by राही

>>>>जुन्या काळात व्हायचे तितक्या वारंवारितेने होऊ लागले तर लोक तिकडे फिरकतील का? आजच्या पिढीला जुने संगित आवडते का? ह्या प्रश्नावर ते माझे उत्तर आहे. त्यामुळे त्यांनाही ते आवडते इतका त्याचा मर्यादित अर्थ आहे. तुमचा प्रश्न वारंवारीतेचा आहे. त्यावर, पूर्वीच्या काळाच्या मानाने, आता करमणूकीचे एव्हढे पर्याय उपलब्ध आहेत की असे कार्यक्रम वारंवार होऊ लागले तर तेव्हढी गर्दी नक्कीच जमणार नाही. पण ही परिस्थिती नव्या संगिताचीही आहे. नवे संगित जरी वरचेवर कार्यक्रमातून सादर केले तरी गर्दी होणार नाही. >>>>पूर्वी सकाळच्या शो(मॅटिनी)ला जुने चित्रपट कमी दरात दाखवले जायचे ते गर्दी खेचायचे. पण रेग्युलर स्लॉटमध्ये ते ठेवले असते तर गर्दी झाली असती का? मॅटीनी शोज हे कॉलेजच्या वेळात॑ कॉलेज कुमारांना आकर्षित करण्यासाठी केले जात. थिएटर रिकामे ठेवण्याऐवजी एक शो ठेवून कॉलेजकुमार-कुमारींचा मोठा वर्ग आकर्षित करायचा ही व्यावसायिक गणितं असतात. रेग्यूलर शोजला आधुनिक चलनी चित्रपट जे कोणी पाहिलेले नसल्याने जास्त गर्दी खेचतात आणि मॅटीनीला जिथे नोकरी/व्यवसाया मुळे कुटुंब वत्सल प्रेक्षक येत नाही पर्यायाने थिएटर रिकामे जाते. अशा वेळी कॉलेज कुमार/कुमारी. जे कॉलेजच्या वेळात, कॉलेजचे तास बुडवून, विविध कारणांसाठी थिएटर जवळ करतात. घरच्यांना वाटते आपला बाबा/बाबी कॉलेजला गेली आहे. सो सेफ. १२ ते ३ ला मिश्र गर्दी असते. कॉलेज कुमारही असतात आणि श्रमिक वर्गही असतो. इथे तिकीट रेट जास्त असतो. मॅटीनीला निव्वळ कॉलेज कुमार असल्याने त्यांच्या पॉकेटमनीमधे बसेल असे रेट असतात आणि म्हणूनच जुने चित्रपट दाखविले जातात जे चित्रपट लायब्ररी/डिस्ट्रिब्यूटर कडून 'स्वस्तात' मिळतात. ही सर्व व्यावसायिक गणितं आहेत.

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 14:00
खरा धोका हिंदी कडुन आहे. हल्ली च्या कॉस्मो युगामुळे पहिली- दुसरीतली मुले एकमेकांशी हिंदीतुन बोलताना बघितली आहेत. हिंदी तर अतिशय भंकस भाषा आहे मराठीच्या तुलनेत सर्वच बाबतीत. त्यापेक्षा इंग्रजी बोललेले बरे. ( किंवा तामिळ )

In reply to by प्रसाद१९७१

बोका-ए-आझम 24/11/2015 - 14:16
एका भाषेचा अभिमान हा असा दुस-या भाषेला भंकस वगैरे म्हणूनच दाखवता येतो हे माहित नव्हतं. कुठलीही भाषा भंकस किंवा हिणकस नसते.

In reply to by प्रसाद१९७१

अद्द्या 24/11/2015 - 14:35
एक काम करा बघू . कबीर , रहिम यांच्या दोह्या पासून हिंदी वाचन सुरु करा . मग पुढे मैथिली शरण गुप्त, सहानी , बच्चन इत्यादी वाचा पाहू . टिप : मी हिंदी पुस्तके जास्ती वाचली नाहीत . एक भाषा म्हणून शाळेत आणि नंतर हिंदी महासभेच्या परीक्षा, एवढ्या साठी लागेल ती पुस्तके आणि त्यात येणाऱ्या कथा / कविता वाचलेत . पण एवढ्या कमी वाचनातून हि हिंदी कुठे हि भंकस वाटली नाही . उलट अतिशय सुंदर भाषा वाटली

In reply to by अद्द्या

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:09
मालक - मी मुद्दाम तसे "भंकस" वगैरे लिहीले आहे. मला इतकेच दाखवायचे होते की एकाला जे आवडेल ते दुसर्‍याला आवडेल असे नाही. कोणाला इंग्लिश मधुन मुलांना शिकवावेसे वाटले तर शिकवू दे की. कोणाला नाही वाटले तर नको. उगाच मातृभाषेचा अभिमान वगैरे कशाला? कोणाला इंग्रजी मधे शिकुन प्रगती होइल असे वाटत असेल तर वाटू दे की. आपण व्हॅल्यु जजमेंट का करायचे? यनावाला तेच तर करतात ना, मग त्यांना तरी का हसायचे. इथे आपण जिथे जन्मलो तो देश सोडुन दुसरी कडे जातो, तर मातृभाषेचे काय विषेश.

In reply to by प्रसाद१९७१

अद्द्या 24/11/2015 - 15:22
एकाला जे आवडेल ते दुसर्याला नाहीच आवडणार. किंवा कोणाला कसं शिकून प्रगती होईल असं वाटतं हे हि आपण नाहीच ठरवू शकत . पण म्हणून इंग्रजीमधूनच प्रगती होईल हा मुद्दा हि बरोबर ठरत नाही न ? किंवा तुम्ही म्हणता तसं, मला जर हे वाटत असेल कि मराठी /कन्नड / उर्दू किंवा जी काही तुमची आवडीची प्रादेशिक/ राज्यभाषा असेल त्यातून शिकून प्रगती होईल तर त्यात हि चूक काय ? त्याचं व्हॅल्यु जजमेंट का करायचे आपण ? बाकी देश सोडून जातात ते पैसे मिळवण्यासाठी . तिथे भाषा मुद्दा नसतोच कधी .

In reply to by अद्द्या

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:29
बाकी देश सोडून जातात ते पैसे मिळवण्यासाठी . तिथे भाषा मुद्दा नसतोच कधी .
मला वाटते लोक इंग्रजी माध्यमात जातात ते सुद्धा पुढे पैसे मिळवणे सोप्पे जावे म्हणुन.
कोणाला कसं शिकून प्रगती होईल असं वाटतं हे हि आपण नाहीच ठरवू शकत .
मी ही तेच म्हणतोय. त्याचा भावनिक मुद्दा बनवायची गरज नाही मातृभाषा वगैरे शब्द वापरुन, हेच सांगतोय

हेच सगळं २-३ दा बोलुन झालंय ना..? नाही म्हणजे एका शाळेने इंग्रजी माध्यम सुरु केले ह्यासाठी परत मुळातुन मराठी की इंग्रजी ह्या मुद्द्यावर चर्चा का करावी? तुम्ही तुमच्या लेखात मांडलेले मुद्देच जवळपास सगळ्या चर्चांंमध्ये आले होते. फायनली ज्याला जे योग्य वाटतं तो ते स्वतःच्या पाल्याबाबत करतो. इथे चर्चा करुन कुणाचंही मत बदलेलं नव्हतं. प्रत्येक जण गिगाबायटी प्रतिसाद देऊन आपलीच बाजु योग्य हेच शेवटपर्यंत बोलत राहिला. परत तेच करण्यात नक्की काय हशील? असो.. इंग्रजीची गरज आहेच आणि शिक्षणाचे माध्यम ह्याचा आपल्या मातृभाषेचा अभिमान, मातृभाषेत बोलण्याची/ वाचण्याची सहजता तसेच व्यावसायिक यश ह्यांच्याशी संबंध नसतो. इंग्रजी माध्यमाची निवड करण्याची अनेक कारणे असु शकतात. आणि अशा माध्यमात शिकणारी मुले मराठी सुद्धा तेवढ्याच उत्कृष्टपणे बोलु शकतात. हे माझे मत अजुनही तसेच आहे. आणि अजुन काय वेगळं बोलल्या जाऊ शकतं ह्याची मला कल्पना नाही.

सूड 24/11/2015 - 14:35
हेच सगळं सारखं लिहून काय उपयोग वेल्लाकाका? थोडा शिक्षकांच्या दृष्टीने विचार केला तर? आपण शाळांतून शिकून बाहेर पडलो, आपल्याला चारी ठाव सगळं आहे. मराठी माध्यम आहे म्हणताना पोरं येत नसली तर शिक्षकांच्या पोटापाण्याचं काय हो? आपण लाख सांगू शाळा चालू ठेवा, पोटाला चिमटा पडला की अभिमान चुलीवर शिजवता येत नाही हो!! त्यापेक्षा आपल्या परीने जे जमेल ते करावं. काय सांगावं इंग्रजी बोलणार्‍यांत जास्तीची मेजॉरिटी झाल्यावर मग परत मराठीप्रेमाचे उमाळे येतील? तोवर आपण आपलं भाषाज्ञान वाढवू आणि नंतर ह्या इंग्रजाळलेल्या पोरांच्या मराठी शिकवण्या घेऊ, काय म्हणता? =))

खटपट्या 24/11/2015 - 14:38
आपण काही ग्रुहीतके मनातुन काढून टाकली पाहीजेत. १) इंग्रजी शाळेत गेला म्हणजे फाडफाड इंग्रजी बोलता येते, हा पहीला गैरसमज. माझे बरेच मित्र आहेत जे इंग्रजी शाळेत शिकूनही इंग्रजीतुन बोलताना अडखळतात. २)मराठी शाळेत शिकला म्हणजे इंग्रजीतून फाडफाड बोलताच येणार नाही, हा दुसरा गैरसमज. बरेच मराठी माध्यमातुन शिकलेले मित्र इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांपेक्षा शुध्द आणि फाडफाड इंग्रजी बोलतात. ३)इंग्रजी बोलता येते म्हणजे हुशार, हा तिसरा गैरसमज. माझा मामेभाउ इंग्रजी माध्यमातून शिकला. घरी इंग्रजीचा अजीबात गंध नसल्यामुळे कींवा अन्य काही कारणामुळे आता कोणत्याच भाषेत स्वतःला व्यक्त करु शकत नाही. बाकी लहानपणापासून सरस्वती शाळेतील मुलांशी स्पर्धा करत असल्यामुळे मला त्या शाळेबद्दल खूप आदर होता. त्यामुळे या शाळेने हा निर्णय घेतला हे कळल्यावर थोडी हळहळ वाटली. पण आता शाळा पुढे चालवण्यासाठी पुरेशी मुलेच येत नसतील तर संचालक तरी काय करणार? असो.

बोका-ए-आझम 24/11/2015 - 14:43
माझे दोन पैसे - मी माहीममध्ये आणि डोंबिवलीत वाढलो. पहिली ते चौथी माहीम आणि मग पाचवी ते दहावी डोंबिवलीत. माझ्या दोन्ही शाळा - लोकमान्य विद्यामंदिर, माहीम आणि टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली या मी शिकत असताना आपापल्या भागातल्या अनुक्रमे चांगल्या आणि अग्रगण्य शाळा म्हणून प्रसिद्ध होत्या. पण दोन्हीही शाळांमधल्या माझ्या मित्रमैत्रिणींपैकी कोणीही स्वतःच्या मुलांना आपल्याच शाळेत घातलेलं नाही. जे तिथून स्थलांतरित झाले त्यांचं सोडा. जे अजूनही तिथेच राहात आहेत - माहीम आणि डोंबिवली इथे - त्यांनी कोणीही आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलेलं नाही आणि जेव्हा मी विचारलं तेव्हा - शाळांचा दर्जा खालावलाय असं उत्तर मिळालं. याचा एक अर्थ हा आहे की लोकांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. ती एक सेवा म्हणून बघण्याकडे कल आहे आणि जर आम्ही पैसे मोजले आहेत तर आम्हाला या-या गोष्टी मिळायलाच पाहिजेत ही अपेक्षा आहे. दुर्दैवाने मराठी शाळा या अपेक्षेला उतरु शकलेल्या नाहीत किंवा मग त्या या अपेक्षांना उतरणार नाहीत अशी काही कारणाने लोकांची धारणा झालेली आहे. माझ्या भागात बालमोहन विद्यामंदिरासारखी अत्यंत प्रसिद्ध आणि गाजलेली शाळा आहे. त्यांनीही इंग्रजी माध्यम सुरु केलं. त्याला आता अनेक वर्षं झाली. बालमोहनचे अनेक विद्यार्थी माझ्या भागात राहतात. त्यातल्या अनेकांनी आपल्या मुलांना बालमोहनमध्येच घातलेलं आहे पण इंग्रजी माध्यमात. आणि का या प्रश्नाला तेच उत्तर. दर्जा खालावलेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

शाळेचा उपयोग फक्त समवयस्क मित्र-मैत्रीणीं बरोबर खेळण्यापुरता. एक व्यावहारिक सत्य----> "डोंबोली एम.आय.डी.सी.तला वडेवाला, कुठल्याही प्रकारे वरकमाई नसलेल्या, सामान्य पगारदार माणसापेक्षा (कंपनीतले सी.ई.ओ., प्रेसीडेंट वगैरे) कितीतरी पटीने जास्त पैसे कमावतो." ज्याच्या बरोबर व्यवहार करायचे आहेत, मग ते आय.टी. फिल्ड मधले क्लायंट असो वा नाट्यगृहातले प्रेक्षक, त्यांची भाषा आत्मसात करता आली आणि तुमचे कार्यशैली (ह्या "कार्यशैली" वर एखादी जिलबी पाडावी का?) जर सर्वोत्तम असेल तर, ह्या जगात कुठल्याही माणसाला, स्वतःची भाकरी स्वतः कमवायला त्रास होत नाही.

नीलमोहर 24/11/2015 - 15:14
इंग्रजीची गरज आहेच आणि शिक्षणाचे माध्यम ह्याचा आपल्या मातृभाषेचा अभिमान, मातृभाषेत बोलण्याची/ वाचण्याची सहजता तसेच व्यावसायिक यश ह्यांच्याशी संबंध नसतो. इंग्रजी माध्यमाची निवड करण्याची अनेक कारणे असु शकतात. आणि अशा माध्यमात शिकणारी मुले मराठी सुद्धा तेवढ्याच उत्कृष्टपणे बोलु शकतात. हे माझे मत अजुनही तसेच आहे. आणि अजुन काय वेगळं बोलल्या जाऊ शकतं ह्याची मला कल्पना नाही.
- १००% सहमत. "मुलाला इंग्रजीत प्रेझेन्टेशन देता आलं पाहिजे, मग त्याला पु लं देशपांडे कोण, शांता शेळके कोण हे माहित नसेल तरी हरकत नाही" - घरातून, पालकांकडून व्यवस्थित लक्ष दिले गेले तर मुले या दोन्ही गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवू शकतात. मोठ्मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आयोजीत मुलाखतीत इंग्रजीतून उत्तरे देतांना ततपप होणारे मराठी माध्यमातील विद्यार्थी नंतर आपल्या पालकांच्याच नावाने ओरडतात इंग्रजी माध्यमात का शिकवले नाही म्हणून. १०वी पर्यंतचे शिक्षण मराठीत, नंतर अचानक पुढील उच्च शिक्षण इंग्रजीतून घेणे त्यांना कठिण जाते, सर्वच लोक काही अतिहुशार नसतात. हल्ली बाहेरच्या जगात वावरतांनाही ठिकठिकाणी इंग्रजी वापरावेच लागते. इंग्रजी आता जागतिक भाषा आहे आणि ती शिकण्यासाठी इंग्रजी माध्यामतील शिक्षणही तसेच गरजेचे आहे, त्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नसावे. माध्यम कोणतेही असो.. शिकणं, स्वतःला घडवणं हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असतं. अजून खूप काही लिहीता येईल पण... पुन्हा पुन्हा त्याच त्या चर्चांवर गिगाबायटी प्रतिसाद टाईपण्याचे कष्ट घेणार्‍या लोकांचं खरंच खूप कौतुक वाटतं.

In reply to by नीलमोहर

वेल्लाभट 24/11/2015 - 15:38
हल्ली बाहेरच्या जगात वावरतांनाही ठिकठिकाणी इंग्रजी वापरावेच लागते.
का? आणि हे आपल्याइथेच होतं की इतर इंग्रजेतर भाषिक देशातही होतं?
इंग्रजी आता जागतिक भाषा आहे
हे आपण जितक्या ठामपणे सांगतो, मानतो, आपल्या मुलांची शिक्षणपद्धतीही बदलतो, तितक्या ठामपणे इतर इंग्रजेतर भाषिक देश म्हणतात का?
आणि ती शिकण्यासाठी इंग्रजी माध्यामतील शिक्षणही तसेच गरजेचे आहे,
माध्यम बदलायला हवंच का? त्या भाषेचे शिक्षण घेऊनही पुरेसं असतं असं नाही वाटत का?
त्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नसावे.
त्यात कमीपणा नाही वाटत; कमीपणा मातृभाषेतून शिकण्यात वाटतो. असो. पुन्हा तीच चर्चा मलाही करायची नाही. पण जसं तुम्हाला गिगाबायटी प्रतिसादकांचं कौतुक वाटतं, तशीच मला 'बाहेरच्या जगात (हे जग तुमच्या घराच्या उंबरठ्यापासून सुरू होतं) इंग्रजी बोलावच लागतं' असं म्हणणा-यांची फार मजा वाटते.

In reply to by नीलमोहर

मुलाला इंग्रजीत प्रेझेन्टेशन देता आलं पाहिजे, मग त्याला पु लं देशपांडे कोण, शांता शेळके कोण हे माहित नसेल तरी हरकत नाही हे वाक्य नक्की कोणत्या प्रतिसादात आलंय ते माहित नाहीये पण हा सुर नेहमीच लागतो. ह्यावर एक प्रश्न आहे की मराठी माध्यमात शिकणार्‍यांना खरंच मराठी साहित्या बाबत ज्ञान असते का? मी किमान माझ्या वर्गातली अर्धी मुलं उभी करु शकते ज्यांना मराठी साहित्य, व्याकरण ह्याबद्दल काहिही माहिती नाही. बोलताना सुद्धा "मी आली.. मी गेली" ... साधी गोष्ट आहे हो.. माझा इंग्रजी शाळेत जाणारा ३.५ वर्षाचा मुलगा उत्तम मराठी बोलतो आणि कालच "दिल की तपिश" गुणगुणत होता. (तो "सायलेंट हो जा वरना मै व्हॉयलेंट हो जाऊंगा" सुद्धा ऐकवतो..) कोण शिकवतं हे? घरात आपण कसे बोलतो, काय बोलतो ह्यावर खुप काही अवलंबुन आहे. सगळंच कसं शाळेच्या माध्यमावर अवलंबुन असेल? छे बुवा... परत माझी पण गाडी त्याच लायनीवर आली.. खरंय नीमो.. पुन्हा पुन्हा काय तेच बोलायचं?

In reply to by नीलमोहर

संदीप डांगे 24/11/2015 - 15:52
मोठ्मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आयोजीत मुलाखतीत इंग्रजीतून उत्तरे देतांना ततपप होणारे मराठी माध्यमातील विद्यार्थी नंतर आपल्या पालकांच्याच नावाने ओरडतात इंग्रजी माध्यमात का शिकवले नाही म्हणून.
याबद्दल काही विदा? पुरावा? कारण आत्ता २०१० ते २०१५ ह्या काळात जे विद्यार्थी मुलाखती देत असतील त्यांचे प्राथमिक शिक्षण अंदाजे १९९० ते १९९५ यादरम्यान सुरू झाले असावे, तेव्हा इंग्रजी शाळांचे स्तोम अजिबात नव्हते. तेव्हा कॉन्वेंट तुरळक होत्या. इंग्रजीचेही स्तोम माजले नव्हते. इंग्रजीचे स्तोम माजायला साधारण १९९५ सालानंतर सुरुवात झाली. ९१ च्या नीतीबदलानंतर ग्लोबलायझेशनची लाट आली. वायटूकेमुळे मुलं भराभर परदेशात गेली, परदेशातून आयटीचे बूम भारतात आले त्यांना सर्वप्रांतीय, सर्वभाषिक कामगारांना एकत्र काम करणे सोयीचे जावे म्हणून इंग्रजी संवादकौशल्य उत्तम असलेल्यांना निवडले जाऊ लागले. ह्यासर्व कारणामुळे इंग्रजी आवश्यक असा समज सर्वत्र पसरला. २००० सालानंतर मराठी शाळेत मुलांना टाकणारे झपाट्याने कमी झालेत. इंग्लिश स्पीकींगचे बूमही २००० सालानंतर प्रचंड फोफावले. 'आम्हाला इंग्रजी शाळेत का टाकले नाही' हा प्रश्न विचारू शकणारी पीढी आधीच नोकर्‍यांमधे आहे, भविष्यात जी विचारू शकेल ती इंग्रजी शाळेत आहे. त्यामुळे पालकांच्या नावाने ओरडणारे विद्यार्थी नक्की कोठे आहेत याचे कुतूहल आहे. माझे निरिक्षण असे आहे अशी भीती आताच्या बहुसंख्य (पिरातैंना वगळून) पालकांच्याच मनात आहे म्हणून ह्या भीतीलाच ते इंग्रजी शाळेत टाकण्यासाठीचे कारण, ढाल म्हणून वापरतात. तसंच प्रत्यक्ष अनुभवानुसार माझ्या अकोल्यातल्या (मुंबईच्या तुलनेने मागास) शाळेतले साठ टक्के वर्गबंधू मोठ्मोठ्या कंपन्यांमधे चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांचे सर्वांचे इंग्रजी यथातथाच होते. त्यामुळे, खरंच कोण पालकांना ओरडतंय हा प्रश्न पडलाय.

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:19
भाषेला ताकद द्या पैश्याची आणि कर्तृत्वाची, म्हणजे अमराठी लोक पण शिकू लागतील मराठी. पेठकर काकांच्या हॉटेल मधले नोकर १० वाक्य तरी मराठी शिकतीलच ना. असे आरक्षण देऊन पुढे जाता येत नाही.

जेव्हा एखाद्या भाषेच्या वापराने भौतिक प्रगती (आर्थिक फायदा, सामाजिक पत, एकंदरीत उंचावलेला जीवनाचा स्तर, इ) होते ती भाषा लोक जबरदस्ती न करताही, किंबहुना विनातक्रार कष्ट करूनही, स्विकारतात हे जागतिक व सार्वकालीक सत्य आहे. हे शक्य न झाल्यास, जबरदस्तीने अथवा नुसत्या कळकळीने आजवर कोणतीही भाषा वाढलेली नाही. बाकी भाषिक अस्मिता वगैरे शब्द नुसते (बर्‍याचदा राजकारण करण्यासाठीच) बोलायला कामी येतात... भाषेच्या उत्कर्षाला त्यांचा फारसा उपयोग होत नाही, असाच इतिहास आहे.

