अनुभवींनी मार्गदर्शन करावे.

लेखनविषय:
काव्यरस
आज आम्ही पण एक नंबर घेउन 'मैत्रीचा प्रस्ताव' मांडणार आहोत्,नकार येणार नाही............पण आलाच तर रात्री धुडगुस घालणार हे नक्की! पण खरच असा धुडगुस नाही घालायचा आम्हाला,उगाच मित्रांना आज त्रास नको.मी ज्या व्यक्तीला आज मैत्रीसाठी विचारणार आहे,त्या व्यक्तीला मी फक्त ३-४ दीवसच भेटलो आहे(४ महीन्यांपुर्वी).आम्ही त्या दीवसांत खुप बोललो पण त्यांनंतर मी 'हीच्याशी जवळीक वाढ्वली तर परीक्षेत १२ वाजतील' म्हणुन तिच्याशी कायमचा संपर्क मोडुन टाकला.(संपर्क ठेवायला नंबर नव्हताच ती गोष्ट वेगळी!) आज तिला मैत्रीसाठी विचारायच आहे.बोलण फोनवर होईल.'मी कोण' हे थोडक्यात सांगुन होईल. पण सुरवात कशी व काय करावी?? व नंतर बो

ससा, सुसर आणि ससाणा

आणखी एक मिपाप निती कथा. पुर्वी इसापाने जंगलमधले प्राणी पाहून इसाप निती कथा लिहील्या. मिपा नावाच्या ह्या तळ्यात किंवा मळ्यात (काय म्हणायच ते म्हणा) अनेक चित्रविचित्र प्राणी आहेत. स्वभावाप्रमाणे नावे वापरून जरी ते वावरायचा आव आणीत असले, तरी पुष्कळदा निळा रंग धूवून निघाल्यानंतर खरा कोल्हा उघडा पडला, तसेही होत असते. हे प्राणी अवलोकन करीत अनेक साधु-महात्मे, नाना अवलिया ह्या जंगलात स्वैर फिरत असतात. जंगलातील एका तळ्यात बुडी मारली तेव्हा, अशाच एका महान पुरुषा (ओह. सॉरी.

[कूळ ]

काव्यरस
[इतके काव्य पचवल्यावर मी कसा दूर राहू. मूळ कवीचे आभार ] :) लॉगीन केल्याबरोबर, याची तक्रार त्याची तक्रार मी शांतपणे वाचत असायचो. तो या आयडीने यायचा अन ती या आयडीने यायची. तोल सांभाळत एकमेकांना डोळा मारत, काहीच्या काही प्रतिसाद ती टाकायची संपादक त्यांना समजून घ्यायचे. काळाबरोबर बदलत अनेक सदस्य रंगून गेले मी मात्र दाबत आहे डिलीट बटन या धाग्यावरुन त्या धाग्यावर. व्यर्थ...!

विजय तेंडुलकरांचा !

लेखनप्रकार
एप्रिल २०१० मध्ये अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनात प्रकाशित झालेल्या 'हितगुज'च्या संमेलन विशेषांकात हा माझा लेख प्रथम छापला गेल्यानंतर शुक्रवार १४ मे रोजी 'सकाळ' वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीत व आज १९ मे रोजी विजय तेंडुलकरांच्या दुसर्‍या स्मृतीदिनानिमित्त याच वर्तमानपत्राच्या मुंबई आवृत्तीत छापला गेला आहे.

मोहविते मज तव गंधीत कांती

काव्यरस
मोहविते मज तव गंधीत कांती
चालः एखादे नाट्यपद असावे अशी चाल आहे. आपण ती चाल येथे ऐकू शकतात. (मी काही गायक नाही.

मला आवडलेला चित्रपट!!

लेखनविषय:
लेखनप्रकार
weeping camel कथा आहे एका भटक्या कुटुंबाची आणि त्यांच्या जित्रापाची!! वसंत ऋतूच्या सुरवातीला यांच्या जित्रापाचा विणीचा हंगाम. कथा घडते मन्गोलिअन वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर. दूर वर पसरलेले वाळवंट आणि खुरटी झुडुपे. जित्राप म्हणजे मेंढ्या, शेळ्या आणि उंट. हे नोमाडीक कुटुंब त्यांच्या जित्रापावर पुरे पूर अवलंबून, पण म्हणून या नात्यात कुठे ही व्यवहार वां पिळवणूक अजिबात जाणवत नाही. हेच तर या चित्रपटाच मर्म.

