मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिनेश कार्तिकची फिनिक्स भरारी...

सुजित जाधव ·

चौथा कोनाडा 23/06/2022 - 17:05
कार्तिक हा फक्त क्रिकेट खेळाडूंसाठी नाही तर सततच्या अपयशामुळे बेजार झालेल्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणा बनला आहे. कितीही संकट आली, कितीही पिछेहाट झाली तरी शेवटपर्यंत माघार न घेता अपना टाइम आयेगा म्हणत लढत राहायचं आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घ्यायची हाच धडा दिनेश कार्तिक आपल्याला देऊन जातो..
+१ अपयशातून बाहेर यायला प्रचंड शक्ति एकवटावी लागते, दिनेश कार्तिक हे करू शकला हे थक्क करणारे आहे ! हॅटस् ऑफ दिनेश कार्तिक ! झकास +१ लिहिलंय सुजित जाधव !

मोहन 23/06/2022 - 17:05
कार्तिकचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. आपण तो लेखातून छान उलगडला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सुजित जाधव 25/06/2022 - 23:33
हो अजून एक वर्ष खेळेल...भारताने या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकला आणि त्याने फिनीशर म्हणून चांगला खेळ केला तर त्याचा इतक्या वर्षांचा संघर्ष व संयम सार्थकी लागेल...

निदास ट्रॉफी मधील सामना पाहिल्यापासून या खेळाडूविषयी सॉफ्टकॉर्नर निर्माण झाला होता की या खेळाडूला त्याच्या क्षमतेनुसार न्याय मिळाला नाही. बाकीची वैयक्तिक माहिती आताच समजली. नक्कीच यापुढेही तो काहीतरी मार्गदर्शक करत राहिलच. दिनेश कार्तिकला शुभेच्छा!

चावटमेला 04/07/2022 - 13:14
दिनेश कर्तिक हा खरं तर खूप गुणी खेळाडू, पण बर्‍याचदा आपल्यातील क्षमतेला योग्य न्याय देवू न शकल्यामुळे म्हणा किंवा धोनी च्या संघातील आगमनामुळे म्हणा, तो काहीसा झाकोळून च गेला. २००७टी २० विश्वचषकात त्याने स्लिपमध्ये डावीकडे सूर मारून घेतलेला अप्रतिम झेल, निदाहास ट्रॉफी फायनल मधील सनसनाटी खेळी, अशा काही मोजक्या प्रसंगांतून तो स्वतःच्या गुणवत्तेची चुणूक दाखवून देत राहिला, पण सातत्य कधीच राखता आले नाही. ह्या आयपीएल मध्ये मात्र फॉर्म ऑफ हिस लाईफ मधे होता. देव करो आणि ह्य टी २० विश्व्चषकात खेळून तो उंचावण्यात योगदान द्यावे, म्हणजे कार्तिक पुराण सुफळ संपूर्ण होईल

छान लेख. निदास ट्रॉफी मधील अंतिम सामना अजूनही आठवतो. बांगलादेशच्या खेळाडू व समर्थकांना तर प्रचंड धक्का बसल्यासारखे वाटत होते दिनेशच्या खेळीनंतर. अजूनही बर्याचदा यू टूयूबवर त्याची ती लाजवाब खेळी पाहत बसतो मी.

चौथा कोनाडा 23/06/2022 - 17:05
कार्तिक हा फक्त क्रिकेट खेळाडूंसाठी नाही तर सततच्या अपयशामुळे बेजार झालेल्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणा बनला आहे. कितीही संकट आली, कितीही पिछेहाट झाली तरी शेवटपर्यंत माघार न घेता अपना टाइम आयेगा म्हणत लढत राहायचं आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घ्यायची हाच धडा दिनेश कार्तिक आपल्याला देऊन जातो..
+१ अपयशातून बाहेर यायला प्रचंड शक्ति एकवटावी लागते, दिनेश कार्तिक हे करू शकला हे थक्क करणारे आहे ! हॅटस् ऑफ दिनेश कार्तिक ! झकास +१ लिहिलंय सुजित जाधव !

मोहन 23/06/2022 - 17:05
कार्तिकचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. आपण तो लेखातून छान उलगडला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

सुजित जाधव 25/06/2022 - 23:33
हो अजून एक वर्ष खेळेल...भारताने या वर्षी टी-२० विश्वचषक जिंकला आणि त्याने फिनीशर म्हणून चांगला खेळ केला तर त्याचा इतक्या वर्षांचा संघर्ष व संयम सार्थकी लागेल...

निदास ट्रॉफी मधील सामना पाहिल्यापासून या खेळाडूविषयी सॉफ्टकॉर्नर निर्माण झाला होता की या खेळाडूला त्याच्या क्षमतेनुसार न्याय मिळाला नाही. बाकीची वैयक्तिक माहिती आताच समजली. नक्कीच यापुढेही तो काहीतरी मार्गदर्शक करत राहिलच. दिनेश कार्तिकला शुभेच्छा!

चावटमेला 04/07/2022 - 13:14
दिनेश कर्तिक हा खरं तर खूप गुणी खेळाडू, पण बर्‍याचदा आपल्यातील क्षमतेला योग्य न्याय देवू न शकल्यामुळे म्हणा किंवा धोनी च्या संघातील आगमनामुळे म्हणा, तो काहीसा झाकोळून च गेला. २००७टी २० विश्वचषकात त्याने स्लिपमध्ये डावीकडे सूर मारून घेतलेला अप्रतिम झेल, निदाहास ट्रॉफी फायनल मधील सनसनाटी खेळी, अशा काही मोजक्या प्रसंगांतून तो स्वतःच्या गुणवत्तेची चुणूक दाखवून देत राहिला, पण सातत्य कधीच राखता आले नाही. ह्या आयपीएल मध्ये मात्र फॉर्म ऑफ हिस लाईफ मधे होता. देव करो आणि ह्य टी २० विश्व्चषकात खेळून तो उंचावण्यात योगदान द्यावे, म्हणजे कार्तिक पुराण सुफळ संपूर्ण होईल

छान लेख. निदास ट्रॉफी मधील अंतिम सामना अजूनही आठवतो. बांगलादेशच्या खेळाडू व समर्थकांना तर प्रचंड धक्का बसल्यासारखे वाटत होते दिनेशच्या खेळीनंतर. अजूनही बर्याचदा यू टूयूबवर त्याची ती लाजवाब खेळी पाहत बसतो मी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
फिनिक्स हा काल्पनिक पक्षी असला तरी त्याच्याप्रमाणे राखेतून नवी भरारी घेणारे काही लोक प्रत्यक्षात असतात. दिनेश कार्तिक हा क्रिकेट जगतातील नवा फिनिक्स आहे. १ डिसेंबर २००६… जोहान्सबर्गमध्ये भारत विरुद्व दक्षिण आफ्रिका टी-२० सामना सुरु होता. हा आंतराष्ट्रीय क्रिकेट मधील भारताचा पहिला टी-२० सामना होता. सचिन, सेहवाग, झहीर, आगरकर, हरभजन असे खेळाडू त्या संघात होते. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २० षटकांत १२७ धावांचे लक्ष्य ठेवले. चांगली सुरवात मिळूनही मधल्या षटकांत भारताचा डाव ढासळला. दिनेश मोंगिया आणि दिनेश कार्तिकने चांगली फलंदाजी करून भारताला तो सामना जिंकवून दिला.

अपरिचित पोलो

पराग१२२६३ ·

साहना 21/05/2022 - 23:04
मध्यपूर्वेत "उंटांची सौंदर्य स्पर्धा" घेतली जाते. ह्या स्पर्धा तेथील लोकांसाठी खूप महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या आहेत. वरून वरून विनोद वाटला तरी प्रत्यक्षांत हा विषय गंभीर आणि महत्वाचा असून ह्यावर बहुतेक रिसर्च हा राजस्थान विद्यापीठाच्या अंतर्गत होतो आणि त्याचा इतिहास सुद्धा बराच जुना आहे. अमेरिकेत घोडयाना फारच महत्व असल्याने equestrian ह्या विषयावर भरपूर अभ्यास होतो. एके काळी उंटा प्रमाणेच अश्वविद्येंत सुद्धा भारत अत्यंत प्रगत होता. काळाच्या ओघांत हे ज्ञान लुप्त होत आहे. माझे एक पूर्वज अश्वपारखी होते. अश्वविद्येवर त्यांची काही बाडे होती ती माझ्या काकांनी कुठल्यातरी ऐतिहासिक संघटनेला दान केली. भारतीय अश्वपारखी अनेक स्पर्धा घ्यायचे आणि त्यांच्या कौशल्याने युरोपिअन लोक थक्क होऊन जायचे. एक कौशल्य म्हणजे एक वित रुंदीच्या फळीवरून घोडा चालवणे, मध्ये पोचल्यावर तो घोडा फिरवणे. ही फळी विहिरीच्या तोंडावर ठेवली जायची त्यामुळे चूक झाल्यास घोडा जखमी होण्याची शक्यता असायची. अश्वविद्येचे जनक कदाचित नकुल ह्यांना मानले जायचे. अश्वारोहण हि पुरुषांची मक्तेदारी भारतांत नसून महिलांसाठी सुद्धा हे महत्वाचे कौशल्य मानले जायचे. बंगाल प्रांतातील अश्वारोही अनावृत्त महिलांची चित्रे/आकृती असलेल्या बरण्या LA मधील वस्तू संग्रहालयांत आहेत. ह्यांचा काळ २१०० वर्षे जुना आहे. शिलाहोत्र संहिता हे अश्वविद्येवरील पुस्तक सुद्धा त्याच काळांतील आहे. घोडा हा भारतीय इतिहासासाठी वादग्रस्त विषय ठरला. हरप्पा मोहेंजदरो आणि वेदिक लोक ह्यांचा संबंध काय ? हा विषय जुना आहे. हरप्पन संस्कृती हि भारतीय होती आणि आर्य बाहेरून आले असे सांगण्यात आले. घोडा हा रिग्वेदांतील सर्वांत महत्वाचा प्राणी आहे. पण हरप्पांत घोड्याचे काहीही अवशेष किंवा चित्रे सापडली नाहीत. त्यामुळे हार्वर्ड चे मायकेल विटझेल (हे विद्वान असले तरी थोडे वंशभेदी आहेत) ह्यांनी थियरी काढली कि वेदिक संस्कृती हि हररप्पन संस्कृतीच्या नंतर निर्माण झाली. किंवा इतर ठिकाणी विकसित होऊन भारतांत आली आणि ह्याच मंडळींनी घोडा भारतात आणला. त्यानंतर जणू काही हि थियरी देवानेच दिली आहे ह्या प्रमाणे इतर लोकांनी त्याला गांभीयऱ्याने घेतले आणि ह्या विषयाच्या विरुद्ध काहीही रिसर्च प्रकाशित करण्यास नकार मिळू लागला. घोडा भारतांत आधीपासून आहे आणि हरराप्पा पेक्षाही शेकडो वर्षे आधी भारतांत, राजस्थान, हरियाणा प्रदेशांत घोडा होता ह्याचे निर्विवाद पुरावे मिळाले असले तरी वैदिक संस्कृती हि कदाचित ४००० वर्षांपेक्षा जुनी असू शकते ह्या रिसर्च ला विदेशी जर्नल्स फाट्यावर मारतात.