पैसा 24/11/2015 - 22:41
गोव्यात रस्त्यावर शाली विकणार्‍या आणि मासे विकणार्‍या बाया पण कामचलाऊ इंग्लिस बोलतात. देसी लोकांकडेच नव्हे तर फारेनर लोकांकडे. एखाद्या भाषेत बोलणे हा कम्युनिकेशनची आवश्यकता आणि सवय याचा भाग आहे. तुम्ही कोणत्या माध्यमात शिकलात आणि काय शिकलात, का शाळेत गेलाच नाहीत यावर खरे तर काहीच अवलंबून नसते. हां, आम्ही दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकलेली पोरे अकरावीला कॉन्व्हेंटशिक्षित इंग्रजी माध्यमाच्या पोरांबरोबर एकत्र आलो, तेव्हा मास्तर लोक त्या कान्व्हेंटवाल्यांच्या ग्रामरवरून त्यांचा सतत उद्धार करायचे हे आठवते आहे. सुरुवातीचे शिक्षण मातृभाषेत घेतले नसेल तर त्या पोरांना कोणतीच भाषा चांगली नीट अशी येत नाही असे मला तेव्हापासून वाटते. विशेषतः दुसर्‍या भाषांच्याबाबत पाहिले तर घरात मराठी बोलत असताना हिंदी किंवा संस्कृत मराठी माध्यमात समजून घेणे सोपे जाईल, तेवढे इंग्लिश माध्यमात समजणार नाही. एवढे बोलून मी खाली बसते. जयहिंद. (अवांतरः सरस्वती सेकंडरीवाल्यांनी मराठीच्या तुकड्या कमी करून इंग्रजी सुरू केल्यात का? तर जरूर ओरड करायला हरकत नाही. पण त्या जास्तीच्या सुरू केल्या असतील तर तो केवळ व्यापारी निर्णय समजून दुर्लक्ष करावे.)

In reply to by पैसा

वेल्लाभट 24/11/2015 - 22:56
मराठी शाळा चालू ठेवून इंग्रजी सुरू होते आहे. पण त्याचे खरे परिणाम तेंव्हा कळतील जेंव्हा सुमारे ६०००० प्रतिवर्ष फी भरलेल्या सीबीएसई वाल्यांना प्रत्येक बाबतीत प्राधान्य दिलं जाईल, आणि मराठी माध्यमातील मुलांना मागे ठेवलं जाईल. ही केवळ माझी भीती आहे. असं होईल असं मी म्हणत नाही; न होवो. पण जर झालं तर मात्र मराठी माध्यमातील पालकांसाठी, मुलांसाठी ते वाईट ठरेल.

pacificready 24/11/2015 - 23:36
ओक काका, तुमचा यूनेस्को बाबतचा मुद्दा आधी मातृभाषेत ज्ञान आत्मसात करावं, तसं करण्यासाठी मातृभाषेत मिळालेलं ज्ञान लवकर आत्मसात होतं असा आहे ना? यामागचं कारण आपल्याला त्या भाषेतल्या संज्ञा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात, त्या संज्ञा समजून घेण्यापूर्वी आधी शब्द समजावून घ्या नंतर त्याला visualise करा मग ते समजेल असं काही मातृभाषेत शब्द उच्चारल्याबरोबर करावं लागत नाही (कारण आपल्या स्मृतिपटलावर तो दिसतो) असं काही आहे ना? बाकी भाषा हे व्यक्त होण्याचं एक माध्यम असल्यानं एका मर्यादेपर्यन्त महत्त्व आहेच नि त्याची मर्यादा ओळखण्याचं महत्वही समजून घेतलं गेलं पाहिजे.

In reply to by pacificready

मोगा 25/11/2015 - 07:16
मूळ्ज्ञान जर इंग्रजीतच शिकावे लागेल. लिव्हर , स्प्लीन हे मूळ इंग्रजी भाशीतच शिकावे लागेल. त्याचे मुद्दाम यकृत , प्लीहा करुन त्याच इंग्रजी पुस्तकाचे मराठी रुपांतर करुन ती मराठी बोजड करुन विकास कस होईल?

रेवती 25/11/2015 - 00:06
शाळेनं मराठी माध्यमच ठेवावं की इंग्रजी माध्यम सुरु करावं हा व्यावसायिक निर्णय आहे म्हणून त्यात पडायचे नाही पण इंग्रजी संभाषणाबाबत एका पालकांनी त्यांच्या मुलीबाबत केलेला प्रयोग हे एक उदाहरण माझ्याच वर्गात होते. ती मराठी शाळेत आमच्याबरोबर शिकायची. आम्हा बर्याच मुलींना जसे इतके टक्के आणि तितके मार्क यांच्यासाठी घरून दबाव असायचा, तसा तिला नव्हता कारण अठवड्यातून एकदा असे लहानपणापासूनच ती इंग्रजी वाचन, संभाषण वर्गाला तज्ञांकडे जात असे. (त्यावेळी एका तासात इंग्रजी, फाडफाड इंग्रजी असे प्रकार उपलब्ध होते पण तिकडे जात नसे.) त्यामुळे यत्ता दहावीपर्यंत मराठी व इंग्रजी अशा दोन्ही विषयात तिने चांगलीच मजल मारली होती. असे असताना मराठी माध्यमात शिकल्याचा फायदा व इंग्रजी असे दोन्ही साधले. इंग्रजी वक्तृत्वस्पर्धा, जी वर्षातून एकदा असायची त्यास तिला आमच्या शाळेतर्फे दरवर्षी पाठवले जायचे. बाकी कोणत्याही, म्हणजे नाचणे, गाणे, मैदानी स्पर्धा, मराठी वक्तॄत्व यामध्ये ती फारशी नसायची व ताणाखाली दबलेलीही नसायची.

असंका 25/11/2015 - 08:57
वा वा वेल्लाभट अगदी सुरेख लेख!! माझ्या मराठी शाळांची अवस्था बघवत नाही आता. एका चुकीच्या भावनेला बळी पडून आपली मातृभाषा आपल्या लोकांकडून दुर्लक्षित होताना बघणं फारच त्रासदायक होतंय.

इडली डोसा 25/11/2015 - 09:52
मुलं कुठल्या माध्यमात शिकतात या पेक्षा पालकांनी मातृभाषा किंवा कोणत्याही इतर भाषेत मुलांनी प्राविण्य मिळवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करायला हवेत. मा़झ्या माहितीतली एक मुलगी फलटण सारख्या निमशहरी ठिकाणी मराठी माध्यमात शिकुनही उत्तम इंग्रजी बोलते कारण तिच्या आई- बाबांनी तिच्या इंग्रजी संभाषणवर मेहनत घेतली होती. तसेच माझी एक घनिश्ठ मैत्रीण कॉन्व्हेंट मध्ये शिकुन सुद्धा असंख्य मराठी पुस्तके वाचते. मराठी गाणी ऐकते ( हृदयनाथांनी संगीतबद्ध केलेली अगदी कवी ग्रेस यांची पण) आणि त्यांचे रसग्रहणही करते. तिचाच भाऊ अगदी स्वतःची सही पण सगळीकडे मराठीतच करतो. यात कुठे ते कॉन्व्हेंटमधे शिकले त्याचा काही अडसर आलेला मला तरी दिसलेला नाही. जर मराठी मध्यमात शिकल्यानेच मराठीचे प्रेम वाढेल असे म्हणणे असेल तर मला तरी वाटते त्यात काही तथ्य वाटत नाही. वर पिराने म्हटल्या प्रमाणे मराठी मध्यमात शिकुनही मराठी वाचन - लेखन संभाषण यात दयनीय अवस्था असलेले खुप लोक दिसतात. माझी मुलगी आता ३ वर्षांची होईल आणि 'ट्विंकल- ट्विंकल लिटिल स्टार' जेवढ्या आवडीने म्हणते तेव्ह्ड्याच आवडीने 'मामाच्या गावाला जाऊ या' पण म्हणते. कोणलाही आपल्या भाषेचा प्रसार करायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडुन काय प्रयत्न करता येतील हेच या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात बघितले पाहिजे. मुविंच्या
शाळेचा उपयोग फक्त समवयस्क मित्र-मैत्रीणीं बरोबर खेळण्यापुरता.
या प्रतिसादाशी १००% सहमत.

In reply to by माहितगार

वेल्लाभट 24/11/2015 - 11:47
विश्वास मराठीप्रेमाने देण्यापेक्षा, पालकांनी द्यायला हवा. एकमेकांनी एकमेकांना द्यायला हवा. पुढे मोठं झाल्यावर स्वतःच स्वतःला द्यायला हवा.

In reply to by वेल्लाभट

माहितगार 24/11/2015 - 14:21
'म्हणजे नेमके काय ?' ते व्यावहारीक दृष्ट्या व्यक्त न करता येण्यात तर गोची होत नाहीए ना ? नुसत्या म्हणण्याने विश्वास निर्माण होताना दिसत नाहीए नाही तर या धागा लेखास प्रयोजन राहीले नसते म्हणजे विश्वास निर्माण करण्यात व्यावहारीक दृष्ट्या कुठेतरी काही तरी कमी पडते आहे अशी रास्त शंका वाटते.

माध्यमावर फारसं काही अवलंबून नसतं हो! ते पोरांवर अवलंबून असतं.... पोरगं जर हुशार असेल तर माध्यम मराठी असो, हिंदी असो, वा इंग्रजी, ते झळकून उठतंच! आणि ते पोरगं जर ढ ढगातलं असेल तर तुम्ही त्याला अगदी जेकेमध्ये घाला, काऽऽही फरक पडत नाही... हां, आता जर पोराला सायन्समध्ये इंटरेस्ट असेल तर त्याला इंग्रजी माध्यमात घालणं माझ्या मते चांगलं. म्हणजे मग त्याची अकरावी, बारावी आणि फर्स्ट इयर जरा सुसह्य होतात!!! पोरांना काय सोपं पडेल याकडे आईबापांनी लक्ष द्यावं. आईबापांचे स्वतःचे दुराभिमान फाट्यावर मारून!! :)

In reply to by पिवळा डांबिस

वेल्लाभट 24/11/2015 - 12:09
तुमची गल्लत झालेली दिसते. नक्की कशाने काऽऽही फरक पडत नाही, काय फाट्यावर मारून काय सोपं पडेल याचा नीट विचार करा इतकंच. आणि तरीही हे एकदा वाचाच. http://www.unesco.org/new/en/education/themes/strengthening-education-systems/languages-in-education/multilingual-education/ http://www.unesco.org/education/education_today/ed_today6.pdf http://unesdoc.unesco.org/images/0012/001297/129728e.pdf http://unesdoc.unesco.org/images/0016/001611/161121e.pdf

In reply to by वेल्लाभट

तुमची गल्लत झालेली दिसते.
असं? काय नेमकी गल्लत झाली ते सांगा बॉ!
नक्की कशाने काऽऽही फरक पडत नाही, काय फाट्यावर मारून काय सोपं पडेल याचा नीट विचार करा इतकंच.
विचार करूनच सांगतोय, आपल्या मुला-मुलींचं भविष्य महत्वाचं की इंग्रजीव्यतिरिक्त माध्यमाचा आग्रह महत्वाचा हे ज्यानं त्यानं ठरवायचं. मात्र व्हर्नाक्युलर माध्यम घेतल्यावर सायन्सला गेलेल्या मुलांचा अकरावी/बारावीमध्ये पिट्ट्या पडतो हे सत्य आहे...
आणि तरीही हे एकदा वाचाच.
युनेस्कोच्या लिंका देऊन तुमच्या धाग्याच्या मुद्द्यांत काही साध्य होत नाही हो! १. मुळात विद्यार्थी हुशार हवा, बहुसंख्य तसे नसतात. २. हूशार विद्यार्थ्याला माध्यम कोणतंही असलं तरी यशस्वी करियर करण्यात फारसा अडथळा येत नाही. ३. सायन्सकडे कल असल्यास इंग्रजी माध्यम असल्यास जास्त सोपं पडतं हे माझे मुद्दे. आता करा प्रतिवाद.

In reply to by पिवळा डांबिस

मी तुमच्याशी उगाच हा वादासाठी वाद म्हणून घालत नाहिये. तर सायन्सकडे जायचं असेल तर इंग्रजी माध्यम जास्त उपयुक्त असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं. (कॉमर्स/ आर्ट्सची काय परिस्थीती आहे ते मला माहिती नाही म्हणून त्याविषयी काही बोलू शकत नाही) बहुतेक मराठी पुरस्कर्त्यांमध्ये मुलांच्या कल्याणापेक्षा एकतर भाषिक अभिनिवेष तरी दिसतो नाहीतर मग 'आम्ही सोसलं, मग आता तुम्हीही सोसा!' ही भावना दिसते. म्हणून हा चर्चाप्रपंच!! :)

In reply to by पिवळा डांबिस

वेल्लाभट 24/11/2015 - 12:51
तर सायन्सकडे जायचं असेल तर इंग्रजी माध्यम जास्त उपयुक्त असतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
काही अंशी यात तथ्य असलं तरी तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मुलगा हुशार असेल तर it does not trouble him much. तो/ती चटकन आत्मसात करतात. टेक्निकल टर्म्स फक्त बदलतात, बाकी इंग्रजी त्याला येत असतंच. आम्ही सोसलं तुम्ही सोसा... असा विचार कुठलाही सुजाण पालक करणार नाही. इंग्रजीत टाकू हा विचार जसा मुलाच्या भल्यासाठी करतात तसाच मराठीत टाकू हाही भल्यासाठीच केलेला विचार आहे. पण भलं नक्की कशात आहे हा प्रश्न आहे.

In reply to by पिवळा डांबिस

गॅरी ट्रुमन 24/11/2015 - 12:56
बहुतेक मराठी पुरस्कर्त्यांमध्ये मुलांच्या कल्याणापेक्षा एकतर भाषिक अभिनिवेष तरी दिसतो नाहीतर मग 'आम्ही सोसलं, मग आता तुम्हीही सोसा!' ही भावना दिसते.
दुसरे कारण असते की नाही हे माहित नाही पण बहुतांश वेळा पहिले कारण नक्कीच असते. मी पण त्याच सरस्वती सेकंडरी स्कूलचा विद्यार्थी आहे आणि माझ्या शाळेने आणि शिक्षकांनी खूप काही दिले हे पण नक्कीच. तरीही नव्या काळाची पावले लक्षात घेऊन शाळेने योग्य निर्णय घेतला असे मला वाटते. तो निर्णय घेतला नसता तर काही वर्षांनी शाळा बंद झाली असती अशी भिती वाटते.तसे झाले असते तर अजून वाईट वाटले असते. मला वाटते की शाळेच्या माध्यमापेक्षा विचार कसा करायचा, प्रश्न कसे विचारायचे इत्यादी गोष्टी, ज्याला शिक्षणपध्दती म्हणता येईल ती अधिक महत्वाची आहे.मी शाळेत असताना ही शिक्षणपध्दती भलतीच उच्च दर्जाची होती हे नक्कीच. ती शिक्षणपध्दती तशीच ठेवली किंबहुना आणखी चांगली केली की झाले. मग शाळेचे माध्यम ही दुय्यम गोष्ट आहे. (माझ्या माहितीतील इतर कोणापेक्षाही जास्त शिक्षणसंस्थांचा विद्यार्थी म्हणून राहिलेला आणि त्या अनेक संस्थांपैकी केवळ दोन संस्थांनी खरोखरची व्हॅल्यू अ‍ॅडिशन केली असे मानणारा आणि त्या दोन संस्थांपैकी सरस्वती सेकंडरी स्कूल ही एक आहे असे मानणारा आणि शाळा अजूनही मिस करणारा) ट्रुमन

In reply to by पिवळा डांबिस

sagarpdy 24/11/2015 - 12:12
पोरगं बालवाडीत असताना कसं समजावं हो त्याला कि सायन्स कशाशी खातात ते ? आवड-बिवड नंतरची गोष्ट ! आणि काही फरक पडत नाही भाषा बदलाने. इंग्रजी माध्यमातून येउन ११ वि थोडी सोपी जाते हे खरं, पण पुढे फार फरक पडत नाही.

In reply to by मोगा

वेल्लाभट 24/11/2015 - 12:20
ठाऊक आहे. पण ताजी घटना आहे, महाराष्ट्रात पहिल्या पाच क्रमवारीत असलेली शाळा इंग्रजी माध्यम सुरू करते (मराठी सोबत, ऐवजी नव्हे. हेही नसे थोडके) ही गोष्ट महत्वाची वाटली. म्हणून त्यावर लिहिलं.

In reply to by वेल्लाभट

महाराष्ट्रात पहिल्या पाच क्रमवारीत असलेली शाळा इंग्रजी माध्यम सुरू करते (मराठी सोबत, ऐवजी नव्हे. हेही नसे थोडके) ही गोष्ट महत्वाची वाटली.
ही गोष्ट महत्वाची तर आहेच! पण का? तुम्ही त्या शाळेच्या संचालकांना विचारून पाहिलंत का? काय म्हणतात ते?

In reply to by पिवळा डांबिस

वेल्लाभट 24/11/2015 - 12:40
तेच तर सांगतोय. बैठकीला गेलो होतो. त्या आधीही जाऊन मुख्याध्यापकांशी चर्चा केली होती. तरीही निर्णय झाला शाळेचा. मग बैठकीचं निमंत्रण दिलं होतं पालकांना, तिथे गेलो. तिथे त्यांनी जे प्रतिवाद केले ते धाग्यात दिलेत ना! 'वृथा अभिमान, उच्चशिक्षणात, स्पर्धात्मक जगात मागे पडणे इत्यादी'

In reply to by वेल्लाभट

उच्चशिक्षणात, स्पर्धात्मक जगात मागे पडणे इत्यादी
कारण प्रत्येक मराठी/भारतीयाला आपला मुलगा/मुलगी इंजिनियरच व्हायला हवा/वी असते ना! :) सुतार, शिक्षक, वार्ताहर वगैरे व्हायला कितीजणांना चालेल? पूर्वी डॉक्टर चालायचं पण आता एमडी होउनही प्रॅक्टिस करण्यातल्या अडचणी दिसल्यापासून ते ही थंडावलंय!!! मला कधीकधी प्रश्न पडतो की वर्षानुवर्ष इतके इंजिनियर्स काढूनही भारतातलं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं केविलवाणं का? :)

राही 24/11/2015 - 12:37
ही एक लाट असते. कदाचित तात्पुरती, कदाचित टिकाऊ. व्यावहारिक फायदा जेव्हा उरणार नाही तेव्हा ती आपोआप विरून जाईल. मागणी तसा पुरवठा हा नियम आजच्या मार्केट-ड्रिवन समाजव्यवहाराला लागू आहे. त्यातून शिक्षणक्षेत्र कसे सुटेल? आणि वैचारिक आक्रमणाऐवजी वैचारिक मंथन, घुसळण हे शब्द जास्त योग्य वाटतात. भाषा 'हाय लेवल' वाटते याचा अर्थ ग्रांथिक भाषेची व्यवहारभाषेपासून फारकत होते आहे. व्यवहारभाषा ग्रांथिक भाषेला ढकलू पाहाते आहे. आज जर सर्वसामान्य व्यवहाराचे, क्रियाप्रक्रियांचे रूप बदलले असेल तर हे बदल अभिव्यक्त करणारी भाषासुद्धा बदलेलच. संस्कृतीच्या प्रत्येक बदलटप्प्यावर भाषा बदलते. कृषिसंस्कृतीतून यांत्रिक आणि आता डिजिटल संस्कृतीत येताना फार मोठी भाषिक उलथापालथ होणारच. भारतीय द्वीपकल्पात शहरीकरण किंवा सिटीज़ (सिटीस्टेट्स- हा थोडासा वेगळ्या अर्थाचा शब्द आहे, तरीही) तीन टप्प्यांत झाले असे साधारणपणे म्हणतात. १)हडाप्पन काळ २) ई.स.पू.६००-क्रिस्तोत्तर ३०० (नंद-मौर्य-नाग-शिशुनाग-शुंग-कुशाण-क्षत्रप-गुप्त-सातवाहन-वाकाटक)- हा प्रदीर्घ काळ होता आणि या दरम्यान कितीतरी संस्कृतीबदल, भाषाबदल झाले.३)मुघल ते वसाहतकाळ आणि नंतर. काळाच्या या प्रदीर्घ पटावर भारतीयांच्या राहाण्यासहाण्यात, बोलण्याचालण्यात, वावरण्यात किती बदल झाले असतील याची कल्पनाही अशक्य आहे. नवे व्यवहार अभिव्यक्त करण्यासाठी प्रचलित भाषा कमी पडत असेल तर तिची जागा नव्या संकल्पना आणि त्यांना साजेसे शब्द असलेली भाषा घेणारच. महाराष्ट्र हा भूभाग राहाणार आहे ना? त्यात वसणारे ते महाराष्ट्रीय असणार आहेत ना? मग हे महाराष्ट्रीय जी भाषा बोलतील ती मराठीच असेल. फक्त ती सध्याच्या मराठीसारखी नसेल. कदाचित इंग्लिशमिश्रित असेल, पण अधिक अर्थवाही, अधिक समृद्ध असेल. आणखी एक छोटासा मुद्दा: लहानपणापासून इंग्रजीतून संभाषणाची सवय लावली तर मुलांची व्यवहारभाषा इंग्रजीछापाची होणार नाही कशावरून? मागणी/क्रेझ्/ट्रेंड या महापुराला अडवण्यात अर्थ नसतो. एकदा लोंढा वाहून गेला, की कालान्तराने उरतो तो निवळशंख शांत इतिहासप्रवाह. आपल्याच गतीने वाहाणारा आणि मधल्या प्रलयाची, नासधुशीची आठवणही न ठेवणारा. किंवा केवळ स्मरणरंजनात्मक खुणा ठेवणारा. बाकी सरस्वती शाळेविषयीचे आपले पोटतिडिकीतून आलेले निवेदन आपल्या जागी रास्त आहे. त्याविषयी मला काही म्हणायचे नाही.

In reply to by राही

वेल्लाभट 24/11/2015 - 13:53
लहानपणापासून इंग्रजीतून संभाषणाची सवय लावली तर मुलांची व्यवहारभाषा इंग्रजीछापाची होणार नाही कशावरून?
ती तशीही होतेच की इंग्रजीतून शिकल्यावर. सवय म्हणजे सतत बोलण्याची नव्हे. माझं उदाहरण देतो, मी आणि माझा मित्र आमच्या पालकांचा सल्ला मनावर घेऊन संध्याकाळी ठराविक वेळी इंग्रजीत बोलत असू. मुद्दाम. त्याने बोलायची सवय लागली, भीती गेली. अशातच इंग्रजी गाणी, पिक्चर इत्यादींची ओळख झाली. आमच्या एका क्लासच्या बाईंनी मुद्दाम आम्हा विद्यार्थ्यांना बोलवून घरी व्हीसीआर वर इंग्रजी पिक्चर दाखवला होता मला आठवतं. बेन हर पिक्चर होता. त्यामुळे, सवय लावणं म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे असे एफर्ट्स घेतले तर फायदा होतो.

गामा पैलवान 24/11/2015 - 13:07
वेल्लाभट, इंग्रजी माध्यम म्हणजे यशाचा हमखास मार्ग असं समीकरण जनतेच्या मनात निर्माण झालं आहे. आपण मराठीप्रेमींना हे मोडीत काढायचंय. इंग्रजीच्या तुलनेने मराठी कुठेही कमी नाही. मराठी माध्यमांतून शिकणाऱ्यांना इंग्रजी बोलण्याचा (हो, फक्त बोलण्याचा) सराव होईल असा काही उपक्रम सुरू करता येईल का? उदाहरणार्थ बोली इंग्रजीचा तास घेणे, इंग्रजी सिनेमा पाहणे, इत्यादि? थोडं अवांतर : तुम्ही सरस्वती मराठी शाळेचे विद्यार्थी आहात हे वाचून आनंद झाला. मी त्या शाळेचा विद्यार्थी नव्हतो, मात्र त्या शाळेशी बऱ्याच सुखद आठवणी निगडीत आहेत. (नाही, त्या शाळेतल्या एकाही पोरींवर लाईन मारलेली नाही.) शैक्षणिक जगाशी संबंधित आठवणी आहेत. या शाळेस इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करावेसे वाटणे हे क्लेशदायी आहे. आ.न., -गा.पै.

