Skip to main content

विडंबन

(भासमान)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 17/12/2008 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमी दिसणार्‍या अनेक अनोळखी पण आवडणार्‍या पोरी जेव्हा अचानक दिसायच्या बंद होतात तेव्हा त्यांची प्रकर्षाने आठवण येते आणि मग ज्या त्या मुलीत त्या मुलींचे भास होऊ लागतात.
Taxonomy upgrade extras

`अण्णा'न्न दशा!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 11/12/2008 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
इतुकेच तूप घेताना वरणावर कळले होते `अन्ना'ने केली सुटका, `अण्णा'ने छळले होते! ती आमटी फुळूकपाणी बोलून बदलली नाही मी डाळ शोधण्या कितीदा, तळ ढवळले होते मेलेल्या आयुष्याचा त्रास गडे विसरूया (पाऊल कधी वासाने `मेशी'कडे वळले होते?) मी वाहिली तेव्हाही अण्णाला शिव्यांची लाखोली मी नाव त्याच्या बापाचे चुपचाप वगळले होते याचेच रडू आले की जमले न मला हसणेही मी रंग त्याच्या कन्येसह कितीक उधळले होते! नुकतीच त्या स्मरणांची जखम भळभळा वाहिली दिसभर मग त्या विचारांनी पोट ढवळले होते घर माझे शोधाया `ब्युरो'त वणवण केली जे `फोन' मिळाले ते केव्हाच केले होते एकटाच त्या रात्री बकाबका जेवत होतो `मधू'सह आकाशात कितीक
Taxonomy upgrade extras

गांधीवादाने मिपाच्या अहितचिंतकांचे निर्मूलन होऊ शकते काय?

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 08/12/2008 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो गेले काही दिवस आपल्याकडे "गांधीवादाचा उपयोग व मिपावरचे मशिन जनरेटेड हिट्स लाऊन केलेले हल्ले" हे २ विषय वारंवार समोर येत आहे.

(भणंग २)

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 06/12/2008 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी चमत्कारी ह्यांची 'भणंग २' ही गजल वाचून आमच्या मनात विचारांची गर्दी झाली आणि हे लगोलग हे विडंबन बाहेर पडले! ;) उषःपान झाले सकाळी सकाळी तुला 'छान' झाले सकाळी सकाळी चवीला बिडी मस्त ओठात घेता 'धुरापान' झाले सकाळी सकाळी 'तिथे' पोचता पाहिले एकमेका कसे ध्यान झाले सकाळी सकाळी जरा 'वेग' आल्यावरी लोक सारे गतीमान झाले सकाळी सकाळी इसबगोल सर्वास उ:शाप झाला बक:ध्यान झाले सकाळी सकाळी म्हणालाच 'रंगा', तरी शेवटाला समाधान झाले सकाळी सकाळी चतुरंग

सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर

लेखक कपिल काळे यांनी शुक्रवार, 05/12/2008 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
चाल : चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरविते सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ. पदावर मुख्य नव्हता पोलिसांना मंत्री नव्हता मनी त्याचा सल नव्हता पित्त्या बसवायचा होता गुरहाळ चर्चेचे किती घालते ...... सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर मुख्यमंत्री आता मी निवडिते. धॄ. जन्तेला फाट्या मारिले नवे नायक नाही दिले पायांना कितीक खेचले पछाड धोबी टाकले डाव कुटील किती मी खेळते........ सोनियाच्या तालावर महाराष्ट्र वारयावर मुख्यमंत्री आता मी निवडिते.

हिची चाल

लेखक भिडू यांनी गुरुवार, 04/12/2008 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
(माझे पहिलेच लिखाण आहे.. चू.भु.द्या.घ्या.) चाल - हिची चाल तुरुतुरु घेउन पाणी अनि दारु,चला ग्लास पुर्ण भरु, खोलुन आता मग हि बाटली जशी मावळत्या उन्हात,काचेच्या ग्लासात दारु हि फस फस ली .... इथे कोणी आस पास ना दारु ची बाटली खोल ना तू जरा ग्लास ही भर ना ओठाना जरा सा हा लाव ना तू लग बग पिता,करुन ग्लास हा रिता जिभ गालात हि अडखळली जशी मावळत्या उन्हात,काचेच्या ग्लासात दारु हि फस फस ली .... थोडासा चकणा खाउन फुकाचि मिळते म्हणून पिउन बाटली चाचपीत हाथा न ग्लास हा भरिशि पेगा न हा पेग मोठा मोठा मिसळून त्यात अनि सोडा माझी मलाच किक बसली जशी मावळत्या उन्हात,काचेच्या ग्लासात दारु हि फस फस ली ....