साहना 21/05/2022 - 23:04
मध्यपूर्वेत "उंटांची सौंदर्य स्पर्धा" घेतली जाते. ह्या स्पर्धा तेथील लोकांसाठी खूप महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या आहेत. वरून वरून विनोद वाटला तरी प्रत्यक्षांत हा विषय गंभीर आणि महत्वाचा असून ह्यावर बहुतेक रिसर्च हा राजस्थान विद्यापीठाच्या अंतर्गत होतो आणि त्याचा इतिहास सुद्धा बराच जुना आहे. अमेरिकेत घोडयाना फारच महत्व असल्याने equestrian ह्या विषयावर भरपूर अभ्यास होतो. एके काळी उंटा प्रमाणेच अश्वविद्येंत सुद्धा भारत अत्यंत प्रगत होता. काळाच्या ओघांत हे ज्ञान लुप्त होत आहे. माझे एक पूर्वज अश्वपारखी होते. अश्वविद्येवर त्यांची काही बाडे होती ती माझ्या काकांनी कुठल्यातरी ऐतिहासिक संघटनेला दान केली. भारतीय अश्वपारखी अनेक स्पर्धा घ्यायचे आणि त्यांच्या कौशल्याने युरोपिअन लोक थक्क होऊन जायचे. एक कौशल्य म्हणजे एक वित रुंदीच्या फळीवरून घोडा चालवणे, मध्ये पोचल्यावर तो घोडा फिरवणे. ही फळी विहिरीच्या तोंडावर ठेवली जायची त्यामुळे चूक झाल्यास घोडा जखमी होण्याची शक्यता असायची. अश्वविद्येचे जनक कदाचित नकुल ह्यांना मानले जायचे. अश्वारोहण हि पुरुषांची मक्तेदारी भारतांत नसून महिलांसाठी सुद्धा हे महत्वाचे कौशल्य मानले जायचे. बंगाल प्रांतातील अश्वारोही अनावृत्त महिलांची चित्रे/आकृती असलेल्या बरण्या LA मधील वस्तू संग्रहालयांत आहेत. ह्यांचा काळ २१०० वर्षे जुना आहे. शिलाहोत्र संहिता हे अश्वविद्येवरील पुस्तक सुद्धा त्याच काळांतील आहे. घोडा हा भारतीय इतिहासासाठी वादग्रस्त विषय ठरला. हरप्पा मोहेंजदरो आणि वेदिक लोक ह्यांचा संबंध काय ? हा विषय जुना आहे. हरप्पन संस्कृती हि भारतीय होती आणि आर्य बाहेरून आले असे सांगण्यात आले. घोडा हा रिग्वेदांतील सर्वांत महत्वाचा प्राणी आहे. पण हरप्पांत घोड्याचे काहीही अवशेष किंवा चित्रे सापडली नाहीत. त्यामुळे हार्वर्ड चे मायकेल विटझेल (हे विद्वान असले तरी थोडे वंशभेदी आहेत) ह्यांनी थियरी काढली कि वेदिक संस्कृती हि हररप्पन संस्कृतीच्या नंतर निर्माण झाली. किंवा इतर ठिकाणी विकसित होऊन भारतांत आली आणि ह्याच मंडळींनी घोडा भारतात आणला. त्यानंतर जणू काही हि थियरी देवानेच दिली आहे ह्या प्रमाणे इतर लोकांनी त्याला गांभीयऱ्याने घेतले आणि ह्या विषयाच्या विरुद्ध काहीही रिसर्च प्रकाशित करण्यास नकार मिळू लागला. घोडा भारतांत आधीपासून आहे आणि हरराप्पा पेक्षाही शेकडो वर्षे आधी भारतांत, राजस्थान, हरियाणा प्रदेशांत घोडा होता ह्याचे निर्विवाद पुरावे मिळाले असले तरी वैदिक संस्कृती हि कदाचित ४००० वर्षांपेक्षा जुनी असू शकते ह्या रिसर्च ला विदेशी जर्नल्स फाट्यावर मारतात.
लेखनप्रकार
भारत आधुनिक पोलोची जननी असला तरी हा क्रीडाप्रकार इथे फारसा लोकप्रियही झालेला नाही. हातात लांब स्टिक घेऊन घोड्यावर बसून खेळला जाणारा आणि हॉकीप्रमाणेच भासणारा हा क्रीडाप्रकार. हा खेळ अतिशय प्राचीन मानला जातो. या खेळाची सुरुवात नक्की कोठे झाली याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तरीही या खेळाचे उगमस्थान भारतच असल्याचे संकेत देणारे काही पुरावे उपलब्ध आहेत. भारतात असलेल्या जगातील सर्वात जुन्या पोलो क्लबच्या स्थापनेला या वर्षी 160 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतात मणिपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या सगोल कांग्जेई या क्रीडाप्रकाराला पोलोचे उगमस्थान मानले जाते.

विराट कोहली: फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज पर्मनंट

सुजित जाधव ·

In reply to by जेम्स वांड

कॉमी 21/05/2022 - 11:53
मिम फॉरमॅट आवडला आहे !

In reply to by जेम्स वांड

द्वेष नाहीहो! आपली भक्ती आपल्या पर्यंत मर्यादीत ठेवावी, क्रिकेटप्रेमींचा भयानक सूळसूळाट आहे आपल्या देशात. कोणत्या ना कोणत्या माझ्यमातून ते ईतरांवर क्रिकटच्या बातम्या, विनोद, पांचट रेकोर्ड मारत असतात. मा तर नेहमी प्रार्थना करत असतो मोठा स्पर्धेतून टीम लगेच बाहेर पडावी जेवेकरून ह्या भक्तांच्या तोंडमारा बंद व्हावा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जेम्स वांड 21/05/2022 - 14:38
त्या भक्तीलाच हातभार लावताय की बली अश्याने, तुमच्या ज्या काही प्रार्थना आहेत त्या पण तुमच्याजवळ ठेवता येतील की तुम्हाला, विशेषतः धागा क्रिकेटचा अन कोहलीचा आहे हे शिर्षकातून ठळक लक्षात येत असताना. हा आता जर कोणी क्रिकेट अतिशय फालतू खेळ असून आम्ह8 ब्वा त्याला शिव्या देणे कुल समजतो, आमच्या सडेतोडपणाचे (?) उदाहरण समजतो अश्या आशयाचा धागा काढला अन त्यात तुमच्या जाज्वल्य कॉमेंट्स नसल्या तर मात्र नवल वाटलं असतं.

श्रीगुरुजी 20/05/2022 - 23:54
कोहलीने काही काळ क्रिकेटपासून दूर रहावे. अति क्रिकेटमुळे तो अपयशी ठरत आहे. फक्त एक चांगला डाव खेळला की तो पुन्हा पूर्वीसारख्याच प्रचंड धावा करेल. सध्याच्या भारतीय संघात कोहली, पुजारा व रहाणे हे तीनच तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. बाकी सगळे नुसती बॅट फिरवतात. कोहली भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे.

सुक्या 21/05/2022 - 01:16
क्रिकेट हा एक खेळ आहे. त्याकडे खेळ म्हणुन पहा. आवास्तव महत्त्व देउ नका. क्रिकेटर लोकांच्या व्यक्तीपुजेचा आता वीट आला आहे ..

In reply to by सुक्या

हेच म्हणतो. आणी ही लोक हे असले धागे काढून लोकांच्या माथी बळजबरी मारतात. तुम्हाला आलडतो तर ठेवा ना तुमच्याजवळ लोकांच्या माथी तूमची आवड/भक्ती का मारावी?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुजित जाधव 21/05/2022 - 09:00
क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही ..त्यामधून घेण्यासारख्या व शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत..महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, कपिलदेव, राहुल द्रविड, व्हीव्हीसएस लक्ष्मण यांसारखे खेळाडू फक्त चांगले क्रिकेटर नाहीत तर आदर्श व्यक्ती सुद्धा आहेत. संयम, निर्भीडता, साधेपणा, नम्रता, दडपण हाताळण्याचे कौशल्य, प्रेझेन्स ऑफ माईंड अश्या कितीतरी गोष्टी या खेळाडूंकडून शिकण्यासारख्या आहेत. तुम्हाला क्रिकेट आवडत नसेल तर नका वाचू ना लेख. तुमच्यावर वाचायची कुणी बळजबरी केलीये का?

In reply to by सुजित जाधव

श्रीगुरुजी 21/05/2022 - 09:09
क्रिकेटद्वेष्ट्यांना हे हजारदा सांगून झाले आहे. आपल्याला जो विषय आवडत नाही त्या विषयावरील धागे उघडून वाचण्यात आपला वेळ वाया घालवू नये हे साधे व्यवहारज्ञान आहे. मी मला रस नसणाऱ्या काही विषयांवरील धागे व काही निर्बुद्धांचे प्रतिसाद अजिबात वाचत नाही. परंतु ही मंडळी क्रिकेट आवडत नसताना व क्रिकेटवरील धागे वाचण्याची कोणत्याही प्रकारची सक्ती नसताना, नुसते धागे वाचत नाहीत तर या विषयावर धागा लिहिलाच का हा जाब विचारण्याचा मूर्खपणा करून फटके खातात.