'फाड फाड इंग्रजी बोलणं म्हणजे हुशार माणूस' ह्या गैरसमजातून इंग्रजी माध्यमांनी आपल्याकडे मुळ धरले आहे. मातृभाषेच्या माध्यमातून शिकताना एक दोन विषय इंग्रजीत असावेत असे मला वाटते. जसे, विज्ञान, गणित आणि इंग्रजी इ.इ.इ. बाकी विषय मातृभाषेतच शिकावे/शिकवावे. इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुलेही इंग्रजी भाषेत काय तारे तोडतात हेही पाहिले आहे. सगळेच तसे नसतात तरी इंग्रजी माध्यमाचा सर्वांनाच फायदा होतो हा गैरसमज नसावा म्हणून. मातृभाषेत शिकताना इंग्रजी ही विश्वभाषा (कांही अंशी) असल्यामुळे त्यातही प्राविण्य मिळवावेच. पण ते मिळविताना मातृभाषेचा बळी दिला जाऊ नये. आपले मराठी पालकच मातृभाषेबद्दल उदासिन दिसून येतात. गुजराथी, दाक्षिणात्य मातृभाषाभिमानी आढळतात. मातृभाषेबद्दलचे प्रेम पालकांनीच आपापल्या पाल्यांना लावले पाहिजे. त्या करीता आधी त्यांना मातृभाषेबद्दल नितांत प्रेम असणे आवश्यक आहे. मराठी बोलणे, वाचणे, ऐकणे हे घरातूनच घडले पाहिजे. पण चित्र तसे दिसत नाही. एखाद्या पाहुण्याने मराठीतून नांव विचारल्यावर मुले फक्त आपले नांव सांगतात. पण 'आडनांव काय?' विचारल्यावर बुचकळ्यात पडतात. अशा वेळी आपल्या मुलाला विचार करायला वेळ न देता आई लगेच सांगते, 'अरे! सरनेम सांग अंकलना.' असे त्याला सांगून पाहूण्यांसमोर मुलाची आणि आपली 'लाज(?)' सांभाळायचा प्रयत्न आई करते. दोन सख्ख्या मराठी बहिणी एकमेकींशी इंग्रजीतून बोलतात आणि आई म्हणते 'अरे! नाही कळत त्यांना मराठी'. काय बोलणार? मुळात आईवडिलांनाच मातृभाषेची आस नसते आणि मुलांनी इंग्रजीतून केलेल्या संभाषणाचा अभिमान वाटतो. मी मराठीतूनच शिकलो. इंग्रजी एक विषय होता. पण इंग्र॑जी भाषेचा पास होण्याइतपतच अभ्यास केला आणि बोलण्याचा, लिहीण्याचा, वाचण्याचा सराव केला नाही त्याने थोडे नुकसान नक्कीच झाले. पण तो सराव केला तर इंग्रजी माध्यमाची गरज कोणालाच भासू नये. पण आजही, इंग्रजी माध्यंमातून शिकलेल्या माझ्या अनेक मित्रांपेक्षा इंग्रजी संभाषणात, लेखनात मी मागे नाही. कांहीच्या तर चार पाऊले पुढेच आहे. मराठी वक्तृत्व स्पर्धातून भाग घेऊन, मराठी नाटकांंमध्ये कामे करून सतत स्वतःला पुढे ढकलण्याचा गुण अंगी आला तो भाषा बदलली तरी तसाच राहतो आणि त्याचा फायदाही होतो. इंग्रजी माध्यमाचा अनुभव नसल्याकारणाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षणपद्धतीवर आणि व्यक्तिमत्व विकासावर (भाषे व्यतिरिक्त) भाष्य करू शकत नाही. येत्या २०-२२ वर्षात काळ कसा बदलणार आहे ह्याचा अंदाज येत नसल्यामुळे बहुसंख्य पालक मुलांच्या शिक्षणाबाबत, माध्यमाबाबत जोखिम उचलू इच्छित नसतात. कदाचित, मराठी माध्यमातून शिकल्यामुळे (आणि इंग्रजी भाषेचा सराव न केल्याने) त्यांना इंग्रजी संभाषणाबाबत अडचणी येत असाव्यात किंवा तितकासा आत्मविश्वास वाटत नसावा. त्यामुळे आपण मातृभाषेत शिकलो ह्याचे वैषम्य न वाटताही जरा न्यूनगंड नक्कीच वाटत असावा. त्यामुळे अशी 'चूक' ते मुलांच्या बाबतीत करू इच्छित नसावेत.

संदीप डांगे 24/11/2015 - 13:55
ह्या सर्व चर्चा आताच थोड्याच महिन्यांपूर्वी झाल्या आहेत. पण निमित्तकारणे आपण लेख टाकलात, म्हणून ठिक आहे. 'सरस्वती' ही आम्ही ठाण्यात राहिलो असतो तर एकमेव निवड असती. शाळा असली तरी व्यावसायिक संस्था असल्याने बंद पडण्यापेक्षा काळानुसार बदलणे परिहार्य आहे. कुठल्याही संस्थेचा एकदा मोठा डोलारा झाला की फक्त तत्त्व आणि ध्येयांवर अवलंबून राहून टिकून राहणे होत नाही. काही व्यावसायिक तडजोडी स्विकाराव्याच लागतात. सरस्वती आपले वेगळेपण जपूनच इंग्रजी माध्यम सुरू करत असेल तर स्वागतच आहे. मराठी माध्यमांत शिकायला असणार्‍या पाल्यांच्या पालकांना, प्रवाहासोबत वाहत नसल्याने, सामाजिक दबाव-अपमान-कुत्सित बोलणे सहन करावे लागते, प्रत्येक पालकास हे सहन करणे शक्य होत नाही. त्यामुळे सरस्वतीने हा निर्णय घेतला असावा. युनेस्कोच्या 'मातृभाषेत शिक्षण' ह्या मुद्द्याचा 'मराठी अस्मिते'शी गरज नसलेला संबंध लावून काही सद्स्यांनी इथे वेगळे मत मांडले होते. तीच सगळी चर्चा परत न होवो अशी अपेक्षा आहे. प्राथमिक शिक्षणाला पोटापाण्याच्या कारणापर्यंत ताणणे इंग्रजी माध्यमाचा पुरस्कार करणार्‍यांना योग्य वाटते. ह्याच मानसिकतेतुन सहा महिन्याच्या मुलांनाही शाळेत टाकण्याच्या हालचाली सुरु असतात. गर्भसंस्कार हे त्याच्याही पुढचे पाऊल. बाकी, प्रत्येक पालक आपल्या पाल्याबाबत निर्णय घेण्यास स्वतंत्र असला तरी सक्षम असेलच असे नाही. त्यामुळे असोच.

In reply to by संदीप डांगे

वेल्लाभट 24/11/2015 - 14:10
युनेस्कोच्या 'मातृभाषेत शिक्षण' ह्या मुद्द्याचा 'मराठी अस्मिते'शी गरज नसलेला संबंध लावून काही सद्स्यांनी इथे वेगळे मत मांडले होते. तीच सगळी चर्चा परत न होवो अशी अपेक्षा आहे.
अनुमोदन. मुद्दा फक्त मराठीचा नाहीच आहे मुळी; पण महाराष्ट्राबद्दल बोलत आहोत म्हणून मराठी. अस्मिता वगैरे राजकीय शब्द झालेत आता.

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 13:57
'युनेस्को' या एका जागतिक मान्यतेच्या संस्थेने या विषयावर एक पत्रिका प्रकाशित केलेली आहे. या पत्रिकेत असं म्हटलेलं आहे की मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे मुलाच्या एकंदरीत वाढीसाठी, आकलनक्षमतेच्या विकासासाठी चांगलं असतं.
ह्या गोष्टीला खरेच काही शास्त्रीय पुरावा आहे का हो? मला वैयक्तीक तसे काही वाटत नाही. मातृभाषेत शिकताना इंग्रजी ही विश्वभाषा (कांही अंशी) असल्यामुळे त्यातही प्राविण्य मिळवावेच. पण ते मिळविताना मातृभाषेचा बळी दिला जाऊ नये
पेठकर काका - समजा बळी दिला गेला मातृभाषेचा तर काय हरकत आहे हो? मला खरंच काही कळत नाही . आपण मराठीत शिकलो, मुले इंग्लिश मधे शिकली आणि मराठी पण बोलतात. कदाचित त्यांची मुले इंग्लिश मधे शिकतील आणि मराटीत अजिबात बोलणार नाहीत. ठीक आहे ना. बदल तर होतच असतो. हे म्हणजे "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्‍या जुनाट काळातच खिपचत पडणार्‍याची आठवण येते. फक्त भाषे चेच का हो, नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का? मग ते कसे चालते?

In reply to by प्रसाद१९७१

वेल्लाभट 24/11/2015 - 14:14
ह्या गोष्टीला खरेच काही शास्त्रीय पुरावा आहे का हो? मला वैयक्तीक तसे काही वाटत नाही.
ठीक आहे मग. राहिलं! तुम्ही शास्त्रीय पुरावा तपासा; किंवा ज्या संस्थेने हा विचार मांडलाय, (युनेस्को) त्या संस्थेशी संपर्क साधा, विचारा. मी त्या संस्थेची विश्वासार्हता लक्षात घेऊन त्याकडे बघतो. आणि माझी मतं आहेत ती वेगळी; केवळ युनेस्को म्हणते म्हणून लगेच मीही, अशातला भाग नाही.

In reply to by प्रसाद१९७१

गॅरी ट्रुमन 24/11/2015 - 14:17
हे म्हणजे "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्‍या जुनाट काळातच खिपचत पडणार्‍याची आठवण येते.
अशी मनोवृत्ती असलेले लोक प्रचंड डोक्यात जातात राव.
फक्त भाषे चेच का हो, नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का? मग ते कसे चालते?
सहमत आहे

In reply to by प्रसाद१९७१

>>>>समजा बळी दिला गेला मातृभाषेचा तर काय हरकत आहे हो? काहीच हरकत नाही. देऊ या की बळी. त्यात काय मोठं. अजून कांही पिढ्यांनंतर, शेजारची बाई सुंदर आणि श्रीमंत आहे, सध्या तिलाच सगळे भाव देत आहेत तर आपल्या आईला सोडून तिलाच आई म्हणूया नं. असाही विचार पुढे येईल, काय सांगावे. तेव्हाही काही फरक पडणार नाहीच. >>>> "आमच्या वेळी नव्हती असली फॅडं" असे म्हणणार्‍या जुनाट काळातच खिपचत पडणार्‍याची आठवण येते. पण असे म्हणणार्‍यांची मते विचारातच का घ्यावीत? तशी ते जबरदस्ती तर करीत नाहीत नं? हसून सोडून द्यावं, राहू दे की त्यांना त्यांच्याच जुनाट काळात खितपत. मी तर म्हणतो अशा जुन्या खोडांना मिसळपाव ह्या संस्थळावरच बंदी घालावी. आणि त्यांचे सद्स्यत्वच रद्द करुन टाकावे म्हणजे ते आपल्या मतांची पिंक इथे टाकू शकणार नाहीत. पाहा जमलं तर. नव्या पिढीला तुम्हाला आवडत होते ते संगीत तरी आवडते का? होsss! आवडतं की. जुन्या गाण्यांचे प्रोग्रॅम किती तरी हाऊसफुल्ल असतात. कॉलेज कुमारही जुन्या गाण्यांमध्ये रमतात. (मला तेव्हढा मोठा मुलगा आहे. तो आणि त्याचे मित्र ऐकतात राजकपूरची, देवानंदची गाणी) शिवाय, मनाला रुचेल असे नविन कांही जमत नसल्यामुळे, फ्यूजनच्या नांवाखाली, पुन्हा जुन्या जुन्या गाण्यांनाच 'नविन' म्हणून (थोडे इंग्रजी मिसळून) सादर केले जाते. सर्व तरूणाई त्यावर थिरकताना रोज रोज टिव्हीवर दिसतंच असतं.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:04
पेठकर काका - स्पेसिफिकली तुमच्या कडुन हे अपेक्षीत नव्हते. तुमच्या सारख्या चाकोरी सोडुन झेप घेऊन कर्तृत्व दाखवणार्‍या माणसानी असे म्हणणे खरोखर च अपेक्षीत नव्हते.

In reply to by प्रसाद१९७१

'हे' म्हणजे काय? कांही चुकीचे बोललो आहे का? माझ्या मूळ प्रतिसादात मी म्हंटले आहेच मराठी शाळेत वक्तृत्व स्पर्धातून भाग घेऊन, मराठी नाटकांंमध्ये कामे करून सतत स्वतःला पुढे ढकलण्याचा गुण अंगी आला तो भाषा बदलली तरी तसाच राहतो आणि त्याचा फायदाही होतो. चाकोरी बाहेर पडण्याचे मूळ ह्या व्यक्तिमत्व विकासाच्या पायाभरणीत आहे. जे मला मराठी शाळेतूनच मिळाले आहे. शिवाय माझ्या सातवी पास (मराठी माध्यम) आईने सतत मागे धोशा लावून सगळ्या वक्तृत्व स्पर्धांमधून, नाटकांमधून भाग घेण्यास भाग पाडण्याच्या संस्कारांमध्ये आहे. असो तो सर्वस्वी वेगळा विषय आहे. इंग्रजी माध्यमांच्या विरोधात मी नाही. पण मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घातल्यावर त्यांच्या पालकांवर दुहेरी जबाबदारी येते. इंग्रजी भाषेतून मुलांचा अभ्यास घेणे, त्यांची भाषा (इंग्रजी) शुद्ध आणि ओघवती राखणे आणि त्याच बरोबर मराठी भाषेबद्दलही त्यांच्या मनांत प्रेम रुजविणे. मराठी माध्यमाच्या शाळेत घातल्यावर मुलांचा इंग्रजी भाषेचा अभ्यास घेणे आणि इंग्रजी संभाषण कलाही त्यांना आत्मसात करायला लावणे ही जबाबदारीही येते.

In reply to by प्रभाकर पेठकर

राही 24/11/2015 - 15:10
जुने वाईट ठरत नाही तर ते कालबाह्य ठरते. जुन्या गाण्यांचा एखादा कार्यक्रम हाउस फुल ठरतात पण जुन्या काळात व्हायचे तितक्या वारंवारितेने होऊ लागले तर लोक तिकडे फिरकतील का? पूर्वी सकाळच्या शो(मॅटिनी)ला जुने चित्रपट कमी दरात दाखवले जायचे ते गर्दी खेचायचे. पण रेग्युलर स्लॉटमध्ये ते ठेवले असते तर गर्दी झाली असती का? आणि बळी वगैरे जात असतो असे म्हणायचे झाले तर तो भाषेच्या एतत्कालीन रूपाचा जात असतो. भाषेचा नाही.

In reply to by राही

>>>>जुन्या काळात व्हायचे तितक्या वारंवारितेने होऊ लागले तर लोक तिकडे फिरकतील का? आजच्या पिढीला जुने संगित आवडते का? ह्या प्रश्नावर ते माझे उत्तर आहे. त्यामुळे त्यांनाही ते आवडते इतका त्याचा मर्यादित अर्थ आहे. तुमचा प्रश्न वारंवारीतेचा आहे. त्यावर, पूर्वीच्या काळाच्या मानाने, आता करमणूकीचे एव्हढे पर्याय उपलब्ध आहेत की असे कार्यक्रम वारंवार होऊ लागले तर तेव्हढी गर्दी नक्कीच जमणार नाही. पण ही परिस्थिती नव्या संगिताचीही आहे. नवे संगित जरी वरचेवर कार्यक्रमातून सादर केले तरी गर्दी होणार नाही. >>>>पूर्वी सकाळच्या शो(मॅटिनी)ला जुने चित्रपट कमी दरात दाखवले जायचे ते गर्दी खेचायचे. पण रेग्युलर स्लॉटमध्ये ते ठेवले असते तर गर्दी झाली असती का? मॅटीनी शोज हे कॉलेजच्या वेळात॑ कॉलेज कुमारांना आकर्षित करण्यासाठी केले जात. थिएटर रिकामे ठेवण्याऐवजी एक शो ठेवून कॉलेजकुमार-कुमारींचा मोठा वर्ग आकर्षित करायचा ही व्यावसायिक गणितं असतात. रेग्यूलर शोजला आधुनिक चलनी चित्रपट जे कोणी पाहिलेले नसल्याने जास्त गर्दी खेचतात आणि मॅटीनीला जिथे नोकरी/व्यवसाया मुळे कुटुंब वत्सल प्रेक्षक येत नाही पर्यायाने थिएटर रिकामे जाते. अशा वेळी कॉलेज कुमार/कुमारी. जे कॉलेजच्या वेळात, कॉलेजचे तास बुडवून, विविध कारणांसाठी थिएटर जवळ करतात. घरच्यांना वाटते आपला बाबा/बाबी कॉलेजला गेली आहे. सो सेफ. १२ ते ३ ला मिश्र गर्दी असते. कॉलेज कुमारही असतात आणि श्रमिक वर्गही असतो. इथे तिकीट रेट जास्त असतो. मॅटीनीला निव्वळ कॉलेज कुमार असल्याने त्यांच्या पॉकेटमनीमधे बसेल असे रेट असतात आणि म्हणूनच जुने चित्रपट दाखविले जातात जे चित्रपट लायब्ररी/डिस्ट्रिब्यूटर कडून 'स्वस्तात' मिळतात. ही सर्व व्यावसायिक गणितं आहेत.

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 14:00
खरा धोका हिंदी कडुन आहे. हल्ली च्या कॉस्मो युगामुळे पहिली- दुसरीतली मुले एकमेकांशी हिंदीतुन बोलताना बघितली आहेत. हिंदी तर अतिशय भंकस भाषा आहे मराठीच्या तुलनेत सर्वच बाबतीत. त्यापेक्षा इंग्रजी बोललेले बरे. ( किंवा तामिळ )

In reply to by प्रसाद१९७१

बोका-ए-आझम 24/11/2015 - 14:16
एका भाषेचा अभिमान हा असा दुस-या भाषेला भंकस वगैरे म्हणूनच दाखवता येतो हे माहित नव्हतं. कुठलीही भाषा भंकस किंवा हिणकस नसते.

In reply to by प्रसाद१९७१

अद्द्या 24/11/2015 - 14:35
एक काम करा बघू . कबीर , रहिम यांच्या दोह्या पासून हिंदी वाचन सुरु करा . मग पुढे मैथिली शरण गुप्त, सहानी , बच्चन इत्यादी वाचा पाहू . टिप : मी हिंदी पुस्तके जास्ती वाचली नाहीत . एक भाषा म्हणून शाळेत आणि नंतर हिंदी महासभेच्या परीक्षा, एवढ्या साठी लागेल ती पुस्तके आणि त्यात येणाऱ्या कथा / कविता वाचलेत . पण एवढ्या कमी वाचनातून हि हिंदी कुठे हि भंकस वाटली नाही . उलट अतिशय सुंदर भाषा वाटली

In reply to by अद्द्या

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:09
मालक - मी मुद्दाम तसे "भंकस" वगैरे लिहीले आहे. मला इतकेच दाखवायचे होते की एकाला जे आवडेल ते दुसर्‍याला आवडेल असे नाही. कोणाला इंग्लिश मधुन मुलांना शिकवावेसे वाटले तर शिकवू दे की. कोणाला नाही वाटले तर नको. उगाच मातृभाषेचा अभिमान वगैरे कशाला? कोणाला इंग्रजी मधे शिकुन प्रगती होइल असे वाटत असेल तर वाटू दे की. आपण व्हॅल्यु जजमेंट का करायचे? यनावाला तेच तर करतात ना, मग त्यांना तरी का हसायचे. इथे आपण जिथे जन्मलो तो देश सोडुन दुसरी कडे जातो, तर मातृभाषेचे काय विषेश.

In reply to by प्रसाद१९७१

अद्द्या 24/11/2015 - 15:22
एकाला जे आवडेल ते दुसर्याला नाहीच आवडणार. किंवा कोणाला कसं शिकून प्रगती होईल असं वाटतं हे हि आपण नाहीच ठरवू शकत . पण म्हणून इंग्रजीमधूनच प्रगती होईल हा मुद्दा हि बरोबर ठरत नाही न ? किंवा तुम्ही म्हणता तसं, मला जर हे वाटत असेल कि मराठी /कन्नड / उर्दू किंवा जी काही तुमची आवडीची प्रादेशिक/ राज्यभाषा असेल त्यातून शिकून प्रगती होईल तर त्यात हि चूक काय ? त्याचं व्हॅल्यु जजमेंट का करायचे आपण ? बाकी देश सोडून जातात ते पैसे मिळवण्यासाठी . तिथे भाषा मुद्दा नसतोच कधी .

In reply to by अद्द्या

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:29
बाकी देश सोडून जातात ते पैसे मिळवण्यासाठी . तिथे भाषा मुद्दा नसतोच कधी .
मला वाटते लोक इंग्रजी माध्यमात जातात ते सुद्धा पुढे पैसे मिळवणे सोप्पे जावे म्हणुन.
कोणाला कसं शिकून प्रगती होईल असं वाटतं हे हि आपण नाहीच ठरवू शकत .
मी ही तेच म्हणतोय. त्याचा भावनिक मुद्दा बनवायची गरज नाही मातृभाषा वगैरे शब्द वापरुन, हेच सांगतोय

हेच सगळं २-३ दा बोलुन झालंय ना..? नाही म्हणजे एका शाळेने इंग्रजी माध्यम सुरु केले ह्यासाठी परत मुळातुन मराठी की इंग्रजी ह्या मुद्द्यावर चर्चा का करावी? तुम्ही तुमच्या लेखात मांडलेले मुद्देच जवळपास सगळ्या चर्चांंमध्ये आले होते. फायनली ज्याला जे योग्य वाटतं तो ते स्वतःच्या पाल्याबाबत करतो. इथे चर्चा करुन कुणाचंही मत बदलेलं नव्हतं. प्रत्येक जण गिगाबायटी प्रतिसाद देऊन आपलीच बाजु योग्य हेच शेवटपर्यंत बोलत राहिला. परत तेच करण्यात नक्की काय हशील? असो.. इंग्रजीची गरज आहेच आणि शिक्षणाचे माध्यम ह्याचा आपल्या मातृभाषेचा अभिमान, मातृभाषेत बोलण्याची/ वाचण्याची सहजता तसेच व्यावसायिक यश ह्यांच्याशी संबंध नसतो. इंग्रजी माध्यमाची निवड करण्याची अनेक कारणे असु शकतात. आणि अशा माध्यमात शिकणारी मुले मराठी सुद्धा तेवढ्याच उत्कृष्टपणे बोलु शकतात. हे माझे मत अजुनही तसेच आहे. आणि अजुन काय वेगळं बोलल्या जाऊ शकतं ह्याची मला कल्पना नाही.

सूड 24/11/2015 - 14:35
हेच सगळं सारखं लिहून काय उपयोग वेल्लाकाका? थोडा शिक्षकांच्या दृष्टीने विचार केला तर? आपण शाळांतून शिकून बाहेर पडलो, आपल्याला चारी ठाव सगळं आहे. मराठी माध्यम आहे म्हणताना पोरं येत नसली तर शिक्षकांच्या पोटापाण्याचं काय हो? आपण लाख सांगू शाळा चालू ठेवा, पोटाला चिमटा पडला की अभिमान चुलीवर शिजवता येत नाही हो!! त्यापेक्षा आपल्या परीने जे जमेल ते करावं. काय सांगावं इंग्रजी बोलणार्‍यांत जास्तीची मेजॉरिटी झाल्यावर मग परत मराठीप्रेमाचे उमाळे येतील? तोवर आपण आपलं भाषाज्ञान वाढवू आणि नंतर ह्या इंग्रजाळलेल्या पोरांच्या मराठी शिकवण्या घेऊ, काय म्हणता? =))

खटपट्या 24/11/2015 - 14:38
आपण काही ग्रुहीतके मनातुन काढून टाकली पाहीजेत. १) इंग्रजी शाळेत गेला म्हणजे फाडफाड इंग्रजी बोलता येते, हा पहीला गैरसमज. माझे बरेच मित्र आहेत जे इंग्रजी शाळेत शिकूनही इंग्रजीतुन बोलताना अडखळतात. २)मराठी शाळेत शिकला म्हणजे इंग्रजीतून फाडफाड बोलताच येणार नाही, हा दुसरा गैरसमज. बरेच मराठी माध्यमातुन शिकलेले मित्र इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांपेक्षा शुध्द आणि फाडफाड इंग्रजी बोलतात. ३)इंग्रजी बोलता येते म्हणजे हुशार, हा तिसरा गैरसमज. माझा मामेभाउ इंग्रजी माध्यमातून शिकला. घरी इंग्रजीचा अजीबात गंध नसल्यामुळे कींवा अन्य काही कारणामुळे आता कोणत्याच भाषेत स्वतःला व्यक्त करु शकत नाही. बाकी लहानपणापासून सरस्वती शाळेतील मुलांशी स्पर्धा करत असल्यामुळे मला त्या शाळेबद्दल खूप आदर होता. त्यामुळे या शाळेने हा निर्णय घेतला हे कळल्यावर थोडी हळहळ वाटली. पण आता शाळा पुढे चालवण्यासाठी पुरेशी मुलेच येत नसतील तर संचालक तरी काय करणार? असो.