बातमी २०२० मधील : देशात अचानक शान्ततेचे वारे वाहु लागले आहे.

लेखक आम्हाघरीधन यांनी मंगळवार, 02/12/2008 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
देशात अचानक शान्ततेचे वारे वाहु लागले आहे. दि.१जाने.२०२० -(बी. बी .शी.) आजवर दररोज घडणार्या विविध बोम्ब स्पोटान्ची आता भारतिय नागरिकान्ना सवय झाली होती परन्तु आज अचानक सर्व दहशत वादी सन्घटनान्नी शान्ततेचा नारा दिला असुन ते या पुढे एक दिवसा आड आपल्या कारवाया करणार आहेत असे अल्-कायदा आणी तत्सम सड्घटनाच्या प्रतिनिधीन्नि स्प्ष्ट केले. या घोषनेने भारतिय जनतेच्या मनात आजवर असलेले मळभ दुर होण्यास हातभार लागेल असे राजकिय विष्लेषेकान्चे मत आहे.

कसं काय पाटील बरं हाय का

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 01/12/2008 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का.. काल काय ऐकलं ते खरं हाय का... सातार्‍याचे तुमी, तासगावचे तुमी, ते न्हाय न्हाय न्हाय लातूरचे तुमी सांगा आमी काय ऐकलं ते खरं हाय का.. काल म्हनं तुमी मीटिंगला गेला. मॅडमना राजीनामा देऊन आला. केली कुनी खोडी, गेली लाल गाडी. आज काय शिल्लक र्‍हायलंय का..! आमी काय ऐकलं ते खरं हाय का.. कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का.. काल काय ऐकलं ते खरं हाय का... दिल्लीमधे जवा बाँबस्फोट झाला. तीन तासात तीन सूट बदलून आला. हाय काय कोडं, सांगा तरी थोडं. खाली नका बगू आता लाजताय का..! काल काय ऐकलं ते खरं हाय का.. कसं काय पाटील बरं हाय का अहो बरं हाय का.. काल काय ऐकलं

(काही कविता का प्रश्न ?)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 28/11/2008 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
रामदास भाउंच्या 'काही कविता' वाचल्यापासून मनात होतं की याच्या एक दशांश जरी काही लिहू शकलो तरी चिक्कार आहे. नंतर मग या कवितांवर चतुरंगांची चॉफेर टोलेबाजी आली. आज दोन दिवस बातम्या आणि मिपावरील चर्चा वाचून डोक सुन्न झालं होतं. मनात आलं काहीतरी लिहावं आणि हे लिहलं.
Taxonomy upgrade extras

(कधीच का नाही?)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 27/11/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
जयश्री ताइंची कधीच नाही वाचुन आमची झोप उडाली आणि काय म्हणतात ते एक विडंबन पाडले (एक प्रयत्न) http://misalpav.com/node/4738 का बंध रेशमाशी जुळले कधीच नाही गात्रात कंप माझ्या भरले कधीच नाही त्या सॉवळ्याच होत्या रात्री जागून माझ्या वाह्यात वागणे मज जमले कधीच नाही सलवार ही फुलांची मद झुलवीत येते मज त्या लयीत झुलणे जमले कधीच नाही डोळ्यात मोजलेल्या रात्री कितीक माझ्या सत्यात भेटणे तुज जमले कधीच नाही जखमा दिल्या नखाने, जपल्या बर्‍याच सार्‍या का भाव तू दिलेले वठले कधीच नाही पद सोडले सदा मी, सोडेन मी पुन्हा ते का सोडणे तुला मज जमले क