In reply to by श्रीगुरुजी

मागे एका कायप्पा समुहात बळजबरीने क्रिकेट च्या बातम्या माथी मारला जायच्या तिथे मी भांडून क्रिकेटचा वेगळा समूह काढायला लावला तरीही क्रिकेट शी संबंधं नसलेल्या समुहात बळजबरीने क्रिकेटच्या बातम्या मारल्या जायच्या. मला वाटतं मिपावर “खेळ” हा विभाग आधी होता(?) नसेल तर कृपया काढावा. कारण दर्जेदार लेखनात मध्येच असा काहीतरी व्यक्तिपुजक लेख येतो नी लोकांचा हिरमोड होतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जेम्स वांड 21/05/2022 - 14:53
हिरमोड होतोय बली ? एक काम करा, "क्रिकेट एक फालतू खेळ" नावाचा धागा काढा अन तो पंच हजारी होईस्तोवर तुम्ही अन तुम्ही म्हणताय तसे क्रिकेट द्वेष्टे लोक मिळुन तिथं लाखोली वहा शिव्यांची क्रिकेटला. त्या धाग्यावर रिप्लाय आले नाहीत तर जबाबदारी आमची नाही हो मात्र, कारण आम्ही पडलो ब्वा क्रिकेट शौकीन. अन खेळ विभाग हवा, ग्रामीण साहित्य विभाग हवा, पुरुष विभाग वेगळा हवा, स्त्री विभाग वेगळा हवा अश्या मागण्या मिपावर कायम पडीक असतात, मुळात संस्थळ आहे खासगी काय विभाजन करून काय व्हर्टिकल्स ठेवायचे हे मालक ठरवणार तुम्ही आम्ही नाही, अन खेळ विभाग होईपर्यंत का सुजितनं काही लिहुच नये का काय मग खेळावर ? मिपा प्रशासनाला विनंती करा की इतके विभाग काढण्यापेक्षा त्यांनी एक "अमरेंद्र बाहुबली अग्रलेख विभाग" काढावा तिथं क्रिकेट, पुणे, पुणेरी जेवण, गुलाबाचे अन बर्फाळ डोंगरांचे फोटो इत्यादींवर तुम्ही तुमचे सडेतोड लेख लिहा, सोपं पडेल ते सगळ्यांना, तुमचे चाहते अन समर्थक येऊन तिथं उत्तम चर्चा करू शकतील अन सुजित किंवा इतर क्रिकेटप्रेमी, गुलाब फुल फोटोग्राफर इत्यादी लोक विभागाचे नाव पाहूनच तो लेख उघडणे टाळतील.

In reply to by जेम्स वांड

एखादी मोठी स्पर्धा असेल तर समजू शकतो पण कुठल्यातरी खेळाडूचा फाॅर्म नाही, काढ धागा. ऊद्या पुजाराची चप्पल तूटली काढा धागा, धोनाची मूलगी रडतेय काढा धागा. चालूद्या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जेम्स वांड 21/05/2022 - 15:30
पुजाराची मोडकी चप्पल अन धोनीची मुलगी ह्यांच्यावर निघालेले धागे दाखवा पाहू मिपावर ? अन असले धागे काढतील ह्या भविष्यकालीन चिंतेतून तुम्ही जर इथं वितंडवाद घालत बसणार असाल तर Wake up my young friend, throwing down your life on a slippery slope is not at all advisable, take it or not.

In reply to by जेम्स वांड

श्रीगुरुजी 21/05/2022 - 15:17
क्रिकेट विषयावरील धागा वारंवार उघडलाच पाहिजे आणि वाचलाच पाहिजे अशी कोणतीही सक्ती, बळजबरी नसतानाही क्रिकेटद्वेष्टे वारंवार तो धागा उघडून, आम्हाला अजिबात आवडत नाही तरीसुद्धा का लिहिता क्रिकेटवर लेख असा तावातावाने जाब विचारतात हे पाहून त्यांची कीव कराविशी वाटते. क्रिकेट विषयावरील लेख उघडलाच पाहिजे, लेख वाचलाच पाहिजे अशी कोणतीही सक्ती यांच्यावर नाही. आपल्या आवडत्या विषयांवर लेख लिहायला, आपल्या आवडत्या विषयांवरील लेख वाचायला यांच्यावर बंदी नाही. क्रिकेटवरील लेखामुळे इतर लेखांची जागा अडते अशीही परिस्थिती नाही. क्रिकेटवरील लेखामुळे कोणावर अन्याय होतोय, कोणाला आपला लेख प्रदर्शित करता येत नाही अशीही परिस्थिती नाही. हे या संकेतस्थळाचे मालक नाहीत व येथे कोणत्या विषयावर लेख असावे किंवा नसावे हे ठरविण्याचा अधिकारही यांच्याकडे नाही. तरीसुद्धा यांचा विरोध सुरूच आहे. ज्यांना या संकेतस्थळावरील क्रिकेट विषयावरील लेखांना विरोध आहे त्यांनी स्वत:चे वेगळे संकेतस्थळ निर्माण करून त्यावर अशा लेखांना बंदी घालावी.

श्रीगुरुजी 21/05/2022 - 06:38
त्याच्यावर क्रिकेटचा देव असाच प्रसन्न राहो आणि त्याच्या बॅट मधून धावांची बरसात होत राहो अशीच समस्त क्रिकेटप्रेमींची ईच्छा आहे. त्याचबरोबर त्याच्या ७१ व्या शतकाची प्रतीक्षा लवकरच समाप्त होवो अशी विराटभक्तांची देवाकडे सदैव प्रार्थना राहील..... तथास्तु! त्याच्या बरोबरीने रोहीत शर्मा व बुमराह हे सुद्धा पुन्हा एकदा फॉर्मात यावे हीच प्रार्थना _/\_.

In reply to by सुजित जाधव

श्रीगुरुजी 21/05/2022 - 09:53
यावर्षी आयपीएल मध्ये त्याचे अजून एकही अर्धशतक नाही. ईशान किशध सुद्धा २-३ सामन्यांचा अपवाद वगळता अपयशी ठरला आहे. बुमराहने एका सामन्यात ५ फलंदाज बाद केले. परंतु उर्वरीत बहुसंख्य सामन्यात त़ निष्प्रभ ठरला आहे.

चावटमेला 21/05/2022 - 12:10
"फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज पर्मनंट" - आसं आमी आमच्या लाडक्या दादाबद्दल म्हणायचो कालीजात असताना २००४-०५ मदी, तर लोक आमास्नी येड्यात काडायचे. पण करीअर च्या शेवटी शेवटी, खास करुन २००८, २००९ च्या आय्पीएल मध्ये दादाला अगदी गल्लीबोळ छाप बॉलर्स पुढे चाचपडताना बघून खूप वाईट वाटायचं, आणि आता बास्स असं फीलींग यायचं

In reply to by चावटमेला

फारएन्ड 22/05/2022 - 08:34
२००८ मधे तो टेस्ट मधे चांगला खेळत होता. शेवटच्या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे एकदा १०० व एकदा - बहुधा शेवटच्या मॅच मधे ८० मारले होते.

In reply to by फारएन्ड

श्रीगुरुजी 22/05/2022 - 09:48
शेवटच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात १०२ धावा केल्या होत्या. शेवटच्या कसोटीत पहिल्या डावात ८५ व दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर शून्य धावांवर बाद झाला होता.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 22/05/2022 - 14:10
गांगुलीने आपल्या पदार्पणाच्या कसोटी डावात शतक केले होते तर आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या कसोटी डावात तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. अशी कामगिरी करणारा तो बहुधा क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव खेळाडू असावा.

मूळात आपल्याला क्रिकेट आवडतं म्हणजे सगळ्यांनाच आवडतं हा समजच चुकीचा आहे. त्यातील कुठल्यातरी क्षूल्लक खेळाडूचा फाॅर्म नाही म्हणून सरळ धागा काढावा का? असं प्रत्येक खेळातील प्रत्येक खेळाडूच्या परफोर्मन्स वर धागे निघू लागले तर काय होईल??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जेम्स वांड 21/05/2022 - 15:37
मूळात आपल्याला क्रिकेट आवडतं म्हणजे सगळ्यांनाच आवडतं हा समजच चुकीचा आहे. त्यातील कुठल्यातरी क्षूल्लक खेळाडूचा फाॅर्म नाही म्हणून सरळ धागा काढावा का?
मूलतः आपल्याला क्रिकेट आवडत नाही म्हणून क्रिकेटवर काढलेल्या, क्रिकेटप्रेमी लोकांनी काढलेल्या अन गेम संबंधित असलेल्या धाग्यावर आपण वाटेल तसे तुसडेपणाने बोलणे हे चुकीचे नाही का ?
असं प्रत्येक खेळातील प्रत्येक खेळाडूच्या परफोर्मन्स वर धागे निघू लागले तर काय होईल??
निघतील तेव्हा मिपामालक बघूनच घेतील हो, धाग्यावेताळ म्हणून कुप्रसिद्ध अश्या इतर एका संस्थळावरील एका अजब सदस्याला इथंच गार करून हद्दपार केलेलं बघितलं आहे आम्ही मिपावर. आपण असल्या चिंता करण्यापेक्षा आवडतात त्या धाग्यांवर लक्ष केंद्रित करून नावडत्या धाग्यांवर आपल्या वैयक्तिक आवडीनिवडींच्या जाहिराती करणे टाळावे, इतकेच आपल्या हाती आहे बघा.

In reply to by श्रीगुरुजी

मारीया शारापोवा बोलली होती “वू ईज सतिन तेंडूलकर?“ आता तिची समज काढू नका म्हणजे झालं. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुजित जाधव 21/05/2022 - 17:37
मला सांगा.. तुम्हाला वाचता येत म्हणल्यावर तुम्ही वर्तमानपत्र वाचत असणारच...मग त्या वर्तमानपत्रात क्रिकेटच वेगळं पान असतच ना की तुम्ही ते छापणाऱ्याना/वितरकांना असं सांगता की मला क्रिकेट आवडत नाही माझ्यासाठीं असं स्वतंत्र वर्तमानपत्र छापा ज्यामध्ये क्रिकेटच्या बातम्या नसतील... तुम्हाला ज्या विषयात रुची आहे त्या विषयावरील लेख वाचा ना....इथे तुम्हाला क्रिकेट वरील लेख वाचायची कोणी बळजबरी नाही करत आहे..आता याउपर मी काही सांगू शकणार नाही.. आणि इथून पुढेपण मी क्रिकेट वर लेख लिहितच राहीन...तुम्हाला काही अडचण असेल तर इथे टिप्पणी करण्यापेक्षा सरळ मिसळपाव मॉडरेटर टीम शी संपर्क साधा.. ते काय तो निर्णय देतील...

चामुंडराय 21/05/2022 - 18:09
भले !! अनुष्काच्या "ह्यांच्या" फटकेबाजी बद्दल काही तरी वाचायला मिळेल म्हणून हा धागा उघडला तर इथे भलतीच फटकेबाजी होते आहे.

फारएन्ड 22/05/2022 - 08:41
कोहली आवडतोच. पण बहुधा ऑल्मोस्ट दोन वर्षे तो आउट ऑफ फॉर्म आहे. कालही रशीद ने त्याचा कॅच घेतला असता तर पुन्हा लौकरच गेला असता. पण नंतर त्याने त्याचा फायदा करून घेतला. पुढे चांगला खेळला. त्याचे एक दोन ट्रेडमार्क शॉट दिसले. पण योग्य वेळी पीक होणार असेल तर आरसीबीला प्ले ऑफ्स मधे आणि टुर्नामेण्टमधेही यावेळेस चांगला चान्स आहे.

In reply to by जेम्स वांड

कॉमी 21/05/2022 - 11:53
मिम फॉरमॅट आवडला आहे !