बोका-ए-आझम 24/11/2015 - 14:43
माझे दोन पैसे - मी माहीममध्ये आणि डोंबिवलीत वाढलो. पहिली ते चौथी माहीम आणि मग पाचवी ते दहावी डोंबिवलीत. माझ्या दोन्ही शाळा - लोकमान्य विद्यामंदिर, माहीम आणि टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली या मी शिकत असताना आपापल्या भागातल्या अनुक्रमे चांगल्या आणि अग्रगण्य शाळा म्हणून प्रसिद्ध होत्या. पण दोन्हीही शाळांमधल्या माझ्या मित्रमैत्रिणींपैकी कोणीही स्वतःच्या मुलांना आपल्याच शाळेत घातलेलं नाही. जे तिथून स्थलांतरित झाले त्यांचं सोडा. जे अजूनही तिथेच राहात आहेत - माहीम आणि डोंबिवली इथे - त्यांनी कोणीही आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलेलं नाही आणि जेव्हा मी विचारलं तेव्हा - शाळांचा दर्जा खालावलाय असं उत्तर मिळालं. याचा एक अर्थ हा आहे की लोकांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. ती एक सेवा म्हणून बघण्याकडे कल आहे आणि जर आम्ही पैसे मोजले आहेत तर आम्हाला या-या गोष्टी मिळायलाच पाहिजेत ही अपेक्षा आहे. दुर्दैवाने मराठी शाळा या अपेक्षेला उतरु शकलेल्या नाहीत किंवा मग त्या या अपेक्षांना उतरणार नाहीत अशी काही कारणाने लोकांची धारणा झालेली आहे. माझ्या भागात बालमोहन विद्यामंदिरासारखी अत्यंत प्रसिद्ध आणि गाजलेली शाळा आहे. त्यांनीही इंग्रजी माध्यम सुरु केलं. त्याला आता अनेक वर्षं झाली. बालमोहनचे अनेक विद्यार्थी माझ्या भागात राहतात. त्यातल्या अनेकांनी आपल्या मुलांना बालमोहनमध्येच घातलेलं आहे पण इंग्रजी माध्यमात. आणि का या प्रश्नाला तेच उत्तर. दर्जा खालावलेला आहे.

In reply to by बोका-ए-आझम

शाळेचा उपयोग फक्त समवयस्क मित्र-मैत्रीणीं बरोबर खेळण्यापुरता. एक व्यावहारिक सत्य----> "डोंबोली एम.आय.डी.सी.तला वडेवाला, कुठल्याही प्रकारे वरकमाई नसलेल्या, सामान्य पगारदार माणसापेक्षा (कंपनीतले सी.ई.ओ., प्रेसीडेंट वगैरे) कितीतरी पटीने जास्त पैसे कमावतो." ज्याच्या बरोबर व्यवहार करायचे आहेत, मग ते आय.टी. फिल्ड मधले क्लायंट असो वा नाट्यगृहातले प्रेक्षक, त्यांची भाषा आत्मसात करता आली आणि तुमचे कार्यशैली (ह्या "कार्यशैली" वर एखादी जिलबी पाडावी का?) जर सर्वोत्तम असेल तर, ह्या जगात कुठल्याही माणसाला, स्वतःची भाकरी स्वतः कमवायला त्रास होत नाही.

नीलमोहर 24/11/2015 - 15:14
इंग्रजीची गरज आहेच आणि शिक्षणाचे माध्यम ह्याचा आपल्या मातृभाषेचा अभिमान, मातृभाषेत बोलण्याची/ वाचण्याची सहजता तसेच व्यावसायिक यश ह्यांच्याशी संबंध नसतो. इंग्रजी माध्यमाची निवड करण्याची अनेक कारणे असु शकतात. आणि अशा माध्यमात शिकणारी मुले मराठी सुद्धा तेवढ्याच उत्कृष्टपणे बोलु शकतात. हे माझे मत अजुनही तसेच आहे. आणि अजुन काय वेगळं बोलल्या जाऊ शकतं ह्याची मला कल्पना नाही.
- १००% सहमत. "मुलाला इंग्रजीत प्रेझेन्टेशन देता आलं पाहिजे, मग त्याला पु लं देशपांडे कोण, शांता शेळके कोण हे माहित नसेल तरी हरकत नाही" - घरातून, पालकांकडून व्यवस्थित लक्ष दिले गेले तर मुले या दोन्ही गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवू शकतात. मोठ्मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आयोजीत मुलाखतीत इंग्रजीतून उत्तरे देतांना ततपप होणारे मराठी माध्यमातील विद्यार्थी नंतर आपल्या पालकांच्याच नावाने ओरडतात इंग्रजी माध्यमात का शिकवले नाही म्हणून. १०वी पर्यंतचे शिक्षण मराठीत, नंतर अचानक पुढील उच्च शिक्षण इंग्रजीतून घेणे त्यांना कठिण जाते, सर्वच लोक काही अतिहुशार नसतात. हल्ली बाहेरच्या जगात वावरतांनाही ठिकठिकाणी इंग्रजी वापरावेच लागते. इंग्रजी आता जागतिक भाषा आहे आणि ती शिकण्यासाठी इंग्रजी माध्यामतील शिक्षणही तसेच गरजेचे आहे, त्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नसावे. माध्यम कोणतेही असो.. शिकणं, स्वतःला घडवणं हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असतं. अजून खूप काही लिहीता येईल पण... पुन्हा पुन्हा त्याच त्या चर्चांवर गिगाबायटी प्रतिसाद टाईपण्याचे कष्ट घेणार्‍या लोकांचं खरंच खूप कौतुक वाटतं.

In reply to by नीलमोहर

वेल्लाभट 24/11/2015 - 15:38
हल्ली बाहेरच्या जगात वावरतांनाही ठिकठिकाणी इंग्रजी वापरावेच लागते.
का? आणि हे आपल्याइथेच होतं की इतर इंग्रजेतर भाषिक देशातही होतं?
इंग्रजी आता जागतिक भाषा आहे
हे आपण जितक्या ठामपणे सांगतो, मानतो, आपल्या मुलांची शिक्षणपद्धतीही बदलतो, तितक्या ठामपणे इतर इंग्रजेतर भाषिक देश म्हणतात का?
आणि ती शिकण्यासाठी इंग्रजी माध्यामतील शिक्षणही तसेच गरजेचे आहे,
माध्यम बदलायला हवंच का? त्या भाषेचे शिक्षण घेऊनही पुरेसं असतं असं नाही वाटत का?
त्यात कमीपणा वाटण्यासारखे काही नसावे.
त्यात कमीपणा नाही वाटत; कमीपणा मातृभाषेतून शिकण्यात वाटतो. असो. पुन्हा तीच चर्चा मलाही करायची नाही. पण जसं तुम्हाला गिगाबायटी प्रतिसादकांचं कौतुक वाटतं, तशीच मला 'बाहेरच्या जगात (हे जग तुमच्या घराच्या उंबरठ्यापासून सुरू होतं) इंग्रजी बोलावच लागतं' असं म्हणणा-यांची फार मजा वाटते.

In reply to by नीलमोहर

मुलाला इंग्रजीत प्रेझेन्टेशन देता आलं पाहिजे, मग त्याला पु लं देशपांडे कोण, शांता शेळके कोण हे माहित नसेल तरी हरकत नाही हे वाक्य नक्की कोणत्या प्रतिसादात आलंय ते माहित नाहीये पण हा सुर नेहमीच लागतो. ह्यावर एक प्रश्न आहे की मराठी माध्यमात शिकणार्‍यांना खरंच मराठी साहित्या बाबत ज्ञान असते का? मी किमान माझ्या वर्गातली अर्धी मुलं उभी करु शकते ज्यांना मराठी साहित्य, व्याकरण ह्याबद्दल काहिही माहिती नाही. बोलताना सुद्धा "मी आली.. मी गेली" ... साधी गोष्ट आहे हो.. माझा इंग्रजी शाळेत जाणारा ३.५ वर्षाचा मुलगा उत्तम मराठी बोलतो आणि कालच "दिल की तपिश" गुणगुणत होता. (तो "सायलेंट हो जा वरना मै व्हॉयलेंट हो जाऊंगा" सुद्धा ऐकवतो..) कोण शिकवतं हे? घरात आपण कसे बोलतो, काय बोलतो ह्यावर खुप काही अवलंबुन आहे. सगळंच कसं शाळेच्या माध्यमावर अवलंबुन असेल? छे बुवा... परत माझी पण गाडी त्याच लायनीवर आली.. खरंय नीमो.. पुन्हा पुन्हा काय तेच बोलायचं?

In reply to by नीलमोहर

संदीप डांगे 24/11/2015 - 15:52
मोठ्मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी आयोजीत मुलाखतीत इंग्रजीतून उत्तरे देतांना ततपप होणारे मराठी माध्यमातील विद्यार्थी नंतर आपल्या पालकांच्याच नावाने ओरडतात इंग्रजी माध्यमात का शिकवले नाही म्हणून.
याबद्दल काही विदा? पुरावा? कारण आत्ता २०१० ते २०१५ ह्या काळात जे विद्यार्थी मुलाखती देत असतील त्यांचे प्राथमिक शिक्षण अंदाजे १९९० ते १९९५ यादरम्यान सुरू झाले असावे, तेव्हा इंग्रजी शाळांचे स्तोम अजिबात नव्हते. तेव्हा कॉन्वेंट तुरळक होत्या. इंग्रजीचेही स्तोम माजले नव्हते. इंग्रजीचे स्तोम माजायला साधारण १९९५ सालानंतर सुरुवात झाली. ९१ च्या नीतीबदलानंतर ग्लोबलायझेशनची लाट आली. वायटूकेमुळे मुलं भराभर परदेशात गेली, परदेशातून आयटीचे बूम भारतात आले त्यांना सर्वप्रांतीय, सर्वभाषिक कामगारांना एकत्र काम करणे सोयीचे जावे म्हणून इंग्रजी संवादकौशल्य उत्तम असलेल्यांना निवडले जाऊ लागले. ह्यासर्व कारणामुळे इंग्रजी आवश्यक असा समज सर्वत्र पसरला. २००० सालानंतर मराठी शाळेत मुलांना टाकणारे झपाट्याने कमी झालेत. इंग्लिश स्पीकींगचे बूमही २००० सालानंतर प्रचंड फोफावले. 'आम्हाला इंग्रजी शाळेत का टाकले नाही' हा प्रश्न विचारू शकणारी पीढी आधीच नोकर्‍यांमधे आहे, भविष्यात जी विचारू शकेल ती इंग्रजी शाळेत आहे. त्यामुळे पालकांच्या नावाने ओरडणारे विद्यार्थी नक्की कोठे आहेत याचे कुतूहल आहे. माझे निरिक्षण असे आहे अशी भीती आताच्या बहुसंख्य (पिरातैंना वगळून) पालकांच्याच मनात आहे म्हणून ह्या भीतीलाच ते इंग्रजी शाळेत टाकण्यासाठीचे कारण, ढाल म्हणून वापरतात. तसंच प्रत्यक्ष अनुभवानुसार माझ्या अकोल्यातल्या (मुंबईच्या तुलनेने मागास) शाळेतले साठ टक्के वर्गबंधू मोठ्मोठ्या कंपन्यांमधे चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांचे सर्वांचे इंग्रजी यथातथाच होते. त्यामुळे, खरंच कोण पालकांना ओरडतंय हा प्रश्न पडलाय.

प्रसाद१९७१ 24/11/2015 - 15:19
भाषेला ताकद द्या पैश्याची आणि कर्तृत्वाची, म्हणजे अमराठी लोक पण शिकू लागतील मराठी. पेठकर काकांच्या हॉटेल मधले नोकर १० वाक्य तरी मराठी शिकतीलच ना. असे आरक्षण देऊन पुढे जाता येत नाही.

जेव्हा एखाद्या भाषेच्या वापराने भौतिक प्रगती (आर्थिक फायदा, सामाजिक पत, एकंदरीत उंचावलेला जीवनाचा स्तर, इ) होते ती भाषा लोक जबरदस्ती न करताही, किंबहुना विनातक्रार कष्ट करूनही, स्विकारतात हे जागतिक व सार्वकालीक सत्य आहे. हे शक्य न झाल्यास, जबरदस्तीने अथवा नुसत्या कळकळीने आजवर कोणतीही भाषा वाढलेली नाही. बाकी भाषिक अस्मिता वगैरे शब्द नुसते (बर्‍याचदा राजकारण करण्यासाठीच) बोलायला कामी येतात... भाषेच्या उत्कर्षाला त्यांचा फारसा उपयोग होत नाही, असाच इतिहास आहे.

पैसा 24/11/2015 - 22:41
गोव्यात रस्त्यावर शाली विकणार्‍या आणि मासे विकणार्‍या बाया पण कामचलाऊ इंग्लिस बोलतात. देसी लोकांकडेच नव्हे तर फारेनर लोकांकडे. एखाद्या भाषेत बोलणे हा कम्युनिकेशनची आवश्यकता आणि सवय याचा भाग आहे. तुम्ही कोणत्या माध्यमात शिकलात आणि काय शिकलात, का शाळेत गेलाच नाहीत यावर खरे तर काहीच अवलंबून नसते. हां, आम्ही दहावीपर्यंत मराठी माध्यमात शिकलेली पोरे अकरावीला कॉन्व्हेंटशिक्षित इंग्रजी माध्यमाच्या पोरांबरोबर एकत्र आलो, तेव्हा मास्तर लोक त्या कान्व्हेंटवाल्यांच्या ग्रामरवरून त्यांचा सतत उद्धार करायचे हे आठवते आहे. सुरुवातीचे शिक्षण मातृभाषेत घेतले नसेल तर त्या पोरांना कोणतीच भाषा चांगली नीट अशी येत नाही असे मला तेव्हापासून वाटते. विशेषतः दुसर्‍या भाषांच्याबाबत पाहिले तर घरात मराठी बोलत असताना हिंदी किंवा संस्कृत मराठी माध्यमात समजून घेणे सोपे जाईल, तेवढे इंग्लिश माध्यमात समजणार नाही. एवढे बोलून मी खाली बसते. जयहिंद. (अवांतरः सरस्वती सेकंडरीवाल्यांनी मराठीच्या तुकड्या कमी करून इंग्रजी सुरू केल्यात का? तर जरूर ओरड करायला हरकत नाही. पण त्या जास्तीच्या सुरू केल्या असतील तर तो केवळ व्यापारी निर्णय समजून दुर्लक्ष करावे.)

In reply to by पैसा

वेल्लाभट 24/11/2015 - 22:56
मराठी शाळा चालू ठेवून इंग्रजी सुरू होते आहे. पण त्याचे खरे परिणाम तेंव्हा कळतील जेंव्हा सुमारे ६०००० प्रतिवर्ष फी भरलेल्या सीबीएसई वाल्यांना प्रत्येक बाबतीत प्राधान्य दिलं जाईल, आणि मराठी माध्यमातील मुलांना मागे ठेवलं जाईल. ही केवळ माझी भीती आहे. असं होईल असं मी म्हणत नाही; न होवो. पण जर झालं तर मात्र मराठी माध्यमातील पालकांसाठी, मुलांसाठी ते वाईट ठरेल.

pacificready 24/11/2015 - 23:36
ओक काका, तुमचा यूनेस्को बाबतचा मुद्दा आधी मातृभाषेत ज्ञान आत्मसात करावं, तसं करण्यासाठी मातृभाषेत मिळालेलं ज्ञान लवकर आत्मसात होतं असा आहे ना? यामागचं कारण आपल्याला त्या भाषेतल्या संज्ञा अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतात, त्या संज्ञा समजून घेण्यापूर्वी आधी शब्द समजावून घ्या नंतर त्याला visualise करा मग ते समजेल असं काही मातृभाषेत शब्द उच्चारल्याबरोबर करावं लागत नाही (कारण आपल्या स्मृतिपटलावर तो दिसतो) असं काही आहे ना? बाकी भाषा हे व्यक्त होण्याचं एक माध्यम असल्यानं एका मर्यादेपर्यन्त महत्त्व आहेच नि त्याची मर्यादा ओळखण्याचं महत्वही समजून घेतलं गेलं पाहिजे.

In reply to by pacificready

मोगा 25/11/2015 - 07:16
मूळ्ज्ञान जर इंग्रजीतच शिकावे लागेल. लिव्हर , स्प्लीन हे मूळ इंग्रजी भाशीतच शिकावे लागेल. त्याचे मुद्दाम यकृत , प्लीहा करुन त्याच इंग्रजी पुस्तकाचे मराठी रुपांतर करुन ती मराठी बोजड करुन विकास कस होईल?

रेवती 25/11/2015 - 00:06
शाळेनं मराठी माध्यमच ठेवावं की इंग्रजी माध्यम सुरु करावं हा व्यावसायिक निर्णय आहे म्हणून त्यात पडायचे नाही पण इंग्रजी संभाषणाबाबत एका पालकांनी त्यांच्या मुलीबाबत केलेला प्रयोग हे एक उदाहरण माझ्याच वर्गात होते. ती मराठी शाळेत आमच्याबरोबर शिकायची. आम्हा बर्याच मुलींना जसे इतके टक्के आणि तितके मार्क यांच्यासाठी घरून दबाव असायचा, तसा तिला नव्हता कारण अठवड्यातून एकदा असे लहानपणापासूनच ती इंग्रजी वाचन, संभाषण वर्गाला तज्ञांकडे जात असे. (त्यावेळी एका तासात इंग्रजी, फाडफाड इंग्रजी असे प्रकार उपलब्ध होते पण तिकडे जात नसे.) त्यामुळे यत्ता दहावीपर्यंत मराठी व इंग्रजी अशा दोन्ही विषयात तिने चांगलीच मजल मारली होती. असे असताना मराठी माध्यमात शिकल्याचा फायदा व इंग्रजी असे दोन्ही साधले. इंग्रजी वक्तृत्वस्पर्धा, जी वर्षातून एकदा असायची त्यास तिला आमच्या शाळेतर्फे दरवर्षी पाठवले जायचे. बाकी कोणत्याही, म्हणजे नाचणे, गाणे, मैदानी स्पर्धा, मराठी वक्तॄत्व यामध्ये ती फारशी नसायची व ताणाखाली दबलेलीही नसायची.

असंका 25/11/2015 - 08:57
वा वा वेल्लाभट अगदी सुरेख लेख!! माझ्या मराठी शाळांची अवस्था बघवत नाही आता. एका चुकीच्या भावनेला बळी पडून आपली मातृभाषा आपल्या लोकांकडून दुर्लक्षित होताना बघणं फारच त्रासदायक होतंय.

इडली डोसा 25/11/2015 - 09:52
मुलं कुठल्या माध्यमात शिकतात या पेक्षा पालकांनी मातृभाषा किंवा कोणत्याही इतर भाषेत मुलांनी प्राविण्य मिळवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करायला हवेत. मा़झ्या माहितीतली एक मुलगी फलटण सारख्या निमशहरी ठिकाणी मराठी माध्यमात शिकुनही उत्तम इंग्रजी बोलते कारण तिच्या आई- बाबांनी तिच्या इंग्रजी संभाषणवर मेहनत घेतली होती. तसेच माझी एक घनिश्ठ मैत्रीण कॉन्व्हेंट मध्ये शिकुन सुद्धा असंख्य मराठी पुस्तके वाचते. मराठी गाणी ऐकते ( हृदयनाथांनी संगीतबद्ध केलेली अगदी कवी ग्रेस यांची पण) आणि त्यांचे रसग्रहणही करते. तिचाच भाऊ अगदी स्वतःची सही पण सगळीकडे मराठीतच करतो. यात कुठे ते कॉन्व्हेंटमधे शिकले त्याचा काही अडसर आलेला मला तरी दिसलेला नाही. जर मराठी मध्यमात शिकल्यानेच मराठीचे प्रेम वाढेल असे म्हणणे असेल तर मला तरी वाटते त्यात काही तथ्य वाटत नाही. वर पिराने म्हटल्या प्रमाणे मराठी मध्यमात शिकुनही मराठी वाचन - लेखन संभाषण यात दयनीय अवस्था असलेले खुप लोक दिसतात. माझी मुलगी आता ३ वर्षांची होईल आणि 'ट्विंकल- ट्विंकल लिटिल स्टार' जेवढ्या आवडीने म्हणते तेव्ह्ड्याच आवडीने 'मामाच्या गावाला जाऊ या' पण म्हणते. कोणलाही आपल्या भाषेचा प्रसार करायचा असेल तर त्यासाठी आपल्याकडुन काय प्रयत्न करता येतील हेच या ग्लोबलायझेशनच्या जमान्यात बघितले पाहिजे. मुविंच्या
शाळेचा उपयोग फक्त समवयस्क मित्र-मैत्रीणीं बरोबर खेळण्यापुरता.
या प्रतिसादाशी १००% सहमत.
मराठी शाळाही धरत आहेत इंग्रजीची कास. लोकसत्ता मधे अशा आशयाची बातमी आहे. माझ्याच शाळेची ती बातमी आहे. हे सांगताना खंत वाटते. मी स्वत: सरस्वती सेकंडरी स्कूल चा एक माजी विद्यार्थी असून हे मी नेहमी अभिमानाने सांगतो. माझे संपूर्ण शिक्षण सरस्वती सेकंडरी स्कूल मधून, मराठी माध्यमातून झाले आहे. आणि सरस्वती ही शाळा महाराष्ट्रातील अग्रेसर मराठी शाळांपैकी एक आहे ही बाब नेहमीच सुखावते. परंतु इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा शाळेचा निर्णय दु:खद आहे. आज असंही मराठी लोकांवर, मराठी भाषेवर जे वैचारिक आक्रमण सुरू आहे ते चिंताजनक आहे.

संतापजनक अनुभव

pradnya deshpande ·

जिन्क्स 16/11/2015 - 17:31
आज काल सर्व गर्दीची ठिकाणे आपल्या साठी नाही आहेत ही जाणीव होऊ लागली आहेत. भले ते लोणावळा, महाबळेश्वर, लवासा असो की इ-स्क्वेर, अ‍ॅडलॅब्ज, सिनॅपोलिस. ओरबाडणाऱ्या संस्कृतीचे पाईक सगळीकडे वावरत असतात. त्या मध्ये आपणंच अल्पसंख्याक होऊन जातो. आपण २० वर्षे उशिरा जन्म घेतला आहे ही जाणीव आज काल ठायी ठायी होते.

In reply to by जिन्क्स

प्रसाद१९७१ 16/11/2015 - 17:34
आपण २० वर्षे उशिरा जन्म घेतला आहे ही जाणीव आज काल ठायी ठायी होते. >>>>>>>>>>+११११११ तसेच ५-६ हजार मैला नी जन्माची जागा पण चुकली आपली.