इंटरव्यु - इंटरव्यु

लेखनविषय:
लेखनप्रकार
णमस्कार्स लोक्स , प्रत्येक नोकरी करणार्‍याला न चुकलेलं एक चक्र म्हणजे इंटरव्यु (कोण चोच्या मुलाखत म्हणाला रे ? ही काय टिव्ही वर दाखवायची गोष्ट आहे का ? ) असो. इंजिनियरींग मधे जसा फायनल इयरला आलो तसे इंटरव्यु चे वेध लागलेले. अ‍ॅक्चुअली तेंव्हा व्हायवा किंवा प्रॅक्टिकलच्या वेळेस घेतली जाणारी ओरल ... ह्या गोष्टींना कधी घाबरलो नसलो तरी एक प्रकारचा नर्व्हसनेस माझ्यात असे. कँपस इंटरव्यु मधे आमच्या पराक्रमांमुळेच बर्‍याच कंपण्यांच्या क्रायटेरियातुन आम्ही बाहेर पडायचो .. तेंव्हा त्याची तर माणसिक तयारी होतीच. पण मग आम्ही फावल्या वेळात लोकांचं निरिक्षण करायचो ..

नाटकवेडी मुले शिरगावची नविन

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, मी या आधी आमच्या खेडे गावात चालणारी नाट्य चळवळ या बाबत आपणाशी बोललो आहे. आमच्या नाटकातील मुलांची कमाई आपणास मी दाखवणार आहे आज अनेक चित्रपटातून आमच्या शाळेची मुले चमकत आहेत आमच गाव म्हणजे बालकलाकारांच गाव अशी आमच्या गावाची ओळाख पुण्या मुंबई मध्ये झाली आहे. आम्ही दोन वर्षा पुर्वी पुणे व मुंबई येथे आमच्या मुलांची नाटके घेऊन गेलो होतो त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या शाळेतली मुले आज देवराई, बाधा, असला घो हवा मला, गाभ्रिचा पाऊस, प्रतिसाद एक कप चहा या चित्रपटात अभिनय करून गावाचे व शालेचे नाव मोठे केले आहे.झी पुरस्कारासाठी सचिन मोडकर याला नामांकन मिळाले होते.

"चेलुवी"[भारतीय लोककथेच्या सुगन्धाची कहाणी]

"चेलुवी"म्हणजे लावण्यवती तरुणी. 'कथासरित्सागर' या कर्नाटकच्या लोककथासंग्रहातील कथेवर आधारित एक अप्रतिम ह्रदयस्पर्शी हिंदी चित्रपट.(भावलेला) चेलुवी ही एक गरीब कुटुंबात आपली म्हातारी आई आणि बहिणीसह राहत असते. चेलुवीच्या हाती एक विलक्षण रहस्य येते.......ते म्हणजे 'सुंदर,दिव्य गंधाच्या फुलांचे झाड होण्याचे,अन् पुन्हा मानवी रुप धारण करण्याचं.' थोडं मोठं झाल्यावर चेलुवी हे रहस्य आपल्या बहिणीस सांगते, फक्त फांद्या तोडु नकोस असे बजावते.

हे सुरांनो चंद्र व्हा रे

लेखनप्रकार
हे सुरांनो चंद्र व्हा रे... अर्चना कान्हेरेंने आळवलेली ही विनवणी. ह्याला गाणं म्हणावं तर त्यातल्या आर्ततेशी प्रतारणा केल्यासारखं होईल. अगदी सुरुवातीचा आलाप डोळे बंद करून ऐकावा. एकदा नव्हे, दोनदा नव्हे अनेकदा. जोवर त्यासोबत झंकारणारा तंबोरा आणि तबल्यावरची थाप अंगावर काटा आणत नाही तोवर पुढे जाऊच नये. डोळ्यांत पाणी दाटण्यावेळी कधी बोलायचा प्रयत्न केला असाल तेव्हा कंठ, आवाज जसा कंप पावेल तशी तबल्याची सुरुवात. सुरांनो चंद्र व्हा म्हणताना 'व्हा'मध्ये येणारी जीवघेणी आर्तता ह्या दोन ओळींवर खिळवून ठेवेल.
Subscribe to नाट्य