In reply to by जेम्स वांड

द्वेष नाहीहो! आपली भक्ती आपल्या पर्यंत मर्यादीत ठेवावी, क्रिकेटप्रेमींचा भयानक सूळसूळाट आहे आपल्या देशात. कोणत्या ना कोणत्या माझ्यमातून ते ईतरांवर क्रिकटच्या बातम्या, विनोद, पांचट रेकोर्ड मारत असतात. मा तर नेहमी प्रार्थना करत असतो मोठा स्पर्धेतून टीम लगेच बाहेर पडावी जेवेकरून ह्या भक्तांच्या तोंडमारा बंद व्हावा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जेम्स वांड 21/05/2022 - 14:38
त्या भक्तीलाच हातभार लावताय की बली अश्याने, तुमच्या ज्या काही प्रार्थना आहेत त्या पण तुमच्याजवळ ठेवता येतील की तुम्हाला, विशेषतः धागा क्रिकेटचा अन कोहलीचा आहे हे शिर्षकातून ठळक लक्षात येत असताना. हा आता जर कोणी क्रिकेट अतिशय फालतू खेळ असून आम्ह8 ब्वा त्याला शिव्या देणे कुल समजतो, आमच्या सडेतोडपणाचे (?) उदाहरण समजतो अश्या आशयाचा धागा काढला अन त्यात तुमच्या जाज्वल्य कॉमेंट्स नसल्या तर मात्र नवल वाटलं असतं.

श्रीगुरुजी 20/05/2022 - 23:54
कोहलीने काही काळ क्रिकेटपासून दूर रहावे. अति क्रिकेटमुळे तो अपयशी ठरत आहे. फक्त एक चांगला डाव खेळला की तो पुन्हा पूर्वीसारख्याच प्रचंड धावा करेल. सध्याच्या भारतीय संघात कोहली, पुजारा व रहाणे हे तीनच तंत्रशुद्ध फलंदाज आहेत. बाकी सगळे नुसती बॅट फिरवतात. कोहली भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे.

सुक्या 21/05/2022 - 01:16
क्रिकेट हा एक खेळ आहे. त्याकडे खेळ म्हणुन पहा. आवास्तव महत्त्व देउ नका. क्रिकेटर लोकांच्या व्यक्तीपुजेचा आता वीट आला आहे ..

In reply to by सुक्या

हेच म्हणतो. आणी ही लोक हे असले धागे काढून लोकांच्या माथी बळजबरी मारतात. तुम्हाला आलडतो तर ठेवा ना तुमच्याजवळ लोकांच्या माथी तूमची आवड/भक्ती का मारावी?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुजित जाधव 21/05/2022 - 09:00
क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही ..त्यामधून घेण्यासारख्या व शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत..महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर, कपिलदेव, राहुल द्रविड, व्हीव्हीसएस लक्ष्मण यांसारखे खेळाडू फक्त चांगले क्रिकेटर नाहीत तर आदर्श व्यक्ती सुद्धा आहेत. संयम, निर्भीडता, साधेपणा, नम्रता, दडपण हाताळण्याचे कौशल्य, प्रेझेन्स ऑफ माईंड अश्या कितीतरी गोष्टी या खेळाडूंकडून शिकण्यासारख्या आहेत. तुम्हाला क्रिकेट आवडत नसेल तर नका वाचू ना लेख. तुमच्यावर वाचायची कुणी बळजबरी केलीये का?

In reply to by सुजित जाधव

श्रीगुरुजी 21/05/2022 - 09:09
क्रिकेटद्वेष्ट्यांना हे हजारदा सांगून झाले आहे. आपल्याला जो विषय आवडत नाही त्या विषयावरील धागे उघडून वाचण्यात आपला वेळ वाया घालवू नये हे साधे व्यवहारज्ञान आहे. मी मला रस नसणाऱ्या काही विषयांवरील धागे व काही निर्बुद्धांचे प्रतिसाद अजिबात वाचत नाही. परंतु ही मंडळी क्रिकेट आवडत नसताना व क्रिकेटवरील धागे वाचण्याची कोणत्याही प्रकारची सक्ती नसताना, नुसते धागे वाचत नाहीत तर या विषयावर धागा लिहिलाच का हा जाब विचारण्याचा मूर्खपणा करून फटके खातात.

In reply to by श्रीगुरुजी

मागे एका कायप्पा समुहात बळजबरीने क्रिकेट च्या बातम्या माथी मारला जायच्या तिथे मी भांडून क्रिकेटचा वेगळा समूह काढायला लावला तरीही क्रिकेट शी संबंधं नसलेल्या समुहात बळजबरीने क्रिकेटच्या बातम्या मारल्या जायच्या. मला वाटतं मिपावर “खेळ” हा विभाग आधी होता(?) नसेल तर कृपया काढावा. कारण दर्जेदार लेखनात मध्येच असा काहीतरी व्यक्तिपुजक लेख येतो नी लोकांचा हिरमोड होतो.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जेम्स वांड 21/05/2022 - 14:53
हिरमोड होतोय बली ? एक काम करा, "क्रिकेट एक फालतू खेळ" नावाचा धागा काढा अन तो पंच हजारी होईस्तोवर तुम्ही अन तुम्ही म्हणताय तसे क्रिकेट द्वेष्टे लोक मिळुन तिथं लाखोली वहा शिव्यांची क्रिकेटला. त्या धाग्यावर रिप्लाय आले नाहीत तर जबाबदारी आमची नाही हो मात्र, कारण आम्ही पडलो ब्वा क्रिकेट शौकीन. अन खेळ विभाग हवा, ग्रामीण साहित्य विभाग हवा, पुरुष विभाग वेगळा हवा, स्त्री विभाग वेगळा हवा अश्या मागण्या मिपावर कायम पडीक असतात, मुळात संस्थळ आहे खासगी काय विभाजन करून काय व्हर्टिकल्स ठेवायचे हे मालक ठरवणार तुम्ही आम्ही नाही, अन खेळ विभाग होईपर्यंत का सुजितनं काही लिहुच नये का काय मग खेळावर ? मिपा प्रशासनाला विनंती करा की इतके विभाग काढण्यापेक्षा त्यांनी एक "अमरेंद्र बाहुबली अग्रलेख विभाग" काढावा तिथं क्रिकेट, पुणे, पुणेरी जेवण, गुलाबाचे अन बर्फाळ डोंगरांचे फोटो इत्यादींवर तुम्ही तुमचे सडेतोड लेख लिहा, सोपं पडेल ते सगळ्यांना, तुमचे चाहते अन समर्थक येऊन तिथं उत्तम चर्चा करू शकतील अन सुजित किंवा इतर क्रिकेटप्रेमी, गुलाब फुल फोटोग्राफर इत्यादी लोक विभागाचे नाव पाहूनच तो लेख उघडणे टाळतील.

In reply to by जेम्स वांड

एखादी मोठी स्पर्धा असेल तर समजू शकतो पण कुठल्यातरी खेळाडूचा फाॅर्म नाही, काढ धागा. ऊद्या पुजाराची चप्पल तूटली काढा धागा, धोनाची मूलगी रडतेय काढा धागा. चालूद्या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जेम्स वांड 21/05/2022 - 15:30
पुजाराची मोडकी चप्पल अन धोनीची मुलगी ह्यांच्यावर निघालेले धागे दाखवा पाहू मिपावर ? अन असले धागे काढतील ह्या भविष्यकालीन चिंतेतून तुम्ही जर इथं वितंडवाद घालत बसणार असाल तर Wake up my young friend, throwing down your life on a slippery slope is not at all advisable, take it or not.

In reply to by जेम्स वांड

श्रीगुरुजी 21/05/2022 - 15:17
क्रिकेट विषयावरील धागा वारंवार उघडलाच पाहिजे आणि वाचलाच पाहिजे अशी कोणतीही सक्ती, बळजबरी नसतानाही क्रिकेटद्वेष्टे वारंवार तो धागा उघडून, आम्हाला अजिबात आवडत नाही तरीसुद्धा का लिहिता क्रिकेटवर लेख असा तावातावाने जाब विचारतात हे पाहून त्यांची कीव कराविशी वाटते. क्रिकेट विषयावरील लेख उघडलाच पाहिजे, लेख वाचलाच पाहिजे अशी कोणतीही सक्ती यांच्यावर नाही. आपल्या आवडत्या विषयांवर लेख लिहायला, आपल्या आवडत्या विषयांवरील लेख वाचायला यांच्यावर बंदी नाही. क्रिकेटवरील लेखामुळे इतर लेखांची जागा अडते अशीही परिस्थिती नाही. क्रिकेटवरील लेखामुळे कोणावर अन्याय होतोय, कोणाला आपला लेख प्रदर्शित करता येत नाही अशीही परिस्थिती नाही. हे या संकेतस्थळाचे मालक नाहीत व येथे कोणत्या विषयावर लेख असावे किंवा नसावे हे ठरविण्याचा अधिकारही यांच्याकडे नाही. तरीसुद्धा यांचा विरोध सुरूच आहे. ज्यांना या संकेतस्थळावरील क्रिकेट विषयावरील लेखांना विरोध आहे त्यांनी स्वत:चे वेगळे संकेतस्थळ निर्माण करून त्यावर अशा लेखांना बंदी घालावी.

श्रीगुरुजी 21/05/2022 - 06:38
त्याच्यावर क्रिकेटचा देव असाच प्रसन्न राहो आणि त्याच्या बॅट मधून धावांची बरसात होत राहो अशीच समस्त क्रिकेटप्रेमींची ईच्छा आहे. त्याचबरोबर त्याच्या ७१ व्या शतकाची प्रतीक्षा लवकरच समाप्त होवो अशी विराटभक्तांची देवाकडे सदैव प्रार्थना राहील..... तथास्तु! त्याच्या बरोबरीने रोहीत शर्मा व बुमराह हे सुद्धा पुन्हा एकदा फॉर्मात यावे हीच प्रार्थना _/\_.

In reply to by सुजित जाधव

श्रीगुरुजी 21/05/2022 - 09:53
यावर्षी आयपीएल मध्ये त्याचे अजून एकही अर्धशतक नाही. ईशान किशध सुद्धा २-३ सामन्यांचा अपवाद वगळता अपयशी ठरला आहे. बुमराहने एका सामन्यात ५ फलंदाज बाद केले. परंतु उर्वरीत बहुसंख्य सामन्यात त़ निष्प्रभ ठरला आहे.