बाहेर तिकीट चेकर उभा असतो तो करतो सरळ अशा लोकांना,एकदा असेच एक टोळके सरळ केले होते,त्यातल्या लिडरला फाडकण ठेऊन दिली होती ,सगळी टीमच थेटरातून गायब झाली त्यांची.

पगला गजोधर 16/11/2015 - 18:19
आता मराठी चित्रपट होता, म्हणजे यु पी बिहार ची कार्टी नसावी, सर्व चेहरे उच्चभू्रघरातील, आणि सुशिक्षीत वाटत होते म्हणताय, तर ती झोपडपट्टी वा खेड्यातली वा गुंठामंत्री छाप पण दिसत नाही. च्यायला आता खापर फोडयाला पांढरपेश्या लोक्कांना कमी कमी ऑप्शन होत चाललेयत आजकाल, कं क्रवे ब्रे ?

In reply to by पगला गजोधर

मृत्युन्जय 17/11/2015 - 10:15
या लेखातुन आणी त्यावरच्या आपल्या वरच्या प्रतिक्रियेतुन हे तर सरळ स्पष्ट होते आहे की सरळमार्गी पांढरपेशी लोक "खापर फोडत नाहित". जे आहे जसे आहे ते सत्यकथन करतात. आता उपद्व्याप करणारे, उपद्रव देणारे, मवाली गुंड जर एखाद्या ठराविक समाजातुन येत असतील तर सरळमार्गी पांढरपेश्यांचा त्याला नाइलाज आहे. याच सरळमार्गी पांढरपेशी लोकांना जेव्हा सुशिक्षित (आता यांना सुशिक्षित कसे म्हणायचे म्हणा) तरुण असे करताना दिसतात तेव्हा ते त्यांनाही नावे ठेवतात. काही ठराविक गटातल्या लोकांना सरळमार्गी पांढरपेशी लोक पसंतच नसतात त्यामुळे जिथे जमेल तिथे त्यांच्याविरुद्ध ते कावकाव च करतात. कं क्रवे ब्रे ?

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 17/11/2015 - 11:58
नॉनमराठी लोक्स मराठी पिच्चर बघायला का येतील? अन असे अनुभव मलाही आलेले आहेत. त्यात मराठी-बिहारी असे काही नसते.

रेवती 16/11/2015 - 18:28
हे अनुभव आजच नव्हे तर पूर्वीपासून यायचे. प्रज्ञाताई, तुम्हाला फट्यावर मारणे शिकायला लागेल. तुमचा अनुभव वाईट आहेच. अशावेळी तेथील व्यवस्थापनाची काही मदत नाही का होऊ शकणार? (हे मला त्यावेळी सुचले नव्हते) भारतातच नव्हे तर भारतीय चित्रपट पहायला गेल्यास परदेशातही असा अनुभव आलाय. तेथे भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी होते. एक चायनीज जोडपेही दंगा करत होते. त्यांना त्या सिनेमातले काय समजत असेल कोणास ठाऊक? दुसर्‍याला शांतपणे नाटक, सिनेमा पाहू न देणे हे परमकर्तव्य असते. ही पैदास नक्की कोठून आलीये कळत नाही. आपल्याला इतका त्रास होतो तर त्या शिनेमातील कलाकारांना जगात वावरणे किती अवघड जात असेल असे वाटले. प्रत्यक्षात येतात तसे जालावरही अनुभव येतात. कित्येकांशी आपण संवाद साधणे टाळतो तरी मुद्दाम होवून उपप्रतिसाद द्यायला येणे वगैरे लोचटपणा चालतच असतो. त्यांना शून्य किंमत देणे एवढे आपण करू शकतो.

In reply to by रेवती

जातवेद 17/11/2015 - 14:32
जपान मधल्या थेट्रात बघितलेले पिच्चर आठवले. बाजूच्याशी साधी कुजबूज केलेली देखील खपत नाही तिकडे. सगळे ध्यानमग्न असल्यासारखे पिच्चर बघतात.

मनीषा 16/11/2015 - 20:23
अतिशय उद्वेगजनक अनुभव आहे हा. असे अनुभव सार्वत्रीक आणि सर्वकालिक आहेत. फक्तं तरूण मुलांना दोष देण्यातही अर्थ नाही. कारण कित्येकदा सभ्य पोषाखातल्या, आणि सुसंस्कृत वाटणार्‍या मध्यमवयीन अथवा वयोवृद्ध व्यक्तींकडून देखिल अशाप्रकारचे संतापजनक वर्तन अनुभवास येते. पण ते सहन करून गप्प रहाणे एव्हढाच उपाय उपलब्ध असतो.

चित्रपटाचा खेळ सुरू असताना उस्फुर्तपणे एखादा विनोद करणे एक वेळ सहन केले जाऊ शकते पण हे म्हणजे फारच. चित्रपटगृहातही बाउंसर्स ठेवायची वेळ न येवो. युती शासनाच्या कार्यकाळादरम्यान माध्यमिक शाळेत मुल्य शिक्षणाचा समावेश अभ्यासात करण्यात आला होता. त्या काळात अन पुढच्या काळात शिकलेली पिढी आताचा युवा वर्ग असणार. त्या मुल्य शिक्षणाचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही हे स्पष्टच आहे. यावरून आचार्य अत्र्यांचा एक किस्सा आठवला. एकदा एका भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी 'सभ्य स्त्री-पुरुषहो' असे म्हणून सुरुवात केली. सभागृहातील मागच्या रांगांमधील युवकांच्या गटाने यावर हुर्यो केलं. त्यावर अत्रे तडक उद्गारले, 'मी तुम्हाला नाही, सभ्य स्त्री पुरुषांना म्हंटलं'. त्यानंतर संपूर्ण भाषणात त्या गटाने खोडी काढली नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

युती शासनाच्या कार्यकाळादरम्यान माध्यमिक शाळेत मुल्य शिक्षणाचा समावेश अभ्यासात करण्यात आला होता. त्या काळात अन पुढच्या काळात शिकलेली पिढी आताचा युवा वर्ग असणार. त्या मुल्य शिक्षणाचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही हे स्पष्टच आहे.
है शाबास ... ह्याला म्हणतात राजकारण .

In reply to by श्रीरंग_जोशी

मोदक 16/11/2015 - 21:50
युती शासनाच्या कार्यकाळादरम्यान माध्यमिक शाळेत मुल्य शिक्षणाचा समावेश अभ्यासात करण्यात आला होता. त्या काळात अन पुढच्या काळात शिकलेली पिढी आताचा युवा वर्ग असणार. त्या मुल्य शिक्षणाचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही हे स्पष्टच आहे. याच लॉजिकने युती सरकारच्या पूर्वी शिक्षण घेतलेली आणि अयोग्य वर्तन करणारी पिढी म्हणजे "हिंदू कुटुंबसंस्थेचा पराभव" समजावा का? ;)

In reply to by श्रीरंग_जोशी

तो प्रसंग असा आहे की जेंव्हा अत्रे म्हणाले, ' सभ्य गृहस्थ हो!' तेंव्हा कोणीतरी ओरडले 'ओssss!' त्यावर अत्रे म्हणाले, ' मी सभ्य गृहस्थांबद्दल बोलतो आहे.' असा माणूस अत्रे ह्यांच्या सांगण्यावरूनही 'पेरलेला' असू शकतो. हे पेरलेल्या माणसाचे काम मी सुद्धा केले आहे. अत्रे ह्यांच्या पश्चात श्री सदानंद जोशी 'मी अत्रे बोलतो आहे' हा कार्यक्रम सादर करायचे. त्यांचा सदर कार्यक्रम मस्कतला झाला तेंव्हा हे 'ओssss' ओरडण्याचे काम माझ्याकडे होते. ते त्यांच्या सांगण्यावरूनच मी केले. सभागृहात हशा पसरला.

In reply to by आरोह

रेवती 16/11/2015 - 22:20
तुम्ही पत्रकार असून हे सगळं सहन केलत?? हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे पण घरी पाहुणे आले असताना, आपण दोन घटका निवांत घालवाव्यात म्हणून आपले चार चव्वल खर्च करून शिनेमा बघायला जातो, त्यावेळी दुसर्‍यांशी भांडणे करण्याचा मूड नसतो. काय होते की अंगचटीला येणार्‍या पुरुषांना त्याचवेळी धडा शिकवा, थेट्रात त्रास देणार्‍यांची लगेच तक्रार करा हे म्हणायला सोपे असते पण महिलांसाठी हे रोजचे अनुभव असतात. कधीतरी त्या मनुष्याला निवांतपणा मिळावा असे वाटत असते. त्रास होतो, वैताग येतो पण दरवेळी धडा शिकवणे, दोन हात करणे ही मानसिक अवस्था असेलच असे नसते. तसे जर असते तर याप्रसंगी तेथे उपस्थित असलेले शंभर एक पुरुष त्या मुलांना दम देण्यास पुढे का आले नाहीत? त्यांनाही त्रास होतच होता ना! पत्रकार असणे हे दुय्यम आहे. आधी माणूस असणे याला प्राथमिकता दिली गेली पाहिजे.

In reply to by रेवती

आरोह 16/11/2015 - 23:02
त्यांचा उद्वेग समजू शकतो (पत्रकार असून.....हि माझी प्रतिक्रिया त्यांना दुखवण्याच्या हेतूने न्हवती) .पण अशा प्रसंगी कोणत्याही स्त्रीने अगदी ठामपणे प्रतिकार करायला हवा असे वाटते.

मारवा 16/11/2015 - 22:26
तुमच एकंदरीत सामाजिक स्थान बघता तुमच्या कडुन अधिक कणखर प्रतिकाराची अपेक्षा होती. तुमच्या अनुभवाने तुम्हाला हे कळायला हवे होते की ते गांधीगीरी ला दाद देण्यालायक नाहीत. किमान माहीत झाल्यानंतर मोबाइल मधुन फोटो वगैरे काढता आला असता. सिनेमा चालु असतांना तुमच्या पत्रकार मित्र मैत्रिणींना संपर्क साधुन किमान कोणा पोलिसाला कळवायला तरी हव होत. बाहेर जाण्याचा बहाणा करुन एसेमेस करुन काहीना काही तर जमल असत यापेक्षा जास्त

In reply to by मारवा

वेल्लाभट 17/11/2015 - 10:41
तुम्ही तक्रार करायला हवी होती असं वाटतं. मान्य आहे, त्या वेळी जे सुचतं ते होतं आपल्याकडून, पण तरीही, जर तक्रार करणं किंवा फोटो काढणं असं काही पाऊल उचललं असतं तर कदाचित पेपरात हा अनुभव देता आला असता. अजूनही वेळ गेलेली नाही, एक अनुभवजन्य लेख तुम्ही पेपरमधे नक्कीच देऊ शकता. पुढे ज्यांना असा अनुभव येईल त्यांना प्रत्युत्तराची प्रेरणा मिळेल.

इडली डोसा 16/11/2015 - 22:28
प्रत्येक मल्टिप्लेक्स मधे २- ४ सिक्युरिटी गार्ड नक्की असतात. तुम्ही त्यांची मदत घ्यायला हवी होती. शिवाय त्या मुलांचे फोटो काढुन सोशल मिडियामधे टाकु असेही सुनावु शकतो. गांधिगिरी सिनेमात ठिक आहे. प्रत्यक्षात असे 'लाथोंके भुत बातोंसे नही मानते'.

आपण आपला संताप इथे शब्दाद्वारे व्यक्त केलात आणि थोडे मोकळेपण अनुभवलेत. आता पुढे?? थोडे वाईट वाटेल; पण स्पष्ट सांगायचे तर एकतर तुम्ही अशा प्रसंगांना ठामपणे विरोध करा अथवा गुमान सहन करा. असे आंतरजालावरती शब्द खर्च करून काही होणार नाही. असे प्रसंग फक्त थेटरातरच नाही, तर प्रवासी बस, हॉटेल्स अशा अनेक ठिकाणी येतच असतात. अशावेळी आपल्या शहरातील प्रमुख पोलीस अधिकार्‍यांचे नंबर जवळ असल्यास त्वरीत संपर्क साधत येतो आणि त्वरेने मदत देखील मिळते. http://www.punepolice.gov.in/ https://mumbaipolice.maharashtra.gov.in/ इथे अधिकार्‍यांच्या नावांसकट त्यांचे नंबर्स दिलेले आहेत. तसेच इमर्जन्सीच्या वेळेसचे वेगळे संपर्क क्रमांक देखील देण्यात आलेले आहेत. काही शहरात पोलीसांनी व्हॉटसएप ग्रुपची सोय देखील उपलब्ध करून दिलेली आहे. थोडेसे धाडस दाखवून तर बघा. तुम्हालाच नाही, तर याचा फायदा पुढे खूप जणांना मिळणार आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मारवा 16/11/2015 - 22:36
परा जी फारच उपयुक्त माहीती पुरवलीत तुम्ही या माहीतीचा मी पण जमेल तसा प्रसार करतो. ही कल्पना खरच व्यावहारीक आहे अनेक अनेक धन्यवाद यासाठी

खरंच संतापजनक अनुभव ! माझे असे निरीक्षण आहे की , कधी कधी मित्रांच्या आग्रहामुळे वा अजून काही कारणांमुळे "थर्ड क्लास" चित्रपट पाहायला गेलो तर अशा कॉमेंटस जास्त बोचत नाहीत . पण नातेवाईक किंवा घरचे काही लोक सोबत असतील किंवा संवेदनशील चित्रपट असेल तर या प्रकाराची तिव्रता जास्त जाणवते. (मला तर "किल्ला" सारखा नितांत सुंदर चित्रपट पाहताना पण असा अनुभव आलेला आहे)

पाषाणभेद 17/11/2015 - 01:34
समजा थेटरमध्ये काहीतरी करून ते टगे शांत बसले असते पण नंतर थेटरच्या बाहेर पडतांना त्यांनी वरील ताईंच्या कुटूंबीयांना काही इजा रस्त्यात किंवा त्यांच्या वाहनाला काही केले असते तर? असे होवू शकले असते. एकूण प्रकार पाहता असले टगे टोळभैरव संख्येने वाढले आहेत.

In reply to by पाषाणभेद

समजा थेटरमध्ये काहीतरी करून ते टगे शांत बसले असते पण नंतर थेटरच्या बाहेर पडतांना त्यांनी वरील ताईंच्या कुटूंबीयांना काही इजा रस्त्यात किंवा त्यांच्या वाहनाला काही केले असते तर?
ही असलीच मनोवृत्ती अशा नालायाक लोकांना अजुन उत्तेजन देणारी ठरते. पाभे सॉरी टू से पण असे घाबरत जगण्यापेक्षा विहीर नाहीतर दोरी जवळ करावी.

सिरुसेरि 17/11/2015 - 10:48
असे उद्वेगजनक अनुभव वाढतच चालले आहेत . शक्यतो , नव्या चित्रपटाला अगदि पहिल्या २,४ दिवसांत तेही रात्री उशीराच्या शोला जाणे टाळावे असे वाटते.

वेल्लाभट 17/11/2015 - 10:56
मला कट्यार बघताना आलेला अनुभव. टगेगिरी वगैरे नाही. घटनेचा संदर्भ वेगळा आहे, पण आवाज उठवला की सोबतीने आवाज देणारे जमतात हे सुचवण्याकरिता एक किस्सा. शो हाउसफुल्ल होता. पिक्चर सुरू होताच २ मिनिटात बंद पडला. पुन्हा ५ मिनिटांनी सुरू झाला, पुन्हा बंद पडला. असं चौथ्यांदा झाल्यावर प्रेक्षागृहाच्या दाराशी घुटमळणारे प्रेक्षक एकवटून मॅनेजरच्या ऑफिस पर्यंत पोचले. आवाज सुरू झाला. मॅनेजर ने रिफंड देतो शो होणार नाही असं म्हटलं. त्यावर एकमताने रिफंड नको आम्ही पिक्चर बघायला आलोय असा सूर लावला गेला. मॅनेजर ने "टेक्निकल प्रॉब्लेम येतोय, हवं तर मी तुम्हाला प्रेम रतन चा शो लावून देतो" असं म्हटलं आणि तिथेच चूक केली. पब्लिक जे पेटलंय, जे पेटलंय... तो रडायचा बाकी होता. सुदैवाने फटकावलं नाही कुणी. पण अखेर ४० एक मिनिटं उशीराने शो व्यवस्थित सुरू झाला आणि निर्विघ्न पार पडला. यातही सुरुवातीला एका दोघांनी आवाज केला, मग सगळे जमले. एका व्यक्तीने डायरेक्ट जय भवानी जय शिवाजी म्हटल्यावर गर्दीचा वाढलेला सूर हा लक्षवेधी आणि निर्णायक होता. तात्पर्यः आवाज जिथे गरज आहे तिथे करायला हवा. अर्थात; हा मात्र एक सल्ला आहे. स्थळ काळ वेळानुसार याची वैधता बदलते.

In reply to by वेल्लाभट

प्रसाद१९७१ 17/11/2015 - 11:04
खरोखर चा तांत्रीक प्रॉब्लेम असेल तर मॅनेजर नी काय करणे अपेक्षीत होते? आणि शो हाऊसफुल होता म्हणजे मॅनेजर ला शो कँसल करुन रीफंड देण्यात काही फायदा नव्हता. हल्ली सिनेमा कुठुन तरी दुरवरुन प्रक्षेपीत होत असतो. त्या प्रकारात कीतीतरी तांत्रीक प्रॉब्लेम होऊ शकतात. अश्या वेळेसे आरडाओरडी आणि गुंडगीरी करुन तुम्ही काय मिळवलेत. ही निव्वळ टगेगिरीच होती. तुम्हाला तसे वाटणार नाही हे मला नक्की माहिती आहे ( कारण तुम्ही ढोल वाजवून सामान्य लोकांना तसेच त्रास देता. ) पण तुम्ही मॅनेजर च्या जागी असता आणि ४० मिनिटानी पण तांत्रीक बिघाड दुरुस्त होऊ शकला नसता तर तुम्ही काय केले असते.

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद, थिएटरात एकच प्रोजेक्टर नसतो. स्टँडबाय सोय असतेच असते. अन्यथा चिडलेले प्रेक्षक थिएटराची मोडतोड, जाळपोळ करू शकतात. तो खर्च आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी स्टँड्बाय प्रोजेक्टरची आवश्यकता असते. ज्या चित्रपटासाठी आपण पैसे खर्च केले आहेत तो पाहायला न मिळणं हा अन्याय आहे आणि अन्याया विरुद्ध आवाज ऊठविणे टगेगिरी नाही होऊ शकत. उलट, 'शो होणार नाही, दुसरा चित्रपट दाखवतो' असे म्हणणे टगेगिरी आहे. शक्यता अशी आहे की त्यांचा स्टँडबाय प्रोजेक्टर आधीच बिघडला असेल आणि तो त्या मॅनेजरने दुरुस्त करून घेतला नसेल आणि आपली चुक झाकायला तो प्रेक्षकांना दुसरे पर्याय स्विकारायला भाग पाडत असेल. 'तांत्रिक बिघाड' ही संज्ञा अनेकदा थातूरमातूर कारण म्हणूनही पुढे केली जाते. कारण तंत्रज्ञानाची ओळख सामान्य माणसाला नसते आणि त्यावर तो प्रश्न, शंका विचारू शकत नाही म्हणूनही ती वापरली जाते. असेच झाले असेल असे मी म्हणत नाही पण अशाही शक्यता असतात एव्हढेच सांगू इच्छितो.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रसाद१९७१ 17/11/2015 - 12:48
एक तर तो मॅनेजर दुसरा सिनेमा दाखवायला तयार होता म्हणजे प्रोजेक्टर बिघडला नक्की नव्हता. पेठकर काका, तुम्हाला तर नक्कीच माहिती आहे. अगदी प्रगत देशात सुद्धा असे बिघाड किंवा त्रास होतात. बस, रेल्वे लेट होतात. मधेच बंद पण पडतात. पण झुंडीने जाऊन मॅनेजर किंवा रेल्चे च्या स्टेशन मास्टर ला मारहाण करणे / दमबाजी करणे असले प्रकार होत नाहीत. माझ्या मते सॉफ्ट टारगेट मिळाले की हात धुवून घ्या ही वृत्ती आहे. रीफंड आणि झालेल्या त्रासाची भरपाई मिळावी ही अपेक्षा बरोबर आहे. पण क्वचित प्रसंगी असे होऊ शकते हे समजुन घेण्या इतका विवेक पण हवाच. जी लोक झूंडीने गेली होती त्यातली कीती लोक त्यांच्या कामात एकदम परफेक्ट होती?

In reply to by प्रसाद१९७१

वेल्लाभट 17/11/2015 - 14:19
आपल्याला विशेष माहिती नसेल गोष्टींची तर ती किमान करून घ्यावी वाद घालण्यापूर्वी. माहितीखातर सांगतो, पिक्चर सॅटेलाईट मार्फत दाखवले जातात आता. स्ट्रीमिंग. तांत्रिक अडचण सॅटेलाइट रिसेप्शन मधे होती प्रोजेक्टर मधे नाही. नाहीतर मुळात चित्रच दिसलं नसतं. आणखी म्हणजे दुसरा सिनेमा दाखवायला तयार होता याहीपेक्षा त्याने एक तर झाला प्रॉब्लेम निस्तरायचं न बोलता प्रेम रतन चं नाव घेतलं तिथे लोकांना राग आला. तांत्रिक अडचण असताना मारामारी/दमबाजी करणारी लोकं कट्यार सारख्या पिक्चर ला नसतात. निरर्थक वाद घालणारी तर त्याहून नाही. राहिला भाग विवेकाचा, किंवा कामात परफेक्ट वगरे असण्याचा, तर तो माझ्यामते आपापला आपण सांभाळावा. याहून काय सांगणे?

In reply to by वेल्लाभट

प्रसाद१९७१ 17/11/2015 - 14:27
तांत्रिक अडचण सॅटेलाइट रिसेप्शन मधे होती प्रोजेक्टर मधे नाही.
इतके जर तुम्हाला कळते आहे तर त्यात मॅनेजर फार काय करू शकत होता? नेटवर्क कंपनी कडे तक्रार करुन फॉलोअप करण्या पलिकडे तो काय करु शकत होता? त्याच्या नशिबानी ४० मिनिटाने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, नाहीतर त्यानी मारच खाल्ला असता जय भवानी वाल्या कडुन. एक सांगा, तुम्ही मॅनेजर च्या जागी असता तर काय केले असते?

In reply to by प्रसाद१९७१

वेल्लाभट 17/11/2015 - 14:42
हेच अपेक्षित होतं त्याच्याकडून. की बाबा प्रॉब्लेम आहे खरोखर मी बघतो तुम्ही जरा थांबा. लोकं समजणारी होती. आधी म्हटल्याप्रमाणे हिंदी पिक्चर दाखवतो हे म्हणणं, आणि शो होणार नाही तुम्ही हवं तर रिफंड घ्या आणि जा असलं काहीतरी त्याला नडलं (असतं). याच ग्रूपमधल्या एकाने त्याला नीट बाजूला घेऊन समजवलं की तू ट्राय कर, आणि इतर जय भवानी पब्लिकलाही बाजूला नेलं. सो इट वॉज नॉट लाइक व्हाट यू आर इमॅजिनिंग.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेल्लाभट 17/11/2015 - 14:28
काही जणांना आपण एखाद्या प्रसंगाशी, गोष्टीशी तसूभरही संबंधित नसताना, आपल्याला त्याबद्दल काहीही माहिती नसताना गोष्टी समजून न घेता उगाच वाद घालायची सवय असते. ऑलमोस्ट लाईक ती टवाळखोर मुलं जी पिक्चरशी देणंघेणं नसल्याने उगाच फक्या मारायला थेटरला येऊन बसतात.

नितीनचंद्र 17/11/2015 - 11:14
आम्ही पण गोंधळ घालायचो. आज हे वाचल्यावर खेद होत आहे. पण ते सिनेमे कुणी सिरियसली पहायला येत नसावे. क्लासीकल किंवा ज्याला आर्ट सिनेमा म्हणल जायच त्याली तरुणाई फारशी जात नव्हती. कोरा कागज सा ये मन मेरा... लिखलिया नाम उसपे तेरा म्हणल की आजही चवदा, पंधरा सोळा ऐकु येत. नवरंग सिनेमात मोठा गणपती पाहिला की गणपती बाप्पा मोरया ऐकु येत असे. शम्मी च्या सिनेमाला तर आणखी दंगा असायचा.

प्रेक्षागृहात कोणी दंगा मस्ती करीत असेल तर डोअरकिपर, मॅनेजर ह्यांच्याकडे थेट तक्रार करावी. त्या टोळक्याने थिएटरबाहेर त्रास दिला तर पोलीसात तक्रार करावी. मॅनेजरजवळ आपले पत्रकार कार्ड नक्कीच प्रभावी ठरले असते.

प्रसाद१९७१ 17/11/2015 - 12:39
त्या टोळक्याने थिएटरबाहेर त्रास दिला तर पोलीसात तक्रार करावी.
काका, हे सर्व भारतात घडल्याचे सांगितले आहे रेवती ताईंनी. इथे असले काही करणे फारच जोखमी चे आहे. हॉस्पिटल ची वारी नक्की होईल. कोणी कीती जोखिम घ्यावी हे ज्याचे त्याने ठरवावे. वर ज्या ज्या मॅनेजर / पोलिसांकडे जावे वगैरे लिहीले आहे त्यापैकी कीती लोकांनी स्वता असे काही केले आहे? ( पोलिसांकडे जाणे वगैरे ), कारण भारतात अश्या घटनांना सर्वांनाच अधुन मधुन सामोरे जावे लागते. बंदी असताना १० नंतर प्रचंड मोठ्या आवाजात स्पीकर लावलेले असताना, रात्री ११ नंतर लग्नाच्या कार्यालया बाहेर हजाराच्या माळा लावल्या असताना पोलिसांना फोने केले आहेत? आणी केले असतील तर अनुभव काय आहे?

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद, इथे असले काही करणे फारच जोखमी चे आहे. हॉस्पिटल ची वारी नक्की होईल. फारच जोखमीचे वगैरे अजिबात नसते. पुण्यात सररास पोलीस स्टेशनला फोन जातात (आणि पोलीस कृतीही करतात) मग तो गुंडांचा त्रास असो की घरासमोर चुकीचे पार्किंग केलेले असो. वर ज्या ज्या मॅनेजर / पोलिसांकडे जावे वगैरे लिहीले आहे त्यापैकी कीती लोकांनी स्वता असे काही केले आहे? ( पोलिसांकडे जाणे वगैरे ) मी गेलो आहे. माझ्या गाडीसमोर जबरदस्तीने दुचाकी घालणार्‍याला तशी संधी मी दिली नाही म्हणून नंतर मला ओव्हरटेक करून मधले बोट उंचावून दाखवणार्‍याला पुढच्याच सिग्नलला माझी गाडी आडवी घालून गाडीतूनच त्याची गचांडी धरली. त्याने सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्याचा शर्ट फाटला. तिथे पोलीस आले आणि मी त्याला घेऊन पोलीसस्टेशनला घेऊन गेलो. पोलीसांपर्यंत न जाता पुण्याच्या रहदारीत अनेकदा मारामारीचे प्रसंग आले. पण माझ्या आकारमानामुळे आणि भयंकर संतापाच्या अभिनयामुळे बहुतेक प्रकरण क्षमा याचना होऊन तिथेच मिटली आहेत. माझ्या एका मित्राने ठाकूर काँप्लेक्स मधल्या एका गुंडाच्या चुकीच्या पद्धतीने पार्कींग केलेल्या गाडीच्या मागे आपली गाडी टेकवून अर्धातास त्याचा खोळंबा करून सॉरी म्हणायला लावले होते. शिवाय त्याच्याकडून सोसायटीला यायच्या ६ लाखाची वसूलीही करून घेतली. आधीचे सेक्रेटरी घाबरत होते त्याला विचारायला सुद्धा. पण माझ्या मित्राने स्मरण पत्र आणि कायदेशिर कारवाईची धमकी दिल्यावर मांडवली करायला आला आणि मांडवली करून ८० टक्के पैसे भरून टाकले. दुसर्‍या एका मित्राच्या घरा समोर खाजगी बसवाले गाड्या उभ्या करायचे, गाड्या दुरुस्ती करायचे. रस्त्यावर ग्रीझ आणि ऑईलचे पॅचेस आले होते. ह्यांना पार्कींग मिळायचे नाही. पोलीसात तक्रार करूनही कांही कारवाई झाली नाही. तेंव्हा पठ्ठ्याने थेट पंतप्रधान कार्यालयात तक्रार केली आणि सुत्र फिरुन बोरिवली पोलीस स्टेशनला धावपळ झाली. आठवड्याभरात सगळ्या खाजगी वाहनांची तिथून हकालपट्टी झाली. बंदी असताना १० नंतर प्रचंड मोठ्या आवाजात स्पीकर लावलेले असताना, रात्री ११ नंतर लग्नाच्य कार्यालया बाहेर हजाराच्या माळा लावल्या असताना पोलिसांना फोने केले आहेत? आणी केले असतील तर अनुभव काय आहे? क्वचित प्रसंगी कृती होत नाही पण त्यावरही उपाय असतात. तक्रारीची एक प्रत कमिश्नर ऑफिसला पाठविली की पोलीस दल हलतं. मला मान्य आहे ह्यात त्रास, धोके असतातच पण प्रत्येक घटनेला घाबरून तुम्ही सहन करायला लागलात की गुंड शिरजोर होतातच. बायकांना त्रास जास्त होतो हेही माहित आहे. पण सोबतच्या पुरुषांनी धैर्य दाखविले पाहिजे. आणि एकट्यादुकट्यापेक्षा समुहाने तक्रार केली तर तक्रारीचे वजन वाढते.

In reply to by शलभ

शलभ 17/11/2015 - 17:36
मला मान्य आहे ह्यात त्रास, धोके असतातच पण प्रत्येक घटनेला घाबरून तुम्ही सहन करायला लागलात की गुंड शिरजोर होतातच.
ह्याला +१ आधी कॉपी नीट झालं नाही.

In reply to by प्रसाद१९७१

पद्माक्षी 17/11/2015 - 20:44
मी स्वतः रात्रपाळीच्या पोलिसांना २-३ दा अशा केसेसमध्ये फोन केला आहे. पोलिस येतात आणि स्पीकर बंद करायला लावतात. पोलिस फोनवर फक्त एरिया आणि पत्ता विचारतात. तुमचे नाव पण विचारत नाहीत.

In reply to by पद्माक्षी

प्रसाद१९७१ 20/11/2015 - 12:42
हा प्रतिसाद वाचुन माझी खात्रीच पटली आहे की "समांतर जग" नक्कीच अस्तीत्वात असतात. मी रहातो तो भारत आणि पद्माक्षींचा भारत हे दोन वेगवेगळ्या समांतर जगात एकाच वेळेस अस्तीतवात असावेत.

In reply to by प्रसाद१९७१

आणि दुर्दैवाने अनुभव निराशाजनक आहे. पोलिस ह्या तक्रारी फार गंभीरपणे घेत नाहीत. पहिल्यांदा त्यांचा सल्ला असतो की जाउद्या तुम्हीही मजा करा. आज सणाचा दिवस आहे/तरूण पोरं आहेत मजा करणारच वगैरे. फारच मागे लागलो तर सांगतात माणूस पाठवतो पण कोणी येत नाही. परत फोन केला की सांगतात रस्त्यात आहे/निघालाय जरा दम धरा. ह्या सगळ्यानंतर तुमचा उत्साह संपलेला असतो किंवा त्रासतरी...

pradnya deshpande 17/11/2015 - 12:59
त्यांना धडा मिळाला आपण माझ्या संतापजनक अनुभवावर सर्वांनी मत व्यक्त केले त्याबद्दल धन्यवाद. अनेक्षीत अशाच प्रतिक्रीया होत्या. सर्वात अपेक्षीत प्रतिक्रीया आरोह यांची होती. पत्रकार असून हे सहन कसं केलत हा त्यांचा प्रश्न योग्यच आहे. परंतू प्रत्येकवेळी पत्रकारितेचे शस्त्र उगारुन चालत नाही. टोळक्यांची अर्थात समुहाची मानसिकता चटकन लक्षात येत नाही. अशावेळी आपल्याजवळ असलेल्या शस्त्राचा वापर जपूनच करावा लागतो. मी तसेच केले. आम्ही ज्या चित्रपटगृहात गेलो होतो त्याचे मालक औरंगाबादचे भाजपाचे आमदार अतुल सावे आहेत. चित्रपट वितरणातील बडे प्रस्थ असलेल्या माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे ते पूत्र. पत्रकारिततेच्या निमित्ताने त्यांची ओळख होती. त्यापेक्षाही चित्रपटगृहाच्या मॅनेजरशी जास्त ओळख आहे. कारण पूर्वी दर शुक्रवारी नव्याने प्रदर्शित होणारा चित्रपट पत्रकारांना मोफत फस्ट डे फस्ट शो दाखवण्यात येत असे. चित्रपटाच्या प्रसिध्दीचा उद्देश त्यामागे होता. पुâकट चित्रपट बघून पत्रकार दुसNया दिवशी चांगले परिक्षण लिहतील अशी वितरकांचा भाबडी आशा असे. आता हा प्रकार बंद झाला आहे. असो विषय मॅनेजरच्या ओळखीचा होता. टवाळखोरांचा दंगा सुरु होता त्याचवेळी मॅनेजरला एसएमएस केला होता. त्यात सीट नंबरही लिहले होते. मध्यंतरात चित्रपटगृहात पॉपकॉर्न आणि कोल्डड्रिंक घेउ्न येणाNया मुलांना मॅनेजरने संबंधित सीट नंबर देऊन टवाळखोरांना हेरुन ठेवले होते. चित्रपट संपताच या मुलांना पार्विंâगमध्ये गाठून दम देण्यात आल्याचे मॅनेजरने आवर्जून फोन करुन सांगितले. त्यांनी माफी मागितल्याने पोलिसात देण्यात आले नाही. चित्रपट सुरु असताना गोंधळ होऊनये यासाठी ही कारवाई चित्रपट संपल्यानंतर केली त्याबद्दल मॅनेजरने दिलगिरी व्यक्त केली. नंतर घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगितला नाही कारण मला आधी सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटले. तिथल्या तिथे त्या टोळक्याला दम देता आला असता परंतू आपल्यासोबत नातेवाईक , लहान मुले आहेत याचे भान ठेवणे गरजेचे होते. चित्रपट रात्री एकच्या सुमारास सुटणार होता. चित्रपटगृहापासून घरी पायी जाणार होतो. यावेळी त्या टोळक्याने त्रास देण्याची शक्यता होती. सुरक्षा हा मुद्दा अशा प्रसंगात सर्वोच्चस्थानी असतो. त्यामुळे सहाजिकच बचावात्मक पवित्रा आधी घेतला जातो.

In reply to by pradnya deshpande

मांत्रिक 17/11/2015 - 13:14
मस्त अनुभव शेयर केलात. यापूर्वी किल्ला चित्रपटाबाबतही अशीच चर्चा झाली होती. तुम्हाला त्रास भोगावा लागला. परंतु आता अशा स्वरूपाच्या पब्लिक फोरमवरील लिखाणामुळे याबाबत जागरुकता वाढून चित्रपटगृहाचे मालक देखील पुरेशा उपाययोजना आधीच योजतील अशी आशा आहे. नव्हे तुम्ही हा लेख तुमच्या संपर्कातील सर्व थियेटर मॅनेजरना दाखवा. इथली गरमागरम चर्चा व लोकांचा संताप त्यांना पाहू देत. नक्कीच फरक पडेल.

In reply to by pradnya deshpande

नंतर घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगितला नाही कारण मला आधी सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटले. ही चक्क फसवणूक आहे. आम्ही आमचा मौल्यवान वेळ वाया घालून तुमच्या प्रसंगाशी एकरुप होत सात्विक संतापाने कांहीतरी प्रतिक्रिया द्याव्यात आणि तुम्ही नंतर असले खुलासे करावेत. हेच तुमच्या मुळ लेखात टाकले असते तर कांही बिघडलं असतं का?

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रसाद१९७१ 17/11/2015 - 17:09
फसवणुक केली लेखिकेनी ह्याच्याशी पूर्ण सहमत. माझा वेळ अजिबात मौल्यवान नसल्यामुळे तो काही वाया वगैरे गेला नाही ( तो तसाही वायाच जात होता ). लेखिकेशी मॅनेजरशी ओळख होती म्हणुन त्याने जी काही कारवाई केली ती केली का तो सर्वांच्या बाबतीत ती करतो? तसेही इतके आधी कळवून सिनेमा संपे पर्यंत वाट बघण्याला काय अर्थ आहे. लोकांना त्रास होयचा तो झालाच.

In reply to by असंका

असंका 17/11/2015 - 17:16
मॉडेल उत्तर येतात. त्यातलं वाचल्यासारखं वाटत होतं...अनेक विद्यार्थ्यांनी अपेक्षित उत्तरे दिली. पण विषयाची सखोल जाण दिसून आली नाही.

In reply to by असंका

आदूबाळ 17/11/2015 - 19:52
लोल. ती मॉडेल उत्तरं वाचून खच्चीकरण नक्की होतं. "विषयाची सखोल जाण दिसून आली नाही", "मूलभूत संकल्पना समजलेल्या दिसत नाहीत", "या पातळीला असे प्रश्न सोडवता येणं ही किमान अपेक्षा आहे" वगैरे वाचून आपली खरोखर काय लायकी आहे असा प्रश्न पडायला लागतो. खरोखर संतापजनक अनुभव!

याॅर्कर 17/11/2015 - 14:43
आम्ही तिघे मित्र सिनेमा बघत असताना मागच्या बाजूस बसलेल्या काॅलेजच्या सात-आठ मुली फारच गोंगाट घालत होत्या.त्यांनी आक्षेपार्ह विधाने केली नाहीत,तरीही त्यांच्या गोंगाटामुळे चित्रपटाची मजा घेता आली नाही.

In reply to by याॅर्कर

ह्यॅ , शक्यच नाही . लहानपणी आम्ही माहेरची साडी चित्रपट पहायला गेलो होतो तेव्हा मुली तर अगदी मुसमुसुन रडत होत्या , अजिब्बात एकीनेही गोंधळ घातला नाही =))))

In reply to by दिपक.कुवेत

नाखु 17/11/2015 - 17:13
तो नावावरून फसला असावा ती इंग्लीश आव्रुत्ती असावी किंवा इथे सांगण्य्साठी (तरी) सिनेमाचे नाव बदलले असावे. रास्त शंकायन नाखु

सिरुसेरि 17/11/2015 - 14:45
आजकाल राक्षसी यंत्रांवर विणलेले तामसी कपडे घातल्यावर लोकांची मानसिकता तामसी बनत चालली आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु 17/11/2015 - 14:58
आपले अमुल्य ज्ञानामृत द्यावे.

म्हणजे थेटरासाठी हा गणवेष अनि वार्य करू ( त्रिमिती सिनेमाचक्षु सारखा) हा का ना का

कपड्या-कपड्या नुसार न बदलणारा (आतला) नाखु

In reply to by सिरुसेरि

याॅर्कर 17/11/2015 - 16:53
राक्षसी यंत्रांवर विणलेले तामसी कपडे
आमचे पोटपाणी चालवणार्या यंत्रांना "राक्षसी" म्हणून संबोधल्याबद्दल निषेध. . . . ---(राक्षसीयंत्रप्रेमी टेक्स्टाईल इंजिनिअर)

आम्ही फ्यँड्री चित्रपट पाहिला थेटरात गेलो होतो तेव्हा काही टवाळ लोकांचे हेच चालु होते काही ना काही कमेन्ट्स करणे , पण जसा जसा चित्रपट उलगडत गेला तसा तसा त्यांचा आवाज थंडावत गेला ... अन शेवटी फेकुन मारलेल्या दगडा नंतर तर सारे सुन्न होवुन थेटराबाहेर पडले. अवांतर : एरव्ही स्वप्नील जोशीच्या चित्रपटावर टिका टिपण्णी करणे ( अर्थातच मर्यादा न सोडता) ह्यात काही जास्त वाईट नाही असे आपले स्पष्ट मत आहे . हां आता नाना पाटेकरच्या प्रकाश आमटे किंव्वा येवु घातलेल्या नटसम्राट किंवा आपल्या सुबोधचा बालगंधर्व वगैरे क्लासिक चित्रपट चालु असताना कोणी असली काही टिकाटिपण्णी करेल तर त्याला तिथल्या तिथे पुणेरी माज दाखवावा :)

विवेकपटाईत 17/11/2015 - 18:34
साक्षर आणि सुशिक्षित यात फरक असतो. लिहिता वाचता न येणारा व्यक्ती हि सुशिक्षित असू शकते. साक्षर व्यक्ती हि अशिक्षित असू शकते हे संस्कारांवर अवलंबून आहे.

आदिजोशी 17/11/2015 - 19:39
हाच एक मोठा संतापजनक अनुभव आहे. हे असले धेडगुजरी सोशल एक्सपिरीमेंट कोणत्या अधिकारात केलं तुम्ही? लोकांनी तुमच्या अनुभव खरा समजून मनापासून प्रतिक्रीया दिल्या आणि नंतर हे 'नंतर घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगितला नाही कारण मला आधी सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटले' वाचायला लागलं. का वेळ वाया घालवलात लोकांचा? आणि लोकांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटण्यासारखी अशी काय ऐतिहासिक घटना होती ही? की चारचौघात कसं वागावं ह्या उपदेशाचे डोस पाजायचे होते? मूर्खच बनवलेत लोकांना.

In reply to by आदिजोशी

माय फ्रेंड आदि इज संतापींग सो मच... जौ दे रे आदु. लोकं मिपावर प्रयोगाला येतात आणि काही काळात स्वतःचा गीनीपीग होतात हे तुला काय ठौक नाय काय? ;)

रेवती 17/11/2015 - 19:54
हात्तिच्या! आम्हाला तावातावाने प्रतिसाद द्यायला लावून ते प्रकरण निकालात निघाल्याचं नंतर सांगताय होय! तुमच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? नै, मला फार महत्वाची कामे त्यावेळी नव्हती, पण तुम्ही असं का करावं? असो, जे काही केलत ते आवडलं नाही. पराकडून नवी माहिती मात्र समजली.

नंतर घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगितला नाही कारण मला आधी सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटले.
ओक्के! पुढच्या वेळी असा फालतुपणा करू नका. अशा स्वभावामुळेच मग थेटरमध्ये घडले तसे प्रसंग वारंवार अनुभवाला येतात. बाकी, तुमच्या (मोठ मोठ्या) ओळखीने मला कोणी पार्किंगमध्ये गाठून दमात घेऊन नये म्हणून भितीने येवढीच प्रतिक्रीया दिली आहे.

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 16:28
अनुभव वाचुन अतिशय वाइट वाटले. मल्टीप्लेक्समधे अनावश्यक गोंधळ करणार्‍यांना तिकीटाचे पैसे परत करुन बाहेरचा रस्ता दाखवतात हा अनुभव घेतलेला आहे (मी आतच होतो). बाकी रात्री टोळके पाठलाग करेल, सोबत पोरं आहेत इतकी परिस्थीती वाइट असेल तर अशा रात्री अशा परिसरात चित्रपट बघायला गेलात कशाला ? तसंही तुमचं शांत बसणं तुमच्या मुलांना भविष्यात असेच निर्लज्ज अथवा त्याउलट भित्रट बनवायला कारणीभुत ठरु शकते हे लक्षात आले नाही काय ? बाकी तो नंतरचा तुमचा गौप्यस्फोट अजिबात मास्टर-स्ट्रोक वगैरे समजु नका. तुम्ही पत्रकार आहात. एका सामान्य माणसाप्रमाणे झालेली फटफजीती तुम्ही स्वतःच्य लेखणीने नक्किच चितारणार नाही याची खात्री असल्याने तुम्ही नंतर काय कारवाइ केली हे प्रकाश झोतात येणार हे गृहीत धरलेच होते. फार कमी लोकांनी तुम्ही पत्रकार असुनही हे कसे सहन केले विचारले नाही ? मिपा आहे हे अस्चं आहे :) असो. सामान्यांना असे अनुभव खरेच त्रासदायक असतात.

पडद्यावर बाई दिसली की लोक चेकाळतात. दंगा घालणारी मुले मराठी की अमराठी यावर का जागा घालवण्यात आली? त्याने काय फरक पडतो? असा उपद्रव होऊ नये हे पाहणे ही थिएटरमालकाची जबाबदारी.ती पार न पडल्यास तक्रार करणे, तिची दखल न घेतली गेल्यास ग्राहक न्यायालयात दाद मागणे हे उपायही योजता येतील. आपण त्याचवेळी या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला तरी इतर लोक षंढासारखे बसून असतात. सर्वांनी मिळून आवाज उठवून थोडावेळ शो बंद पाडायला लावून या मुठभर लोकांना बाहेर काढायला भागे पाडणे ही तशी अवघड गोष्ट नाही. पण या षंढांच्या बहुमतामुळे तसे होताना दिसत नाही.

आनंदी गोपाळ 20/11/2015 - 23:26
एखाद्या पत्रकाराच्या संपर्कात येणे, हा किती संतापजनक अनुभव असू शकतो, याचा तुम्ही अनुभव घेतला असेल, तर त्या लोकांच्या जवळपास फिरकणेही नको, हा धडा नक्कीच घेतला असेल. पुन्हा एकदा इथे तो धडा मिळालेला आहे.

मनिमौ 22/11/2015 - 17:48
बंदी असताना १० नंतर प्रचंड मोठ्या आवाजात स्पीकर लावलेले असताना, रात्री ११ नंतर लग्नाच्य कार्यालया बाहेर हजाराच्या माळा लावल्या असताना पोलिसांना फोने केले आहेत? आणी केले असतील तर अनुभव काय आहे? मी दोम्बिवली ला होते तेव्हा रात्री १० नन्तर लग्नाची वरात जात होती. स्पीकर वर मोठ्याने वाजणारी गाणी आणी फटाके. १०० नम्बर वर फोन केल्यावर १० मिनिटात पोलिस आले व तो गोन्धल बन्द पाडला. नन्तर आम्हाला आवाज खरच बन्द झाला आहे ना ही खात्री करण्या परत फोन पण आला होता. राम नगर पोली दोम्बीवली

जिन्क्स 16/11/2015 - 17:31
आज काल सर्व गर्दीची ठिकाणे आपल्या साठी नाही आहेत ही जाणीव होऊ लागली आहेत. भले ते लोणावळा, महाबळेश्वर, लवासा असो की इ-स्क्वेर, अ‍ॅडलॅब्ज, सिनॅपोलिस. ओरबाडणाऱ्या संस्कृतीचे पाईक सगळीकडे वावरत असतात. त्या मध्ये आपणंच अल्पसंख्याक होऊन जातो. आपण २० वर्षे उशिरा जन्म घेतला आहे ही जाणीव आज काल ठायी ठायी होते.

In reply to by जिन्क्स

प्रसाद१९७१ 16/11/2015 - 17:34
आपण २० वर्षे उशिरा जन्म घेतला आहे ही जाणीव आज काल ठायी ठायी होते. >>>>>>>>>>+११११११ तसेच ५-६ हजार मैला नी जन्माची जागा पण चुकली आपली.

बाहेर तिकीट चेकर उभा असतो तो करतो सरळ अशा लोकांना,एकदा असेच एक टोळके सरळ केले होते,त्यातल्या लिडरला फाडकण ठेऊन दिली होती ,सगळी टीमच थेटरातून गायब झाली त्यांची.