चावटमेला 21/05/2022 - 12:10
"फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज पर्मनंट" - आसं आमी आमच्या लाडक्या दादाबद्दल म्हणायचो कालीजात असताना २००४-०५ मदी, तर लोक आमास्नी येड्यात काडायचे. पण करीअर च्या शेवटी शेवटी, खास करुन २००८, २००९ च्या आय्पीएल मध्ये दादाला अगदी गल्लीबोळ छाप बॉलर्स पुढे चाचपडताना बघून खूप वाईट वाटायचं, आणि आता बास्स असं फीलींग यायचं

In reply to by चावटमेला

फारएन्ड 22/05/2022 - 08:34
२००८ मधे तो टेस्ट मधे चांगला खेळत होता. शेवटच्या ऑस्ट्रेलिया सिरीज मधे एकदा १०० व एकदा - बहुधा शेवटच्या मॅच मधे ८० मारले होते.

In reply to by फारएन्ड

श्रीगुरुजी 22/05/2022 - 09:48
शेवटच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात १०२ धावा केल्या होत्या. शेवटच्या कसोटीत पहिल्या डावात ८५ व दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर शून्य धावांवर बाद झाला होता.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी 22/05/2022 - 14:10
गांगुलीने आपल्या पदार्पणाच्या कसोटी डावात शतक केले होते तर आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या कसोटी डावात तो पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला होता. अशी कामगिरी करणारा तो बहुधा क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव खेळाडू असावा.

मूळात आपल्याला क्रिकेट आवडतं म्हणजे सगळ्यांनाच आवडतं हा समजच चुकीचा आहे. त्यातील कुठल्यातरी क्षूल्लक खेळाडूचा फाॅर्म नाही म्हणून सरळ धागा काढावा का? असं प्रत्येक खेळातील प्रत्येक खेळाडूच्या परफोर्मन्स वर धागे निघू लागले तर काय होईल??

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जेम्स वांड 21/05/2022 - 15:37
मूळात आपल्याला क्रिकेट आवडतं म्हणजे सगळ्यांनाच आवडतं हा समजच चुकीचा आहे. त्यातील कुठल्यातरी क्षूल्लक खेळाडूचा फाॅर्म नाही म्हणून सरळ धागा काढावा का?
मूलतः आपल्याला क्रिकेट आवडत नाही म्हणून क्रिकेटवर काढलेल्या, क्रिकेटप्रेमी लोकांनी काढलेल्या अन गेम संबंधित असलेल्या धाग्यावर आपण वाटेल तसे तुसडेपणाने बोलणे हे चुकीचे नाही का ?
असं प्रत्येक खेळातील प्रत्येक खेळाडूच्या परफोर्मन्स वर धागे निघू लागले तर काय होईल??
निघतील तेव्हा मिपामालक बघूनच घेतील हो, धाग्यावेताळ म्हणून कुप्रसिद्ध अश्या इतर एका संस्थळावरील एका अजब सदस्याला इथंच गार करून हद्दपार केलेलं बघितलं आहे आम्ही मिपावर. आपण असल्या चिंता करण्यापेक्षा आवडतात त्या धाग्यांवर लक्ष केंद्रित करून नावडत्या धाग्यांवर आपल्या वैयक्तिक आवडीनिवडींच्या जाहिराती करणे टाळावे, इतकेच आपल्या हाती आहे बघा.

In reply to by श्रीगुरुजी

मारीया शारापोवा बोलली होती “वू ईज सतिन तेंडूलकर?“ आता तिची समज काढू नका म्हणजे झालं. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुजित जाधव 21/05/2022 - 17:37
मला सांगा.. तुम्हाला वाचता येत म्हणल्यावर तुम्ही वर्तमानपत्र वाचत असणारच...मग त्या वर्तमानपत्रात क्रिकेटच वेगळं पान असतच ना की तुम्ही ते छापणाऱ्याना/वितरकांना असं सांगता की मला क्रिकेट आवडत नाही माझ्यासाठीं असं स्वतंत्र वर्तमानपत्र छापा ज्यामध्ये क्रिकेटच्या बातम्या नसतील... तुम्हाला ज्या विषयात रुची आहे त्या विषयावरील लेख वाचा ना....इथे तुम्हाला क्रिकेट वरील लेख वाचायची कोणी बळजबरी नाही करत आहे..आता याउपर मी काही सांगू शकणार नाही.. आणि इथून पुढेपण मी क्रिकेट वर लेख लिहितच राहीन...तुम्हाला काही अडचण असेल तर इथे टिप्पणी करण्यापेक्षा सरळ मिसळपाव मॉडरेटर टीम शी संपर्क साधा.. ते काय तो निर्णय देतील...

चामुंडराय 21/05/2022 - 18:09
भले !! अनुष्काच्या "ह्यांच्या" फटकेबाजी बद्दल काही तरी वाचायला मिळेल म्हणून हा धागा उघडला तर इथे भलतीच फटकेबाजी होते आहे.

फारएन्ड 22/05/2022 - 08:41
कोहली आवडतोच. पण बहुधा ऑल्मोस्ट दोन वर्षे तो आउट ऑफ फॉर्म आहे. कालही रशीद ने त्याचा कॅच घेतला असता तर पुन्हा लौकरच गेला असता. पण नंतर त्याने त्याचा फायदा करून घेतला. पुढे चांगला खेळला. त्याचे एक दोन ट्रेडमार्क शॉट दिसले. पण योग्य वेळी पीक होणार असेल तर आरसीबीला प्ले ऑफ्स मधे आणि टुर्नामेण्टमधेही यावेळेस चांगला चान्स आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई संघांच्या अपयशानंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे विराट कोहलीच्या फॉर्मची ...२०२२ च्या आयपीएल मध्ये कोहली पहिल्या १३ सामन्यांमध्ये ५ वेळा १० पेक्षा कमी धावा काढून बाद झाला, ३ सामन्यात तर तो पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता पॅव्हेलियन मध्ये परतला. तेरा सामन्यांत त्याने १९.६७ च्या सरासरीने २३६ धावा काढल्या. यादरम्यान तो एकदाच अर्धशतकी पल्ला गाठू शकला. हे सर्व आकडे विराट कोहलीने गेल्या १०-१२ वर्षात जे काही पराक्रम केलेत त्यापुढे एकदम तुच्छ वाटत होते. माजी खेळाडू, क्रीडा पत्रकार, क्रिकेटप्रेमी असे सर्वचजण कोहलीला विश्रांतीचा सल्ला देत होते.

प्रिय सचिन

जे.पी.मॉर्गन ·

श्रीगुरुजी 24/04/2022 - 09:30
सुंदर लिहिलंय. पूर्वी माझ्या देव्हाऱ्यात सुनील व कपिल विराजमान होता. नंतर त्यांच्या जागी सचिन विराजमान झाला. आता देव्हारा रिकामा आहे.

छान लिहिलं आहे.
तुझ्या कित्येक इनिंग्स सिंगल मॉल्ट किंवा जुन्या वाईन सारख्या आहेत. कधीतरी एखाद्या दिवशी एखादी बाटली उघडावी आणि तिच्या कालातीत दर्जाचा घोटा - घोटानी लुत्फ घ्यावा.
खरंय अगदी. क्रिकेट समजायला लागलं तेव्हापासून फक्त सचिनच पाहिला होता, किंवा असं म्हणू की तो होता म्हणून क्रिकेटची आवड निर्माण झाली, तो निवृत्त झाला आणि खेळातली मजाच गेली. आताचं क्रिकेट बघताना अगदीच पोरखेळ पाहिल्यासारखं वाटतं.

फारएन्ड 26/04/2022 - 20:56
मस्त लिहीले आहे. सचिनच्या जुन्या क्लिप्स बघणे हा माझाही आवडता छंद आहे. मधे त्यावर लेख लिहीत होतो त्यामुळे "अभ्यास" करायला बघत होतोच :) पण एरव्हीही बघतो. इथे आकडेवारी महत्त्वाची नाही, तरीही हैदराबाद मधले १४३ कोण्ते? मला १७५ लक्षात आहेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध तेथे. बाकी श्रीगुरूजी यांनी लिहील्याप्रमाणे सुनील, कपिल आणि मग सचिन. नंतर ती लेव्हल आणि पॅशन इतरांबाबत वाटली नाही. धोनी, कोहली आवडतात. ते काही बाबतीत सरसही आहेत. आणि वेळोवेळी त्यांची कामगिरी पाहून थक्कही झालो आहे. पण त्यांच्याबद्दल ती पॅशन वाटत नाही.

In reply to by मुक्त विहारि

माझेही जवळपास तसेच झाले. शालेय वयात असताना शाळेच्या दिवशी मॅच सुरु असेल तर शाळा संपल्यावर घरी आल्यावर दफ्तर बाजुला ठेवताना स्कोर किती आणि सच्या खेळतोय का अजुन? आऊट झाला असेल तर कितीवर आऊट झाला हेच पहिले प्रश्न असत. पण सचित निवृत्त होण्याआधी उतरणीला लागल्यावर क्रिकेटमधला इंटरेस्ट अचानकच संपला.

सचिन तेंडूलकर निवृत्त झाला नव्हता, परफोर्मन्स नव्हता तरी निवृत्त व्हायची ईच्छआ नव्हती. शेवटी बीसीसीआय ने परस्पर घोषणा केला का सचिन निवृत्त होणार मग नाईलाजाने निवृत्त व्हावे लागले.

माझा पण! डेजर्ट स्टॉर्म, हैदराबादचे १७५, सेंच्युरियनचे ९८, चेन्नैचे १३६, सिडनीचे २४१, नागपूरला द. अफ्रिकेविरुद्ध १११, १९९४ च्या हिरो कप मधली बॉलिंग आणि प्रत्येक वेळी चेहर्‍यावर असलेलं ते मिलियन डॉलर स्मित!! सिद्धूच्या शब्दात - "मै खेलेगा अली, मै खेलेगा" हे ऐकताना पण रोमांच उभे राहतात!

बेकार तरुण 28/04/2022 - 16:22
जे पी एम, मस्त लिहिता तुम्ही खूप... नेहमीप्रमाणेच हेही लेखन खूप आवडलं अन खूप आठवणी जाग्या झाल्या..... आमच्या वयाच्या लोकांना सचिन देवासमान ....

श्रीगुरुजी 24/04/2022 - 09:30
सुंदर लिहिलंय. पूर्वी माझ्या देव्हाऱ्यात सुनील व कपिल विराजमान होता. नंतर त्यांच्या जागी सचिन विराजमान झाला. आता देव्हारा रिकामा आहे.

छान लिहिलं आहे.
तुझ्या कित्येक इनिंग्स सिंगल मॉल्ट किंवा जुन्या वाईन सारख्या आहेत. कधीतरी एखाद्या दिवशी एखादी बाटली उघडावी आणि तिच्या कालातीत दर्जाचा घोटा - घोटानी लुत्फ घ्यावा.
खरंय अगदी. क्रिकेट समजायला लागलं तेव्हापासून फक्त सचिनच पाहिला होता, किंवा असं म्हणू की तो होता म्हणून क्रिकेटची आवड निर्माण झाली, तो निवृत्त झाला आणि खेळातली मजाच गेली. आताचं क्रिकेट बघताना अगदीच पोरखेळ पाहिल्यासारखं वाटतं.