पगला गजोधर 16/11/2015 - 18:19
आता मराठी चित्रपट होता, म्हणजे यु पी बिहार ची कार्टी नसावी, सर्व चेहरे उच्चभू्रघरातील, आणि सुशिक्षीत वाटत होते म्हणताय, तर ती झोपडपट्टी वा खेड्यातली वा गुंठामंत्री छाप पण दिसत नाही. च्यायला आता खापर फोडयाला पांढरपेश्या लोक्कांना कमी कमी ऑप्शन होत चाललेयत आजकाल, कं क्रवे ब्रे ?

In reply to by पगला गजोधर

मृत्युन्जय 17/11/2015 - 10:15
या लेखातुन आणी त्यावरच्या आपल्या वरच्या प्रतिक्रियेतुन हे तर सरळ स्पष्ट होते आहे की सरळमार्गी पांढरपेशी लोक "खापर फोडत नाहित". जे आहे जसे आहे ते सत्यकथन करतात. आता उपद्व्याप करणारे, उपद्रव देणारे, मवाली गुंड जर एखाद्या ठराविक समाजातुन येत असतील तर सरळमार्गी पांढरपेश्यांचा त्याला नाइलाज आहे. याच सरळमार्गी पांढरपेशी लोकांना जेव्हा सुशिक्षित (आता यांना सुशिक्षित कसे म्हणायचे म्हणा) तरुण असे करताना दिसतात तेव्हा ते त्यांनाही नावे ठेवतात. काही ठराविक गटातल्या लोकांना सरळमार्गी पांढरपेशी लोक पसंतच नसतात त्यामुळे जिथे जमेल तिथे त्यांच्याविरुद्ध ते कावकाव च करतात. कं क्रवे ब्रे ?

In reply to by वेल्लाभट

बॅटमॅन 17/11/2015 - 11:58
नॉनमराठी लोक्स मराठी पिच्चर बघायला का येतील? अन असे अनुभव मलाही आलेले आहेत. त्यात मराठी-बिहारी असे काही नसते.

रेवती 16/11/2015 - 18:28
हे अनुभव आजच नव्हे तर पूर्वीपासून यायचे. प्रज्ञाताई, तुम्हाला फट्यावर मारणे शिकायला लागेल. तुमचा अनुभव वाईट आहेच. अशावेळी तेथील व्यवस्थापनाची काही मदत नाही का होऊ शकणार? (हे मला त्यावेळी सुचले नव्हते) भारतातच नव्हे तर भारतीय चित्रपट पहायला गेल्यास परदेशातही असा अनुभव आलाय. तेथे भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी होते. एक चायनीज जोडपेही दंगा करत होते. त्यांना त्या सिनेमातले काय समजत असेल कोणास ठाऊक? दुसर्‍याला शांतपणे नाटक, सिनेमा पाहू न देणे हे परमकर्तव्य असते. ही पैदास नक्की कोठून आलीये कळत नाही. आपल्याला इतका त्रास होतो तर त्या शिनेमातील कलाकारांना जगात वावरणे किती अवघड जात असेल असे वाटले. प्रत्यक्षात येतात तसे जालावरही अनुभव येतात. कित्येकांशी आपण संवाद साधणे टाळतो तरी मुद्दाम होवून उपप्रतिसाद द्यायला येणे वगैरे लोचटपणा चालतच असतो. त्यांना शून्य किंमत देणे एवढे आपण करू शकतो.

In reply to by रेवती

जातवेद 17/11/2015 - 14:32
जपान मधल्या थेट्रात बघितलेले पिच्चर आठवले. बाजूच्याशी साधी कुजबूज केलेली देखील खपत नाही तिकडे. सगळे ध्यानमग्न असल्यासारखे पिच्चर बघतात.

मनीषा 16/11/2015 - 20:23
अतिशय उद्वेगजनक अनुभव आहे हा. असे अनुभव सार्वत्रीक आणि सर्वकालिक आहेत. फक्तं तरूण मुलांना दोष देण्यातही अर्थ नाही. कारण कित्येकदा सभ्य पोषाखातल्या, आणि सुसंस्कृत वाटणार्‍या मध्यमवयीन अथवा वयोवृद्ध व्यक्तींकडून देखिल अशाप्रकारचे संतापजनक वर्तन अनुभवास येते. पण ते सहन करून गप्प रहाणे एव्हढाच उपाय उपलब्ध असतो.

चित्रपटाचा खेळ सुरू असताना उस्फुर्तपणे एखादा विनोद करणे एक वेळ सहन केले जाऊ शकते पण हे म्हणजे फारच. चित्रपटगृहातही बाउंसर्स ठेवायची वेळ न येवो. युती शासनाच्या कार्यकाळादरम्यान माध्यमिक शाळेत मुल्य शिक्षणाचा समावेश अभ्यासात करण्यात आला होता. त्या काळात अन पुढच्या काळात शिकलेली पिढी आताचा युवा वर्ग असणार. त्या मुल्य शिक्षणाचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही हे स्पष्टच आहे. यावरून आचार्य अत्र्यांचा एक किस्सा आठवला. एकदा एका भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी 'सभ्य स्त्री-पुरुषहो' असे म्हणून सुरुवात केली. सभागृहातील मागच्या रांगांमधील युवकांच्या गटाने यावर हुर्यो केलं. त्यावर अत्रे तडक उद्गारले, 'मी तुम्हाला नाही, सभ्य स्त्री पुरुषांना म्हंटलं'. त्यानंतर संपूर्ण भाषणात त्या गटाने खोडी काढली नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

युती शासनाच्या कार्यकाळादरम्यान माध्यमिक शाळेत मुल्य शिक्षणाचा समावेश अभ्यासात करण्यात आला होता. त्या काळात अन पुढच्या काळात शिकलेली पिढी आताचा युवा वर्ग असणार. त्या मुल्य शिक्षणाचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही हे स्पष्टच आहे.
है शाबास ... ह्याला म्हणतात राजकारण .

In reply to by श्रीरंग_जोशी

मोदक 16/11/2015 - 21:50
युती शासनाच्या कार्यकाळादरम्यान माध्यमिक शाळेत मुल्य शिक्षणाचा समावेश अभ्यासात करण्यात आला होता. त्या काळात अन पुढच्या काळात शिकलेली पिढी आताचा युवा वर्ग असणार. त्या मुल्य शिक्षणाचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही हे स्पष्टच आहे. याच लॉजिकने युती सरकारच्या पूर्वी शिक्षण घेतलेली आणि अयोग्य वर्तन करणारी पिढी म्हणजे "हिंदू कुटुंबसंस्थेचा पराभव" समजावा का? ;)

In reply to by श्रीरंग_जोशी

तो प्रसंग असा आहे की जेंव्हा अत्रे म्हणाले, ' सभ्य गृहस्थ हो!' तेंव्हा कोणीतरी ओरडले 'ओssss!' त्यावर अत्रे म्हणाले, ' मी सभ्य गृहस्थांबद्दल बोलतो आहे.' असा माणूस अत्रे ह्यांच्या सांगण्यावरूनही 'पेरलेला' असू शकतो. हे पेरलेल्या माणसाचे काम मी सुद्धा केले आहे. अत्रे ह्यांच्या पश्चात श्री सदानंद जोशी 'मी अत्रे बोलतो आहे' हा कार्यक्रम सादर करायचे. त्यांचा सदर कार्यक्रम मस्कतला झाला तेंव्हा हे 'ओssss' ओरडण्याचे काम माझ्याकडे होते. ते त्यांच्या सांगण्यावरूनच मी केले. सभागृहात हशा पसरला.

In reply to by आरोह

रेवती 16/11/2015 - 22:20
तुम्ही पत्रकार असून हे सगळं सहन केलत?? हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे पण घरी पाहुणे आले असताना, आपण दोन घटका निवांत घालवाव्यात म्हणून आपले चार चव्वल खर्च करून शिनेमा बघायला जातो, त्यावेळी दुसर्‍यांशी भांडणे करण्याचा मूड नसतो. काय होते की अंगचटीला येणार्‍या पुरुषांना त्याचवेळी धडा शिकवा, थेट्रात त्रास देणार्‍यांची लगेच तक्रार करा हे म्हणायला सोपे असते पण महिलांसाठी हे रोजचे अनुभव असतात. कधीतरी त्या मनुष्याला निवांतपणा मिळावा असे वाटत असते. त्रास होतो, वैताग येतो पण दरवेळी धडा शिकवणे, दोन हात करणे ही मानसिक अवस्था असेलच असे नसते. तसे जर असते तर याप्रसंगी तेथे उपस्थित असलेले शंभर एक पुरुष त्या मुलांना दम देण्यास पुढे का आले नाहीत? त्यांनाही त्रास होतच होता ना! पत्रकार असणे हे दुय्यम आहे. आधी माणूस असणे याला प्राथमिकता दिली गेली पाहिजे.

In reply to by रेवती

आरोह 16/11/2015 - 23:02
त्यांचा उद्वेग समजू शकतो (पत्रकार असून.....हि माझी प्रतिक्रिया त्यांना दुखवण्याच्या हेतूने न्हवती) .पण अशा प्रसंगी कोणत्याही स्त्रीने अगदी ठामपणे प्रतिकार करायला हवा असे वाटते.

मारवा 16/11/2015 - 22:26
तुमच एकंदरीत सामाजिक स्थान बघता तुमच्या कडुन अधिक कणखर प्रतिकाराची अपेक्षा होती. तुमच्या अनुभवाने तुम्हाला हे कळायला हवे होते की ते गांधीगीरी ला दाद देण्यालायक नाहीत. किमान माहीत झाल्यानंतर मोबाइल मधुन फोटो वगैरे काढता आला असता. सिनेमा चालु असतांना तुमच्या पत्रकार मित्र मैत्रिणींना संपर्क साधुन किमान कोणा पोलिसाला कळवायला तरी हव होत. बाहेर जाण्याचा बहाणा करुन एसेमेस करुन काहीना काही तर जमल असत यापेक्षा जास्त

In reply to by मारवा

वेल्लाभट 17/11/2015 - 10:41
तुम्ही तक्रार करायला हवी होती असं वाटतं. मान्य आहे, त्या वेळी जे सुचतं ते होतं आपल्याकडून, पण तरीही, जर तक्रार करणं किंवा फोटो काढणं असं काही पाऊल उचललं असतं तर कदाचित पेपरात हा अनुभव देता आला असता. अजूनही वेळ गेलेली नाही, एक अनुभवजन्य लेख तुम्ही पेपरमधे नक्कीच देऊ शकता. पुढे ज्यांना असा अनुभव येईल त्यांना प्रत्युत्तराची प्रेरणा मिळेल.

इडली डोसा 16/11/2015 - 22:28
प्रत्येक मल्टिप्लेक्स मधे २- ४ सिक्युरिटी गार्ड नक्की असतात. तुम्ही त्यांची मदत घ्यायला हवी होती. शिवाय त्या मुलांचे फोटो काढुन सोशल मिडियामधे टाकु असेही सुनावु शकतो. गांधिगिरी सिनेमात ठिक आहे. प्रत्यक्षात असे 'लाथोंके भुत बातोंसे नही मानते'.

आपण आपला संताप इथे शब्दाद्वारे व्यक्त केलात आणि थोडे मोकळेपण अनुभवलेत. आता पुढे?? थोडे वाईट वाटेल; पण स्पष्ट सांगायचे तर एकतर तुम्ही अशा प्रसंगांना ठामपणे विरोध करा अथवा गुमान सहन करा. असे आंतरजालावरती शब्द खर्च करून काही होणार नाही. असे प्रसंग फक्त थेटरातरच नाही, तर प्रवासी बस, हॉटेल्स अशा अनेक ठिकाणी येतच असतात. अशावेळी आपल्या शहरातील प्रमुख पोलीस अधिकार्‍यांचे नंबर जवळ असल्यास त्वरीत संपर्क साधत येतो आणि त्वरेने मदत देखील मिळते. http://www.punepolice.gov.in/ https://mumbaipolice.maharashtra.gov.in/ इथे अधिकार्‍यांच्या नावांसकट त्यांचे नंबर्स दिलेले आहेत. तसेच इमर्जन्सीच्या वेळेसचे वेगळे संपर्क क्रमांक देखील देण्यात आलेले आहेत. काही शहरात पोलीसांनी व्हॉटसएप ग्रुपची सोय देखील उपलब्ध करून दिलेली आहे. थोडेसे धाडस दाखवून तर बघा. तुम्हालाच नाही, तर याचा फायदा पुढे खूप जणांना मिळणार आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मारवा 16/11/2015 - 22:36
परा जी फारच उपयुक्त माहीती पुरवलीत तुम्ही या माहीतीचा मी पण जमेल तसा प्रसार करतो. ही कल्पना खरच व्यावहारीक आहे अनेक अनेक धन्यवाद यासाठी

खरंच संतापजनक अनुभव ! माझे असे निरीक्षण आहे की , कधी कधी मित्रांच्या आग्रहामुळे वा अजून काही कारणांमुळे "थर्ड क्लास" चित्रपट पाहायला गेलो तर अशा कॉमेंटस जास्त बोचत नाहीत . पण नातेवाईक किंवा घरचे काही लोक सोबत असतील किंवा संवेदनशील चित्रपट असेल तर या प्रकाराची तिव्रता जास्त जाणवते. (मला तर "किल्ला" सारखा नितांत सुंदर चित्रपट पाहताना पण असा अनुभव आलेला आहे)

पाषाणभेद 17/11/2015 - 01:34
समजा थेटरमध्ये काहीतरी करून ते टगे शांत बसले असते पण नंतर थेटरच्या बाहेर पडतांना त्यांनी वरील ताईंच्या कुटूंबीयांना काही इजा रस्त्यात किंवा त्यांच्या वाहनाला काही केले असते तर? असे होवू शकले असते. एकूण प्रकार पाहता असले टगे टोळभैरव संख्येने वाढले आहेत.

In reply to by पाषाणभेद

समजा थेटरमध्ये काहीतरी करून ते टगे शांत बसले असते पण नंतर थेटरच्या बाहेर पडतांना त्यांनी वरील ताईंच्या कुटूंबीयांना काही इजा रस्त्यात किंवा त्यांच्या वाहनाला काही केले असते तर?
ही असलीच मनोवृत्ती अशा नालायाक लोकांना अजुन उत्तेजन देणारी ठरते. पाभे सॉरी टू से पण असे घाबरत जगण्यापेक्षा विहीर नाहीतर दोरी जवळ करावी.

सिरुसेरि 17/11/2015 - 10:48
असे उद्वेगजनक अनुभव वाढतच चालले आहेत . शक्यतो , नव्या चित्रपटाला अगदि पहिल्या २,४ दिवसांत तेही रात्री उशीराच्या शोला जाणे टाळावे असे वाटते.

वेल्लाभट 17/11/2015 - 10:56
मला कट्यार बघताना आलेला अनुभव. टगेगिरी वगैरे नाही. घटनेचा संदर्भ वेगळा आहे, पण आवाज उठवला की सोबतीने आवाज देणारे जमतात हे सुचवण्याकरिता एक किस्सा. शो हाउसफुल्ल होता. पिक्चर सुरू होताच २ मिनिटात बंद पडला. पुन्हा ५ मिनिटांनी सुरू झाला, पुन्हा बंद पडला. असं चौथ्यांदा झाल्यावर प्रेक्षागृहाच्या दाराशी घुटमळणारे प्रेक्षक एकवटून मॅनेजरच्या ऑफिस पर्यंत पोचले. आवाज सुरू झाला. मॅनेजर ने रिफंड देतो शो होणार नाही असं म्हटलं. त्यावर एकमताने रिफंड नको आम्ही पिक्चर बघायला आलोय असा सूर लावला गेला. मॅनेजर ने "टेक्निकल प्रॉब्लेम येतोय, हवं तर मी तुम्हाला प्रेम रतन चा शो लावून देतो" असं म्हटलं आणि तिथेच चूक केली. पब्लिक जे पेटलंय, जे पेटलंय... तो रडायचा बाकी होता. सुदैवाने फटकावलं नाही कुणी. पण अखेर ४० एक मिनिटं उशीराने शो व्यवस्थित सुरू झाला आणि निर्विघ्न पार पडला. यातही सुरुवातीला एका दोघांनी आवाज केला, मग सगळे जमले. एका व्यक्तीने डायरेक्ट जय भवानी जय शिवाजी म्हटल्यावर गर्दीचा वाढलेला सूर हा लक्षवेधी आणि निर्णायक होता. तात्पर्यः आवाज जिथे गरज आहे तिथे करायला हवा. अर्थात; हा मात्र एक सल्ला आहे. स्थळ काळ वेळानुसार याची वैधता बदलते.

In reply to by वेल्लाभट

प्रसाद१९७१ 17/11/2015 - 11:04
खरोखर चा तांत्रीक प्रॉब्लेम असेल तर मॅनेजर नी काय करणे अपेक्षीत होते? आणि शो हाऊसफुल होता म्हणजे मॅनेजर ला शो कँसल करुन रीफंड देण्यात काही फायदा नव्हता. हल्ली सिनेमा कुठुन तरी दुरवरुन प्रक्षेपीत होत असतो. त्या प्रकारात कीतीतरी तांत्रीक प्रॉब्लेम होऊ शकतात. अश्या वेळेसे आरडाओरडी आणि गुंडगीरी करुन तुम्ही काय मिळवलेत. ही निव्वळ टगेगिरीच होती. तुम्हाला तसे वाटणार नाही हे मला नक्की माहिती आहे ( कारण तुम्ही ढोल वाजवून सामान्य लोकांना तसेच त्रास देता. ) पण तुम्ही मॅनेजर च्या जागी असता आणि ४० मिनिटानी पण तांत्रीक बिघाड दुरुस्त होऊ शकला नसता तर तुम्ही काय केले असते.

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद, थिएटरात एकच प्रोजेक्टर नसतो. स्टँडबाय सोय असतेच असते. अन्यथा चिडलेले प्रेक्षक थिएटराची मोडतोड, जाळपोळ करू शकतात. तो खर्च आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी स्टँड्बाय प्रोजेक्टरची आवश्यकता असते. ज्या चित्रपटासाठी आपण पैसे खर्च केले आहेत तो पाहायला न मिळणं हा अन्याय आहे आणि अन्याया विरुद्ध आवाज ऊठविणे टगेगिरी नाही होऊ शकत. उलट, 'शो होणार नाही, दुसरा चित्रपट दाखवतो' असे म्हणणे टगेगिरी आहे. शक्यता अशी आहे की त्यांचा स्टँडबाय प्रोजेक्टर आधीच बिघडला असेल आणि तो त्या मॅनेजरने दुरुस्त करून घेतला नसेल आणि आपली चुक झाकायला तो प्रेक्षकांना दुसरे पर्याय स्विकारायला भाग पाडत असेल. 'तांत्रिक बिघाड' ही संज्ञा अनेकदा थातूरमातूर कारण म्हणूनही पुढे केली जाते. कारण तंत्रज्ञानाची ओळख सामान्य माणसाला नसते आणि त्यावर तो प्रश्न, शंका विचारू शकत नाही म्हणूनही ती वापरली जाते. असेच झाले असेल असे मी म्हणत नाही पण अशाही शक्यता असतात एव्हढेच सांगू इच्छितो.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रसाद१९७१ 17/11/2015 - 12:48
एक तर तो मॅनेजर दुसरा सिनेमा दाखवायला तयार होता म्हणजे प्रोजेक्टर बिघडला नक्की नव्हता. पेठकर काका, तुम्हाला तर नक्कीच माहिती आहे. अगदी प्रगत देशात सुद्धा असे बिघाड किंवा त्रास होतात. बस, रेल्वे लेट होतात. मधेच बंद पण पडतात. पण झुंडीने जाऊन मॅनेजर किंवा रेल्चे च्या स्टेशन मास्टर ला मारहाण करणे / दमबाजी करणे असले प्रकार होत नाहीत. माझ्या मते सॉफ्ट टारगेट मिळाले की हात धुवून घ्या ही वृत्ती आहे. रीफंड आणि झालेल्या त्रासाची भरपाई मिळावी ही अपेक्षा बरोबर आहे. पण क्वचित प्रसंगी असे होऊ शकते हे समजुन घेण्या इतका विवेक पण हवाच. जी लोक झूंडीने गेली होती त्यातली कीती लोक त्यांच्या कामात एकदम परफेक्ट होती?

In reply to by प्रसाद१९७१

वेल्लाभट 17/11/2015 - 14:19
आपल्याला विशेष माहिती नसेल गोष्टींची तर ती किमान करून घ्यावी वाद घालण्यापूर्वी. माहितीखातर सांगतो, पिक्चर सॅटेलाईट मार्फत दाखवले जातात आता. स्ट्रीमिंग. तांत्रिक अडचण सॅटेलाइट रिसेप्शन मधे होती प्रोजेक्टर मधे नाही. नाहीतर मुळात चित्रच दिसलं नसतं. आणखी म्हणजे दुसरा सिनेमा दाखवायला तयार होता याहीपेक्षा त्याने एक तर झाला प्रॉब्लेम निस्तरायचं न बोलता प्रेम रतन चं नाव घेतलं तिथे लोकांना राग आला. तांत्रिक अडचण असताना मारामारी/दमबाजी करणारी लोकं कट्यार सारख्या पिक्चर ला नसतात. निरर्थक वाद घालणारी तर त्याहून नाही. राहिला भाग विवेकाचा, किंवा कामात परफेक्ट वगरे असण्याचा, तर तो माझ्यामते आपापला आपण सांभाळावा. याहून काय सांगणे?

In reply to by वेल्लाभट

प्रसाद१९७१ 17/11/2015 - 14:27
तांत्रिक अडचण सॅटेलाइट रिसेप्शन मधे होती प्रोजेक्टर मधे नाही.
इतके जर तुम्हाला कळते आहे तर त्यात मॅनेजर फार काय करू शकत होता? नेटवर्क कंपनी कडे तक्रार करुन फॉलोअप करण्या पलिकडे तो काय करु शकत होता? त्याच्या नशिबानी ४० मिनिटाने प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, नाहीतर त्यानी मारच खाल्ला असता जय भवानी वाल्या कडुन. एक सांगा, तुम्ही मॅनेजर च्या जागी असता तर काय केले असते?

In reply to by प्रसाद१९७१

वेल्लाभट 17/11/2015 - 14:42
हेच अपेक्षित होतं त्याच्याकडून. की बाबा प्रॉब्लेम आहे खरोखर मी बघतो तुम्ही जरा थांबा. लोकं समजणारी होती. आधी म्हटल्याप्रमाणे हिंदी पिक्चर दाखवतो हे म्हणणं, आणि शो होणार नाही तुम्ही हवं तर रिफंड घ्या आणि जा असलं काहीतरी त्याला नडलं (असतं). याच ग्रूपमधल्या एकाने त्याला नीट बाजूला घेऊन समजवलं की तू ट्राय कर, आणि इतर जय भवानी पब्लिकलाही बाजूला नेलं. सो इट वॉज नॉट लाइक व्हाट यू आर इमॅजिनिंग.

In reply to by प्रभाकर पेठकर

वेल्लाभट 17/11/2015 - 14:28
काही जणांना आपण एखाद्या प्रसंगाशी, गोष्टीशी तसूभरही संबंधित नसताना, आपल्याला त्याबद्दल काहीही माहिती नसताना गोष्टी समजून न घेता उगाच वाद घालायची सवय असते. ऑलमोस्ट लाईक ती टवाळखोर मुलं जी पिक्चरशी देणंघेणं नसल्याने उगाच फक्या मारायला थेटरला येऊन बसतात.

नितीनचंद्र 17/11/2015 - 11:14
आम्ही पण गोंधळ घालायचो. आज हे वाचल्यावर खेद होत आहे. पण ते सिनेमे कुणी सिरियसली पहायला येत नसावे. क्लासीकल किंवा ज्याला आर्ट सिनेमा म्हणल जायच त्याली तरुणाई फारशी जात नव्हती. कोरा कागज सा ये मन मेरा... लिखलिया नाम उसपे तेरा म्हणल की आजही चवदा, पंधरा सोळा ऐकु येत. नवरंग सिनेमात मोठा गणपती पाहिला की गणपती बाप्पा मोरया ऐकु येत असे. शम्मी च्या सिनेमाला तर आणखी दंगा असायचा.

प्रेक्षागृहात कोणी दंगा मस्ती करीत असेल तर डोअरकिपर, मॅनेजर ह्यांच्याकडे थेट तक्रार करावी. त्या टोळक्याने थिएटरबाहेर त्रास दिला तर पोलीसात तक्रार करावी. मॅनेजरजवळ आपले पत्रकार कार्ड नक्कीच प्रभावी ठरले असते.

प्रसाद१९७१ 17/11/2015 - 12:39
त्या टोळक्याने थिएटरबाहेर त्रास दिला तर पोलीसात तक्रार करावी.
काका, हे सर्व भारतात घडल्याचे सांगितले आहे रेवती ताईंनी. इथे असले काही करणे फारच जोखमी चे आहे. हॉस्पिटल ची वारी नक्की होईल. कोणी कीती जोखिम घ्यावी हे ज्याचे त्याने ठरवावे. वर ज्या ज्या मॅनेजर / पोलिसांकडे जावे वगैरे लिहीले आहे त्यापैकी कीती लोकांनी स्वता असे काही केले आहे? ( पोलिसांकडे जाणे वगैरे ), कारण भारतात अश्या घटनांना सर्वांनाच अधुन मधुन सामोरे जावे लागते. बंदी असताना १० नंतर प्रचंड मोठ्या आवाजात स्पीकर लावलेले असताना, रात्री ११ नंतर लग्नाच्या कार्यालया बाहेर हजाराच्या माळा लावल्या असताना पोलिसांना फोने केले आहेत? आणी केले असतील तर अनुभव काय आहे?

In reply to by प्रसाद१९७१

प्रसाद, इथे असले काही करणे फारच जोखमी चे आहे. हॉस्पिटल ची वारी नक्की होईल. फारच जोखमीचे वगैरे अजिबात नसते. पुण्यात सररास पोलीस स्टेशनला फोन जातात (आणि पोलीस कृतीही करतात) मग तो गुंडांचा त्रास असो की घरासमोर चुकीचे पार्किंग केलेले असो. वर ज्या ज्या मॅनेजर / पोलिसांकडे जावे वगैरे लिहीले आहे त्यापैकी कीती लोकांनी स्वता असे काही केले आहे? ( पोलिसांकडे जाणे वगैरे ) मी गेलो आहे. माझ्या गाडीसमोर जबरदस्तीने दुचाकी घालणार्‍याला तशी संधी मी दिली नाही म्हणून नंतर मला ओव्हरटेक करून मधले बोट उंचावून दाखवणार्‍याला पुढच्याच सिग्नलला माझी गाडी आडवी घालून गाडीतूनच त्याची गचांडी धरली. त्याने सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्याचा शर्ट फाटला. तिथे पोलीस आले आणि मी त्याला घेऊन पोलीसस्टेशनला घेऊन गेलो. पोलीसांपर्यंत न जाता पुण्याच्या रहदारीत अनेकदा मारामारीचे प्रसंग आले. पण माझ्या आकारमानामुळे आणि भयंकर संतापाच्या अभिनयामुळे बहुतेक प्रकरण क्षमा याचना होऊन तिथेच मिटली आहेत. माझ्या एका मित्राने ठाकूर काँप्लेक्स मधल्या एका गुंडाच्या चुकीच्या पद्धतीने पार्कींग केलेल्या गाडीच्या मागे आपली गाडी टेकवून अर्धातास त्याचा खोळंबा करून सॉरी म्हणायला लावले होते. शिवाय त्याच्याकडून सोसायटीला यायच्या ६ लाखाची वसूलीही करून घेतली. आधीचे सेक्रेटरी घाबरत होते त्याला विचारायला सुद्धा. पण माझ्या मित्राने स्मरण पत्र आणि कायदेशिर कारवाईची धमकी दिल्यावर मांडवली करायला आला आणि मांडवली करून ८० टक्के पैसे भरून टाकले. दुसर्‍या एका मित्राच्या घरा समोर खाजगी बसवाले गाड्या उभ्या करायचे, गाड्या दुरुस्ती करायचे. रस्त्यावर ग्रीझ आणि ऑईलचे पॅचेस आले होते. ह्यांना पार्कींग मिळायचे नाही. पोलीसात तक्रार करूनही कांही कारवाई झाली नाही. तेंव्हा पठ्ठ्याने थेट पंतप्रधान कार्यालयात तक्रार केली आणि सुत्र फिरुन बोरिवली पोलीस स्टेशनला धावपळ झाली. आठवड्याभरात सगळ्या खाजगी वाहनांची तिथून हकालपट्टी झाली. बंदी असताना १० नंतर प्रचंड मोठ्या आवाजात स्पीकर लावलेले असताना, रात्री ११ नंतर लग्नाच्य कार्यालया बाहेर हजाराच्या माळा लावल्या असताना पोलिसांना फोने केले आहेत? आणी केले असतील तर अनुभव काय आहे? क्वचित प्रसंगी कृती होत नाही पण त्यावरही उपाय असतात. तक्रारीची एक प्रत कमिश्नर ऑफिसला पाठविली की पोलीस दल हलतं. मला मान्य आहे ह्यात त्रास, धोके असतातच पण प्रत्येक घटनेला घाबरून तुम्ही सहन करायला लागलात की गुंड शिरजोर होतातच. बायकांना त्रास जास्त होतो हेही माहित आहे. पण सोबतच्या पुरुषांनी धैर्य दाखविले पाहिजे. आणि एकट्यादुकट्यापेक्षा समुहाने तक्रार केली तर तक्रारीचे वजन वाढते.

In reply to by शलभ

शलभ 17/11/2015 - 17:36
मला मान्य आहे ह्यात त्रास, धोके असतातच पण प्रत्येक घटनेला घाबरून तुम्ही सहन करायला लागलात की गुंड शिरजोर होतातच.
ह्याला +१ आधी कॉपी नीट झालं नाही.

In reply to by प्रसाद१९७१

पद्माक्षी 17/11/2015 - 20:44
मी स्वतः रात्रपाळीच्या पोलिसांना २-३ दा अशा केसेसमध्ये फोन केला आहे. पोलिस येतात आणि स्पीकर बंद करायला लावतात. पोलिस फोनवर फक्त एरिया आणि पत्ता विचारतात. तुमचे नाव पण विचारत नाहीत.

In reply to by पद्माक्षी

प्रसाद१९७१ 20/11/2015 - 12:42
हा प्रतिसाद वाचुन माझी खात्रीच पटली आहे की "समांतर जग" नक्कीच अस्तीत्वात असतात. मी रहातो तो भारत आणि पद्माक्षींचा भारत हे दोन वेगवेगळ्या समांतर जगात एकाच वेळेस अस्तीतवात असावेत.

In reply to by प्रसाद१९७१

आणि दुर्दैवाने अनुभव निराशाजनक आहे. पोलिस ह्या तक्रारी फार गंभीरपणे घेत नाहीत. पहिल्यांदा त्यांचा सल्ला असतो की जाउद्या तुम्हीही मजा करा. आज सणाचा दिवस आहे/तरूण पोरं आहेत मजा करणारच वगैरे. फारच मागे लागलो तर सांगतात माणूस पाठवतो पण कोणी येत नाही. परत फोन केला की सांगतात रस्त्यात आहे/निघालाय जरा दम धरा. ह्या सगळ्यानंतर तुमचा उत्साह संपलेला असतो किंवा त्रासतरी...

pradnya deshpande 17/11/2015 - 12:59
त्यांना धडा मिळाला आपण माझ्या संतापजनक अनुभवावर सर्वांनी मत व्यक्त केले त्याबद्दल धन्यवाद. अनेक्षीत अशाच प्रतिक्रीया होत्या. सर्वात अपेक्षीत प्रतिक्रीया आरोह यांची होती. पत्रकार असून हे सहन कसं केलत हा त्यांचा प्रश्न योग्यच आहे. परंतू प्रत्येकवेळी पत्रकारितेचे शस्त्र उगारुन चालत नाही. टोळक्यांची अर्थात समुहाची मानसिकता चटकन लक्षात येत नाही. अशावेळी आपल्याजवळ असलेल्या शस्त्राचा वापर जपूनच करावा लागतो. मी तसेच केले. आम्ही ज्या चित्रपटगृहात गेलो होतो त्याचे मालक औरंगाबादचे भाजपाचे आमदार अतुल सावे आहेत. चित्रपट वितरणातील बडे प्रस्थ असलेल्या माजी खासदार मोरेश्वर सावे यांचे ते पूत्र. पत्रकारिततेच्या निमित्ताने त्यांची ओळख होती. त्यापेक्षाही चित्रपटगृहाच्या मॅनेजरशी जास्त ओळख आहे. कारण पूर्वी दर शुक्रवारी नव्याने प्रदर्शित होणारा चित्रपट पत्रकारांना मोफत फस्ट डे फस्ट शो दाखवण्यात येत असे. चित्रपटाच्या प्रसिध्दीचा उद्देश त्यामागे होता. पुâकट चित्रपट बघून पत्रकार दुसNया दिवशी चांगले परिक्षण लिहतील अशी वितरकांचा भाबडी आशा असे. आता हा प्रकार बंद झाला आहे. असो विषय मॅनेजरच्या ओळखीचा होता. टवाळखोरांचा दंगा सुरु होता त्याचवेळी मॅनेजरला एसएमएस केला होता. त्यात सीट नंबरही लिहले होते. मध्यंतरात चित्रपटगृहात पॉपकॉर्न आणि कोल्डड्रिंक घेउ्न येणाNया मुलांना मॅनेजरने संबंधित सीट नंबर देऊन टवाळखोरांना हेरुन ठेवले होते. चित्रपट संपताच या मुलांना पार्विंâगमध्ये गाठून दम देण्यात आल्याचे मॅनेजरने आवर्जून फोन करुन सांगितले. त्यांनी माफी मागितल्याने पोलिसात देण्यात आले नाही. चित्रपट सुरु असताना गोंधळ होऊनये यासाठी ही कारवाई चित्रपट संपल्यानंतर केली त्याबद्दल मॅनेजरने दिलगिरी व्यक्त केली. नंतर घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगितला नाही कारण मला आधी सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटले. तिथल्या तिथे त्या टोळक्याला दम देता आला असता परंतू आपल्यासोबत नातेवाईक , लहान मुले आहेत याचे भान ठेवणे गरजेचे होते. चित्रपट रात्री एकच्या सुमारास सुटणार होता. चित्रपटगृहापासून घरी पायी जाणार होतो. यावेळी त्या टोळक्याने त्रास देण्याची शक्यता होती. सुरक्षा हा मुद्दा अशा प्रसंगात सर्वोच्चस्थानी असतो. त्यामुळे सहाजिकच बचावात्मक पवित्रा आधी घेतला जातो.

In reply to by pradnya deshpande

मांत्रिक 17/11/2015 - 13:14
मस्त अनुभव शेयर केलात. यापूर्वी किल्ला चित्रपटाबाबतही अशीच चर्चा झाली होती. तुम्हाला त्रास भोगावा लागला. परंतु आता अशा स्वरूपाच्या पब्लिक फोरमवरील लिखाणामुळे याबाबत जागरुकता वाढून चित्रपटगृहाचे मालक देखील पुरेशा उपाययोजना आधीच योजतील अशी आशा आहे. नव्हे तुम्ही हा लेख तुमच्या संपर्कातील सर्व थियेटर मॅनेजरना दाखवा. इथली गरमागरम चर्चा व लोकांचा संताप त्यांना पाहू देत. नक्कीच फरक पडेल.

In reply to by pradnya deshpande

नंतर घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगितला नाही कारण मला आधी सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटले. ही चक्क फसवणूक आहे. आम्ही आमचा मौल्यवान वेळ वाया घालून तुमच्या प्रसंगाशी एकरुप होत सात्विक संतापाने कांहीतरी प्रतिक्रिया द्याव्यात आणि तुम्ही नंतर असले खुलासे करावेत. हेच तुमच्या मुळ लेखात टाकले असते तर कांही बिघडलं असतं का?

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रसाद१९७१ 17/11/2015 - 17:09
फसवणुक केली लेखिकेनी ह्याच्याशी पूर्ण सहमत. माझा वेळ अजिबात मौल्यवान नसल्यामुळे तो काही वाया वगैरे गेला नाही ( तो तसाही वायाच जात होता ). लेखिकेशी मॅनेजरशी ओळख होती म्हणुन त्याने जी काही कारवाई केली ती केली का तो सर्वांच्या बाबतीत ती करतो? तसेही इतके आधी कळवून सिनेमा संपे पर्यंत वाट बघण्याला काय अर्थ आहे. लोकांना त्रास होयचा तो झालाच.

In reply to by असंका

असंका 17/11/2015 - 17:16
मॉडेल उत्तर येतात. त्यातलं वाचल्यासारखं वाटत होतं...अनेक विद्यार्थ्यांनी अपेक्षित उत्तरे दिली. पण विषयाची सखोल जाण दिसून आली नाही.

In reply to by असंका

आदूबाळ 17/11/2015 - 19:52
लोल. ती मॉडेल उत्तरं वाचून खच्चीकरण नक्की होतं. "विषयाची सखोल जाण दिसून आली नाही", "मूलभूत संकल्पना समजलेल्या दिसत नाहीत", "या पातळीला असे प्रश्न सोडवता येणं ही किमान अपेक्षा आहे" वगैरे वाचून आपली खरोखर काय लायकी आहे असा प्रश्न पडायला लागतो. खरोखर संतापजनक अनुभव!

याॅर्कर 17/11/2015 - 14:43
आम्ही तिघे मित्र सिनेमा बघत असताना मागच्या बाजूस बसलेल्या काॅलेजच्या सात-आठ मुली फारच गोंगाट घालत होत्या.त्यांनी आक्षेपार्ह विधाने केली नाहीत,तरीही त्यांच्या गोंगाटामुळे चित्रपटाची मजा घेता आली नाही.

In reply to by याॅर्कर

ह्यॅ , शक्यच नाही . लहानपणी आम्ही माहेरची साडी चित्रपट पहायला गेलो होतो तेव्हा मुली तर अगदी मुसमुसुन रडत होत्या , अजिब्बात एकीनेही गोंधळ घातला नाही =))))

In reply to by दिपक.कुवेत

नाखु 17/11/2015 - 17:13
तो नावावरून फसला असावा ती इंग्लीश आव्रुत्ती असावी किंवा इथे सांगण्य्साठी (तरी) सिनेमाचे नाव बदलले असावे. रास्त शंकायन नाखु

सिरुसेरि 17/11/2015 - 14:45
आजकाल राक्षसी यंत्रांवर विणलेले तामसी कपडे घातल्यावर लोकांची मानसिकता तामसी बनत चालली आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु 17/11/2015 - 14:58
आपले अमुल्य ज्ञानामृत द्यावे.

म्हणजे थेटरासाठी हा गणवेष अनि वार्य करू ( त्रिमिती सिनेमाचक्षु सारखा) हा का ना का

कपड्या-कपड्या नुसार न बदलणारा (आतला) नाखु

In reply to by सिरुसेरि

याॅर्कर 17/11/2015 - 16:53
राक्षसी यंत्रांवर विणलेले तामसी कपडे
आमचे पोटपाणी चालवणार्या यंत्रांना "राक्षसी" म्हणून संबोधल्याबद्दल निषेध. . . . ---(राक्षसीयंत्रप्रेमी टेक्स्टाईल इंजिनिअर)

आम्ही फ्यँड्री चित्रपट पाहिला थेटरात गेलो होतो तेव्हा काही टवाळ लोकांचे हेच चालु होते काही ना काही कमेन्ट्स करणे , पण जसा जसा चित्रपट उलगडत गेला तसा तसा त्यांचा आवाज थंडावत गेला ... अन शेवटी फेकुन मारलेल्या दगडा नंतर तर सारे सुन्न होवुन थेटराबाहेर पडले. अवांतर : एरव्ही स्वप्नील जोशीच्या चित्रपटावर टिका टिपण्णी करणे ( अर्थातच मर्यादा न सोडता) ह्यात काही जास्त वाईट नाही असे आपले स्पष्ट मत आहे . हां आता नाना पाटेकरच्या प्रकाश आमटे किंव्वा येवु घातलेल्या नटसम्राट किंवा आपल्या सुबोधचा बालगंधर्व वगैरे क्लासिक चित्रपट चालु असताना कोणी असली काही टिकाटिपण्णी करेल तर त्याला तिथल्या तिथे पुणेरी माज दाखवावा :)

विवेकपटाईत 17/11/2015 - 18:34
साक्षर आणि सुशिक्षित यात फरक असतो. लिहिता वाचता न येणारा व्यक्ती हि सुशिक्षित असू शकते. साक्षर व्यक्ती हि अशिक्षित असू शकते हे संस्कारांवर अवलंबून आहे.

आदिजोशी 17/11/2015 - 19:39
हाच एक मोठा संतापजनक अनुभव आहे. हे असले धेडगुजरी सोशल एक्सपिरीमेंट कोणत्या अधिकारात केलं तुम्ही? लोकांनी तुमच्या अनुभव खरा समजून मनापासून प्रतिक्रीया दिल्या आणि नंतर हे 'नंतर घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगितला नाही कारण मला आधी सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटले' वाचायला लागलं. का वेळ वाया घालवलात लोकांचा? आणि लोकांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटण्यासारखी अशी काय ऐतिहासिक घटना होती ही? की चारचौघात कसं वागावं ह्या उपदेशाचे डोस पाजायचे होते? मूर्खच बनवलेत लोकांना.

In reply to by आदिजोशी

माय फ्रेंड आदि इज संतापींग सो मच... जौ दे रे आदु. लोकं मिपावर प्रयोगाला येतात आणि काही काळात स्वतःचा गीनीपीग होतात हे तुला काय ठौक नाय काय? ;)

रेवती 17/11/2015 - 19:54
हात्तिच्या! आम्हाला तावातावाने प्रतिसाद द्यायला लावून ते प्रकरण निकालात निघाल्याचं नंतर सांगताय होय! तुमच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? नै, मला फार महत्वाची कामे त्यावेळी नव्हती, पण तुम्ही असं का करावं? असो, जे काही केलत ते आवडलं नाही. पराकडून नवी माहिती मात्र समजली.

नंतर घडलेला प्रसंग मी मुद्दाम सांगितला नाही कारण मला आधी सर्वांच्या प्रतिक्रीया जाणून घेणे अधिक महत्वाचे वाटले.
ओक्के! पुढच्या वेळी असा फालतुपणा करू नका. अशा स्वभावामुळेच मग थेटरमध्ये घडले तसे प्रसंग वारंवार अनुभवाला येतात. बाकी, तुमच्या (मोठ मोठ्या) ओळखीने मला कोणी पार्किंगमध्ये गाठून दमात घेऊन नये म्हणून भितीने येवढीच प्रतिक्रीया दिली आहे.

भाऊंचे भाऊ 18/11/2015 - 16:28
अनुभव वाचुन अतिशय वाइट वाटले. मल्टीप्लेक्समधे अनावश्यक गोंधळ करणार्‍यांना तिकीटाचे पैसे परत करुन बाहेरचा रस्ता दाखवतात हा अनुभव घेतलेला आहे (मी आतच होतो). बाकी रात्री टोळके पाठलाग करेल, सोबत पोरं आहेत इतकी परिस्थीती वाइट असेल तर अशा रात्री अशा परिसरात चित्रपट बघायला गेलात कशाला ? तसंही तुमचं शांत बसणं तुमच्या मुलांना भविष्यात असेच निर्लज्ज अथवा त्याउलट भित्रट बनवायला कारणीभुत ठरु शकते हे लक्षात आले नाही काय ? बाकी तो नंतरचा तुमचा गौप्यस्फोट अजिबात मास्टर-स्ट्रोक वगैरे समजु नका. तुम्ही पत्रकार आहात. एका सामान्य माणसाप्रमाणे झालेली फटफजीती तुम्ही स्वतःच्य लेखणीने नक्किच चितारणार नाही याची खात्री असल्याने तुम्ही नंतर काय कारवाइ केली हे प्रकाश झोतात येणार हे गृहीत धरलेच होते. फार कमी लोकांनी तुम्ही पत्रकार असुनही हे कसे सहन केले विचारले नाही ? मिपा आहे हे अस्चं आहे :) असो. सामान्यांना असे अनुभव खरेच त्रासदायक असतात.

पडद्यावर बाई दिसली की लोक चेकाळतात. दंगा घालणारी मुले मराठी की अमराठी यावर का जागा घालवण्यात आली? त्याने काय फरक पडतो? असा उपद्रव होऊ नये हे पाहणे ही थिएटरमालकाची जबाबदारी.ती पार न पडल्यास तक्रार करणे, तिची दखल न घेतली गेल्यास ग्राहक न्यायालयात दाद मागणे हे उपायही योजता येतील. आपण त्याचवेळी या प्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न केला तरी इतर लोक षंढासारखे बसून असतात. सर्वांनी मिळून आवाज उठवून थोडावेळ शो बंद पाडायला लावून या मुठभर लोकांना बाहेर काढायला भागे पाडणे ही तशी अवघड गोष्ट नाही. पण या षंढांच्या बहुमतामुळे तसे होताना दिसत नाही.

आनंदी गोपाळ 20/11/2015 - 23:26
एखाद्या पत्रकाराच्या संपर्कात येणे, हा किती संतापजनक अनुभव असू शकतो, याचा तुम्ही अनुभव घेतला असेल, तर त्या लोकांच्या जवळपास फिरकणेही नको, हा धडा नक्कीच घेतला असेल. पुन्हा एकदा इथे तो धडा मिळालेला आहे.

मनिमौ 22/11/2015 - 17:48
बंदी असताना १० नंतर प्रचंड मोठ्या आवाजात स्पीकर लावलेले असताना, रात्री ११ नंतर लग्नाच्य कार्यालया बाहेर हजाराच्या माळा लावल्या असताना पोलिसांना फोने केले आहेत? आणी केले असतील तर अनुभव काय आहे? मी दोम्बिवली ला होते तेव्हा रात्री १० नन्तर लग्नाची वरात जात होती. स्पीकर वर मोठ्याने वाजणारी गाणी आणी फटाके. १०० नम्बर वर फोन केल्यावर १० मिनिटात पोलिस आले व तो गोन्धल बन्द पाडला. नन्तर आम्हाला आवाज खरच बन्द झाला आहे ना ही खात्री करण्या परत फोन पण आला होता. राम नगर पोली दोम्बीवली
संतापजनक अनुभव मलाच नाही तर अनेकांना मी नुकतीच ज्या अनुभवातून गेले त्याला समोरे जावे लागले असेल. रसभंग झाल्यानंतरच हा संताप होता. त्याबरोबरच आपण काहीच करु शकत नाही याची आगतीकताही होती. पांढरपेशा माणसांमधला कचखाऊपणा होता की आणखी काही पण मी त्यावेळी समोरच्यांवर जेव्हढी संतापले होते तेव्हढीच स्वतःवरही संतापले होते हे नक्की. तुम्ही म्हणाल असे काय झाले. त्याची कथा अशी. पाडव्याच्या दिवशी मुंबईहून आलेल्या भाऊ आणि वहिनीसोबत मुंबई पुणे मुंबई २ हा चित्रपट पहाण्याचा कार्यक्रम ठरवला. उशीराचाच शो असल्याने घराजवळची टॉकीज निवडली. बरोब्बर पावणे दहा वाजता चित्रपटगृहात दाखल झालो.