फारएन्ड 26/04/2022 - 20:56
मस्त लिहीले आहे. सचिनच्या जुन्या क्लिप्स बघणे हा माझाही आवडता छंद आहे. मधे त्यावर लेख लिहीत होतो त्यामुळे "अभ्यास" करायला बघत होतोच :) पण एरव्हीही बघतो. इथे आकडेवारी महत्त्वाची नाही, तरीही हैदराबाद मधले १४३ कोण्ते? मला १७५ लक्षात आहेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध तेथे. बाकी श्रीगुरूजी यांनी लिहील्याप्रमाणे सुनील, कपिल आणि मग सचिन. नंतर ती लेव्हल आणि पॅशन इतरांबाबत वाटली नाही. धोनी, कोहली आवडतात. ते काही बाबतीत सरसही आहेत. आणि वेळोवेळी त्यांची कामगिरी पाहून थक्कही झालो आहे. पण त्यांच्याबद्दल ती पॅशन वाटत नाही.

In reply to by मुक्त विहारि

माझेही जवळपास तसेच झाले. शालेय वयात असताना शाळेच्या दिवशी मॅच सुरु असेल तर शाळा संपल्यावर घरी आल्यावर दफ्तर बाजुला ठेवताना स्कोर किती आणि सच्या खेळतोय का अजुन? आऊट झाला असेल तर कितीवर आऊट झाला हेच पहिले प्रश्न असत. पण सचित निवृत्त होण्याआधी उतरणीला लागल्यावर क्रिकेटमधला इंटरेस्ट अचानकच संपला.

सचिन तेंडूलकर निवृत्त झाला नव्हता, परफोर्मन्स नव्हता तरी निवृत्त व्हायची ईच्छआ नव्हती. शेवटी बीसीसीआय ने परस्पर घोषणा केला का सचिन निवृत्त होणार मग नाईलाजाने निवृत्त व्हावे लागले.

माझा पण! डेजर्ट स्टॉर्म, हैदराबादचे १७५, सेंच्युरियनचे ९८, चेन्नैचे १३६, सिडनीचे २४१, नागपूरला द. अफ्रिकेविरुद्ध १११, १९९४ च्या हिरो कप मधली बॉलिंग आणि प्रत्येक वेळी चेहर्‍यावर असलेलं ते मिलियन डॉलर स्मित!! सिद्धूच्या शब्दात - "मै खेलेगा अली, मै खेलेगा" हे ऐकताना पण रोमांच उभे राहतात!

बेकार तरुण 28/04/2022 - 16:22
जे पी एम, मस्त लिहिता तुम्ही खूप... नेहमीप्रमाणेच हेही लेखन खूप आवडलं अन खूप आठवणी जाग्या झाल्या..... आमच्या वयाच्या लोकांना सचिन देवासमान ....
लेखनविषय:
प्रिय सचिन, पुन्हा तो दिवस - पुन्हा तीच भावना. आता तर त्या भावनेला शब्दांचीही गरज वाटत नाही. तू निवृत्त होऊन ९ वर्षं झाली. आम्हीही थोडे (वयानी) मोठे झालो, वयानुरूप थोडीबहुत परिपक्वता, व्यावहारिकता आली. जे दिसतंय त्यापलिकडे बघायची नजर आली. तू खेळत असताना असलेली आमची क्रिकेट बघण्यातली बेहोषी आता कमी झाली. परिस्थिती बदलली, जग बदललं तसं क्रिकेटही अर्थातच बदललं. आम्ही अजूनही क्रिकेटवेडे आहोतच. आताही शुभमन गिलच्या शैलीवर, पंतच्या बेफिकीरीवर, डेवॉल्ड ब्रेविसच्या चौफेर फटक्यांच्या रेंजवर, शाहीन आफ्रिदीच्या वेगावर फिदा आहोतच. स्मृती मनधाना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मासारख्या मुलींबद्दलही कौतुक आहेच.

१५.२५ करोड, पांढरे कपडे आणि लाल चेंडू !

जे.पी.मॉर्गन ·

तरूण वयांत, पटकन निर्णय हवे असतात आणि उतारवयांत उत्तम निकाल हवा असतो... शृंगार तोच असतो, पण तरूणपणी धसमुसळेपणा आणि उतारवयांत आरामात... नैसर्गिक आहे ...

बाजार आहे यात बरोबर चुक काहीच नाही आता करोडो रूपयाची गुंतवणुक या मधे खेळ किती आणी सट्टा किती ! मला वाटते खेळाची वाट लागलीय. पण लेख जबरदस्त

In reply to by कर्नलतपस्वी

१. वस्तुंसारखा माणसांचा पण लिलाव केला जातो. २. पूर्वीच्या काळात जसे गुलाम विकले जायचे तसंच आहे हे. फ़क्त गुलाम पंचतारांकित हॉटेलात रहातात. ३. जी किंमत दिली गेली त्याच्या एक दशांश पैश्यात आपल्या देशात खुनाची सुपारी दिली जाते. ४. असे असूनही मैदानावर जे काही चालते ते ’ जंटलमन्स क्रिकेट ’ आहे असे समजुन आपण सगळे आपला वेळ देऊन टीव्ही समोर बसून सामने बघतो. ५. हा सगळा केअरफ़ुली ऑर्केस्ट्रेटेड तमाशा आहे. अजुनही आपण वेड्यासारखे मागे धावतो म्हणून त्याचा फ़ायदा घेउन आय पी एल च्या संघांचे मालक करोडॊ कमावत आहेत किंवा करोडॊ काळ्याचे पांढरे करुन घेतायत. पहिला मॅच फ़िक्सींग चा मामला समोर आला तेंव्हाच मी क्रिकेट बघणं सोडुन दिलं. अजुनही लोकांना आशा आहे की ते चांगलं असेल.

जेम्स वांड 15/02/2022 - 09:16
उत्तम लेख आहे, पण काळ बदलतच जाणार, आपण बुढा पारशी असल्यागत गुड ओल्ड ब्रिटिश डेजचे सुस्कारे सोडून काय होतंय

तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते ते पहावे. लिलाव न झालेल्या खेळाडूंच्या यादितली काही नावे वाचून खरच वाईट वाटले पैजारबुवा,

सुबोध खरे 15/02/2022 - 10:01
आय पी एल यात मूलभूत गोची हीच आहे कि हि मालिका केवळ मनोरंजनासाठी निर्माण केलेली आहे. त्यात समानता किंवा न्याय इ. अपेक्षितच नाही. केवळ चौकार षटकार यांची आतिषबाजी करून दोन घडीचे मनोरंजन एवढाच याचा अर्थ आहे. अन्यथा फलंदाज २० षटके खेळू शकतो परंतु गोलंदाज मात्र १० षटके टाकू शकत नाही असे का? त्यांना ४ च षटके टाकू द्यायची हा दुजा भाव का? विचार करा लय सापडलेला बुमराह सतत १० शतके टाकतो आहे तर या ( तथाकथित) ताबडतोड खेळणाऱ्या पोरांना त्याच्या समोर उभे राहता येईल का? सध्या त्याच्या दोन ओव्हर खेळून काढा असा सल्ला देणारे त्यांचे सल्लागार काय सल्ला देतील? हे केवल दोन घटकेचे मनोरंजन आहे एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा आणि सोडून द्यायचं

मार्गी 15/02/2022 - 17:44
खूपच जबरदस्त लिहीलंय!! टेस्ट क्रिकेट = जीवन हे मलाही नेहमी वाटतं! जीवनात काहीही एका दिवसात होत नाही. कधी ५० ओव्हर्स टाकूनही विकेट मिळत नाही! संपूर्ण सहमत. सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

डायरेक्ट काळजाला हात घालणारा विषय! आयपीएल विषयी काही तक्रार नाही. काळाचा महिमा म्हणून सोडून द्यायचे. पण, कसोटी क्रिकेट म्हणजे... जगात सगळ्यात जास्त धावा काढणाऱ्या फलंदाजाला ऑफ साइडला एकही चौकार ना मारता द्विशतक करायला शिकवते, ते कसोटी क्रिकेट. पहिल्या डावात पावणे तीनशे धावांनी मागे असताना, साडे सहाशे धावा करून ऑस्ट्रेलियाला हरवायला शिकवते, ते कसोटी क्रिकेट.

In reply to by तुषार काळभोर

खरंय! आय.पी.एल ने अगदी कर्दनकाळ गोलंदाजाला सुध्दा सर्कशीतला केविलवाणा सिंह बनवले आहे. आधी दया यायची. पण ८३ च्या निमित्तने जुने किस्से ऐकिवात आले त्यानुसार तेज गोलंदाजांनी पिचवर अक्षरशः रक्तपात करुन माज दाखवला होता. त्यानंतर त्यांना काबुत ठेवण्यासाठी एका षटकात तीनच बाऊन्सर व फिल्डींग मर्यादा वगैरे नियम आणले गेले व खेळ पुरता फलंदाज धार्जिणा बन(व)ला. मला वाटते आय.पी.एल मध्ये गोलंदाजांनी युनियन तयार करुन फलंदाजांपेक्षा जास्त किंमत वसुल करायला भाग पाडायला हवे.कारण जे रिकामटेकडे पब्लिक हे सामने पाहतात त्यांना गोलंदाजांची कत्तल पाहण्यातच जास्त स्वारस्य असते.

In reply to by तुषार काळभोर

सुबोध खरे 16/02/2022 - 10:01
कसोटी क्रिकेट हे शास्त्रीय संगीतासारखे असते. कितीही अभिजात आहे म्हटले तरी ३ तास आलाप आणि ताना ऐकण्याची क्षमता सामान्य रसिकाला नसते. तद्वतच पाच दिवस सकाळी ९ ते ५ पाहत बसायला सामान्य माणसाला वेळ असतो का? शेवटी चार घटका मनोरंजन म्हणूनच लोक याकडे पाहतात. दर्दी रसिक आहेत ते कसोटी क्रिकेट किंवा शास्त्रीय संगीताच्या मैफलीला जातील पण त्यात भरपूर पैसे अपेक्षित असेल तर चूक आहे

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 16/02/2022 - 10:15
नुसती करमणूक किंवा पैसे लावण्यासाठी ( या देशात अधिकृत आहे ) टी २० ठीक वाटले पण आत्मीयता निर्माण होऊ शकली नाही ... जसे पूर्वी आपल्या " राज्याचा संघ" म्हणून आपुलकी वाटायची कारण कदाचित हे कि भले एखाद्या संघ आपलय शहराच्या नावाचा असेल पण त्यातीळ अनेक खेळाडू जर आज इथे उदय तिथे असतील तर तो संघ "आपला" कसा वाटणार? देश विरुद्ध देश असा तो २० असो एकदिवसिय असो किंवा कसोटी मग ती "आत्मीयता " अपॊआप असते

सौंदाळा 15/02/2022 - 22:51
नेहमीप्रमाणेच धडाकेबाज लेख सुरुवातीचे दोन सिझन येड्यागत आयपील पाहिले. तिसर्‍या सिझन पासून अधून मधून काही महत्वाच्या मॅचेस बघायला लागलो. नंतर कधी कधी चॅनल बदलताना फोर, सिक्स, विकेट असे काही दिसले तर तेवढ्यापुरते आणी आता मागील काही वर्षे ढुंकून पण बघत नाही. मात्र कसोटी सामने बघायला खूप मजा येते. मात्र आता झटपट क्रिकेट्मुळे कसोटी सामन्यांचा दर्जा पण खालवला आहे. श्रीलंका, विंडीज हे चांगले संघ ढेपाळले आहेत. नुकतीच झालेली अ‍ॅशेस मालिका पण अत्यंत एकतर्फी झाली. आम्ही एकदा गप्पा मारताना मी म्हणालेलो : लावयचा बैल (ट२०), शर्यतीचा बैल (एकदिवसीय) आणि शेतात भरपूर काम करणारा बैल (कसोटी) हे वेगवेगळे असतात तसेच संघाचे करायला पाहिजे आणि सगळीकडे समान पैसे, संधी तयार व्हायला पाहिजेत नाहीतर कसोटी क्रिकेटचे अवघड आहे.

पब्लिक अजूनही क्रिकेट बघतं ? अवघड आहे. मी प्रो कबड्डी चे पहिले २-३ सिजन बघीतले आणि इथे मिसळपाववर त्याबद्द्ल लिहिले होते. मात्र आता त्याचे देखिल पुर्ण बाजारीकरण झाले त्यामुळे मजा राहिली नाही. बघणं बंद केलं.

राघव 16/02/2022 - 11:10
खास प्रतिसाद लिहिण्यासाठी लॉग इन करायला भाग पाडणारा लेख! मुजरा घ्यावा पंत! :-) आयपीएल - टी २० च्या विरोधात मी नाही. हा प्रकार फुटबॉल लीग्स, बेसबॉल लीग्स, बास्केटबॉल लीग्स या धरतीवर आला आहे. क्लब्सचे मालक, टीम तयार करणं, अ‍ॅनालिसिस, प्लेयर्स हुडकून काढणं, दुसर्‍या टीम्स सोबत सौदे करणं हे सगळं यात आलं. अगदी प्रोफेशनल एजंट्स च्या कंपनीज असतात टीम्स तयार करण्यात. एक टीम तयार करण्यात जवळपास २०० लोकांचा स्टाफ राबत असावा. ही स्वतःच एक कंपनी असते आणि कंपनी सारखीच नफा/तोट्याचा व्यवहार बघते. फक्त प्रॉडक्ट म्हणजे इथे एक खेळाडू असतो किंवा सपोर्ट स्टाफ असतो. याचा फायदा १३० कोटी लोकसंख्येच्या देशात खेळाडूंना नक्कीच होतो. अनेक जण तर रणजी/दुलीप/ईराणी चषक स्पर्धांमधे खेळतही नाहीत. कदाचित संधीच मिळत नसावी. हे खूप अगोदर पासून आहे. या अशा खेळाडूंना आयपीएल सारखी लीग्स म्हणजे खूप मोठी संधी असते. त्यात चूक काय? अर्थात् मॉर्गन म्हणतात तसेच मलाही क्रिकेटचा मुळापासून आस्वाद घ्यायला टेस्ट क्रिकेटच आवडते. आणि जे आपल्यासारख्या रसिकांना समजते ते काय स्वत: खेळाडूला समजणार नाही. पण संधीच मिळत नसेल तर त्यानं तरी काय करावं? मला तर या पॅशननं जगणार्‍या लोकांचा फार अभिमान वाटतो. खेळावरच्या प्रेमापोटी हे लोक्स अनेक गोष्टी बाजूला सारतात. अशा खेळाडूंसाठी हे मोठं स्टेज आहे. हां हे खरं की यामुळे गेम मारकुटा झालाय, पण टेस्ट क्रिकेट मधे संधी मिळालेल्या खेळाडूला धीर धरणं शिकावंच लागतं [सन्माननीय अपवादः सेहवाग]. तीच तर टेस्ट क्रिकेटची खासियत आहे, फक्त ते बंद न पडू देणे एवढे आयसीसीने केले पाहिजे.

सर्वांच्याच मनापासून आलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. मी सहसा लेखामागचे माझे विचार विशद करायला जात नाही पण सगळ्यांचेच तळमळीचे प्रतिसाद वाचून राहवलं नाही. खरंतर आयपीएलचा लिलाव हे निमित्त ठरलं. मु.वि., सुबोध खरे, जेम्स वांड, राघव, आदींनी म्हटल्याप्रमाणे बदल तर होणारच आणि त्यासाठी "हा हन्त हन्त" म्हणून उसासे सोडण्यात काहीच अर्थ नाही. एक मुद्दा लेखात जास्त अधोरेखित व्हायला हवा होता तो म्हणजे आताच्या "इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशन" आणि त्यायोगे "इन्स्टन्ट फ्रस्ट्रेशनच्या" एकंदर कलाचा. सी ए च्या परीक्षेत पास झाली नाही म्हणून एक २४ वर्षीय मुलगी आत्महत्या करते किंवा १०वीच्या रिझल्टचं टेन्शन घेऊन एखादा मुलगा फास लावून घेतो हे एक समाज म्हणून आपलं अपयश आहे असं मला वाटतं. माझ्या मते जीवन कौशल्य (life skills) शिकवायला खेळांइतकं सोपं आणि रंजक माध्यम नाही. अपयश पचवणं, एखाद्या गोष्टीसाठी दीर्घकालीन योजना आखणं, चिकाटी, संयम, अपयशसुद्धा सकारात्मकतेनी घेणं ह्या सगळ्या गोष्टीच मुलांमध्ये बिंबवणं खूप गरजेचं आहे. खेळ आणि संगीत हे प्रत्येकाशी दुवा साधतं. आणि म्हणूनच खेळांची, कसोटी क्रिकेटची किंवा शास्त्रीय संगीताची आवड लागावी ह्यासाठी पालकांनी आणि शाळांनीदेखील विशेष प्रयत्न केले पहिजेत. कारण एरवी दीर्घकाळ टिकून राहणार्‍या फार गोष्टी आता आपल्याला दिसत नाहीत. ह्या लेखाच्या निमित्ताने ह्या महत्वाच्या मुद्द्यावर तुमचे विचार वाचायला नक्की आवडेल. जे.पी.मॉर्गन.

In reply to by जे.पी.मॉर्गन

यश नक्कीच मिळेल.... छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचले की, आयुष्यात संकट आले की, कसा मार्ग काढायचा? हे समजत जाते.. संधी मिळाली की फायदा घेणे, हा एक भाग झाला...तोरणा किल्ला ताब्यात घेणे.. काही काळा पर्यंत, योग्य त्या संधीची वाट बघायची आणि संधी मिळताच, उपाय योजना अंमलात आणायची, हा दुसरा मुद्दा झाला.... शाहिस्तेखानाला पळवून लावणे.. आणि संधी निर्माण करणे, हा तिसरा मुद्दा झाला...अफजलखानाचा वध...

भीमराव 17/02/2022 - 15:29
सगळी सोंगं आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही. भारतीय खेळाडू असतील अंबानी, वेस्ट इंडिज चे खेळाडू वर्ल्ड कप BCCI च्या फंडावर खेळले होते. IPL चा पैसा कसोटी क्रिकेट चा शौक पाळण्यासाठी वापरला जात असेल तर IPL चांगलंच आहे.

फारएन्ड 19/02/2022 - 22:04
जबरी. मागच्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया सिरीज ने कसोटी क्रिकेट पुन्हा "कूल" केले होते. ती ब्रिस्बेनची टेस्ट असंख्य लोकांनी पाहिली/फॉलो केली. पहिल्या मॅच पासून मुख्य संघातील लोक जखमी होउन बाहेर गेले, पण प्रत्येक वेळेस जे बदली खेळाडू आले त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. शेवटच्या कसोटीपर्यंत जवळजवळ अर्ध्याहून अधिक संघ वेगळा होता. आणि तरी आपण जिंकलो. या अशा आठवणी अनेक वर्षे राहतात. अजूनही २००१ च्या सिरीज चे हायलाइट्स बघायला मजा येते. गावसकर वि. वेस्ट इंडिज, तेंडुलकर वि. ऑस्ट्रेलिया, लक्ष्मण वि. ऑस्ट्रेलिया, सेहवाग वि पाकिस्तान या लढती "२-३ तास विरंगुळा" सदरात येत नाहीत. स्टीव वॉ ने १९९५ मधे विंडीज चे साम्राज्य खालसा करून ऑस्ट्रेलियाचे राज्य आणले ती सिरीज. ब्रायन लाराने १९९९ मधे ऑल्मोस्ट एकहाती ऑस्ट्रेलियाला थोपवून धरले ती सिरीज, भारताने ऑस्ट्रेलियाचा १६ कसोटी सलग जिंकणारा अश्वमेध एकदाच नव्हे, तर दोनदा थोपवला (२००१ कलकत्ता व २००८ पर्थ) त्या सिरीज, "दिल जीतो" ऐकून २००४ मधे पाकला गेलेला संघ सिरीजही जिंकून आला ते - ज्या पिढीने हे सगळे लाइव्ह पाहिले त्यांना वर्षानुवर्षे हे क्रिकेट म्हणजे चर्चेचा विषय आहेत. अजूनही वेळ असला की यातील क्लिप्स पाहाव्याश्या वाटतात. आयपीएल हे डायल्यूटेड क्रिकेट आहे हे नक्की. पण मला ते ही आवडते. त्याची एक स्वतःची सिस्टीम तयार झाली आहे. तेथेही सतत यशस्वी व्हायला काही कौशल्ये लागतात. मूळचे कसोटीचे तंत्र असलेले पण आयपीएल मधे तावून सुलाखून निघालेले खेळाडू कसोटी क्रिकेटचाही दर्जा उंचावतात. गेल्या काही वर्षात कसोटी सामने जास्त निर्णायक होउ लागले, तेथेही खतरनाक फिल्डिंग दिसू लागली. तोटेही आहेत. सामन्यात चिकार वेळ हाताशी असताना अनावश्यक फटके मारून विकेट फेकण्याचे प्रमाण खूप आहे. वेळाचा वापर हे कसोटी क्रिकेटमधले एक तंत्र आहे. ते नवीन खेळाडूंना फारसे ज्ञात नसावे असे अनेकदा दिसते. पण तरीही आयपीएल किंवा टी-२० चीही एक मजा आहे. मला पहिल्यांदा सचिन, द्रविड सारखे लोक हे मल्ल्या, अंबानी ई. ना "अन्सरेबल" आहेत ही कल्पनाच सहन होत नसे. पण ७०, ८० च्या दशकातील हलाखीची परिस्थिती ऐकल्यावर त्यापेक्षा हे बरे असेच वाटते आजकाल. वरती कोणीतरी लिहील्याप्रमाणे २० ओव्हर्सचे सामने जर कसोटी क्रिकेट सबसिडाइज करत असतील तर ते चांगलेच आहे.

तरूण वयांत, पटकन निर्णय हवे असतात आणि उतारवयांत उत्तम निकाल हवा असतो... शृंगार तोच असतो, पण तरूणपणी धसमुसळेपणा आणि उतारवयांत आरामात... नैसर्गिक आहे ...

बाजार आहे यात बरोबर चुक काहीच नाही आता करोडो रूपयाची गुंतवणुक या मधे खेळ किती आणी सट्टा किती ! मला वाटते खेळाची वाट लागलीय. पण लेख जबरदस्त

In reply to by कर्नलतपस्वी

१. वस्तुंसारखा माणसांचा पण लिलाव केला जातो. २. पूर्वीच्या काळात जसे गुलाम विकले जायचे तसंच आहे हे. फ़क्त गुलाम पंचतारांकित हॉटेलात रहातात. ३. जी किंमत दिली गेली त्याच्या एक दशांश पैश्यात आपल्या देशात खुनाची सुपारी दिली जाते. ४. असे असूनही मैदानावर जे काही चालते ते ’ जंटलमन्स क्रिकेट ’ आहे असे समजुन आपण सगळे आपला वेळ देऊन टीव्ही समोर बसून सामने बघतो. ५. हा सगळा केअरफ़ुली ऑर्केस्ट्रेटेड तमाशा आहे. अजुनही आपण वेड्यासारखे मागे धावतो म्हणून त्याचा फ़ायदा घेउन आय पी एल च्या संघांचे मालक करोडॊ कमावत आहेत किंवा करोडॊ काळ्याचे पांढरे करुन घेतायत. पहिला मॅच फ़िक्सींग चा मामला समोर आला तेंव्हाच मी क्रिकेट बघणं सोडुन दिलं. अजुनही लोकांना आशा आहे की ते चांगलं असेल.

जेम्स वांड 15/02/2022 - 09:16
उत्तम लेख आहे, पण काळ बदलतच जाणार, आपण बुढा पारशी असल्यागत गुड ओल्ड ब्रिटिश डेजचे सुस्कारे सोडून काय होतंय

तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते ते पहावे. लिलाव न झालेल्या खेळाडूंच्या यादितली काही नावे वाचून खरच वाईट वाटले पैजारबुवा,

सुबोध खरे 15/02/2022 - 10:01
आय पी एल यात मूलभूत गोची हीच आहे कि हि मालिका केवळ मनोरंजनासाठी निर्माण केलेली आहे. त्यात समानता किंवा न्याय इ. अपेक्षितच नाही. केवळ चौकार षटकार यांची आतिषबाजी करून दोन घडीचे मनोरंजन एवढाच याचा अर्थ आहे. अन्यथा फलंदाज २० षटके खेळू शकतो परंतु गोलंदाज मात्र १० षटके टाकू शकत नाही असे का? त्यांना ४ च षटके टाकू द्यायची हा दुजा भाव का? विचार करा लय सापडलेला बुमराह सतत १० शतके टाकतो आहे तर या ( तथाकथित) ताबडतोड खेळणाऱ्या पोरांना त्याच्या समोर उभे राहता येईल का? सध्या त्याच्या दोन ओव्हर खेळून काढा असा सल्ला देणारे त्यांचे सल्लागार काय सल्ला देतील? हे केवल दोन घटकेचे मनोरंजन आहे एवढाच त्याचा अर्थ घ्यायचा आणि सोडून द्यायचं

मार्गी 15/02/2022 - 17:44
खूपच जबरदस्त लिहीलंय!! टेस्ट क्रिकेट = जीवन हे मलाही नेहमी वाटतं! जीवनात काहीही एका दिवसात होत नाही. कधी ५० ओव्हर्स टाकूनही विकेट मिळत नाही! संपूर्ण सहमत. सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

डायरेक्ट काळजाला हात घालणारा विषय! आयपीएल विषयी काही तक्रार नाही. काळाचा महिमा म्हणून सोडून द्यायचे. पण, कसोटी क्रिकेट म्हणजे... जगात सगळ्यात जास्त धावा काढणाऱ्या फलंदाजाला ऑफ साइडला एकही चौकार ना मारता द्विशतक करायला शिकवते, ते कसोटी क्रिकेट. पहिल्या डावात पावणे तीनशे धावांनी मागे असताना, साडे सहाशे धावा करून ऑस्ट्रेलियाला हरवायला शिकवते, ते कसोटी क्रिकेट.

In reply to by तुषार काळभोर

खरंय! आय.पी.एल ने अगदी कर्दनकाळ गोलंदाजाला सुध्दा सर्कशीतला केविलवाणा सिंह बनवले आहे. आधी दया यायची. पण ८३ च्या निमित्तने जुने किस्से ऐकिवात आले त्यानुसार तेज गोलंदाजांनी पिचवर अक्षरशः रक्तपात करुन माज दाखवला होता. त्यानंतर त्यांना काबुत ठेवण्यासाठी एका षटकात तीनच बाऊन्सर व फिल्डींग मर्यादा वगैरे नियम आणले गेले व खेळ पुरता फलंदाज धार्जिणा बन(व)ला. मला वाटते आय.पी.एल मध्ये गोलंदाजांनी युनियन तयार करुन फलंदाजांपेक्षा जास्त किंमत वसुल करायला भाग पाडायला हवे.कारण जे रिकामटेकडे पब्लिक हे सामने पाहतात त्यांना गोलंदाजांची कत्तल पाहण्यातच जास्त स्वारस्य असते.

In reply to by तुषार काळभोर

सुबोध खरे 16/02/2022 - 10:01
कसोटी क्रिकेट हे शास्त्रीय संगीतासारखे असते. कितीही अभिजात आहे म्हटले तरी ३ तास आलाप आणि ताना ऐकण्याची क्षमता सामान्य रसिकाला नसते. तद्वतच पाच दिवस सकाळी ९ ते ५ पाहत बसायला सामान्य माणसाला वेळ असतो का? शेवटी चार घटका मनोरंजन म्हणूनच लोक याकडे पाहतात. दर्दी रसिक आहेत ते कसोटी क्रिकेट किंवा शास्त्रीय संगीताच्या मैफलीला जातील पण त्यात भरपूर पैसे अपेक्षित असेल तर चूक आहे

In reply to by सुबोध खरे

चौकस२१२ 16/02/2022 - 10:15
नुसती करमणूक किंवा पैसे लावण्यासाठी ( या देशात अधिकृत आहे ) टी २० ठीक वाटले पण आत्मीयता निर्माण होऊ शकली नाही ... जसे पूर्वी आपल्या " राज्याचा संघ" म्हणून आपुलकी वाटायची कारण कदाचित हे कि भले एखाद्या संघ आपलय शहराच्या नावाचा असेल पण त्यातीळ अनेक खेळाडू जर आज इथे उदय तिथे असतील तर तो संघ "आपला" कसा वाटणार? देश विरुद्ध देश असा तो २० असो एकदिवसिय असो किंवा कसोटी मग ती "आत्मीयता " अपॊआप असते

सौंदाळा 15/02/2022 - 22:51
नेहमीप्रमाणेच धडाकेबाज लेख सुरुवातीचे दोन सिझन येड्यागत आयपील पाहिले. तिसर्‍या सिझन पासून अधून मधून काही महत्वाच्या मॅचेस बघायला लागलो. नंतर कधी कधी चॅनल बदलताना फोर, सिक्स, विकेट असे काही दिसले तर तेवढ्यापुरते आणी आता मागील काही वर्षे ढुंकून पण बघत नाही. मात्र कसोटी सामने बघायला खूप मजा येते. मात्र आता झटपट क्रिकेट्मुळे कसोटी सामन्यांचा दर्जा पण खालवला आहे. श्रीलंका, विंडीज हे चांगले संघ ढेपाळले आहेत. नुकतीच झालेली अ‍ॅशेस मालिका पण अत्यंत एकतर्फी झाली. आम्ही एकदा गप्पा मारताना मी म्हणालेलो : लावयचा बैल (ट२०), शर्यतीचा बैल (एकदिवसीय) आणि शेतात भरपूर काम करणारा बैल (कसोटी) हे वेगवेगळे असतात तसेच संघाचे करायला पाहिजे आणि सगळीकडे समान पैसे, संधी तयार व्हायला पाहिजेत नाहीतर कसोटी क्रिकेटचे अवघड आहे.

पब्लिक अजूनही क्रिकेट बघतं ? अवघड आहे. मी प्रो कबड्डी चे पहिले २-३ सिजन बघीतले आणि इथे मिसळपाववर त्याबद्द्ल लिहिले होते. मात्र आता त्याचे देखिल पुर्ण बाजारीकरण झाले त्यामुळे मजा राहिली नाही. बघणं बंद केलं.

राघव 16/02/2022 - 11:10
खास प्रतिसाद लिहिण्यासाठी लॉग इन करायला भाग पाडणारा लेख! मुजरा घ्यावा पंत! :-) आयपीएल - टी २० च्या विरोधात मी नाही. हा प्रकार फुटबॉल लीग्स, बेसबॉल लीग्स, बास्केटबॉल लीग्स या धरतीवर आला आहे. क्लब्सचे मालक, टीम तयार करणं, अ‍ॅनालिसिस, प्लेयर्स हुडकून काढणं, दुसर्‍या टीम्स सोबत सौदे करणं हे सगळं यात आलं. अगदी प्रोफेशनल एजंट्स च्या कंपनीज असतात टीम्स तयार करण्यात. एक टीम तयार करण्यात जवळपास २०० लोकांचा स्टाफ राबत असावा. ही स्वतःच एक कंपनी असते आणि कंपनी सारखीच नफा/तोट्याचा व्यवहार बघते. फक्त प्रॉडक्ट म्हणजे इथे एक खेळाडू असतो किंवा सपोर्ट स्टाफ असतो. याचा फायदा १३० कोटी लोकसंख्येच्या देशात खेळाडूंना नक्कीच होतो. अनेक जण तर रणजी/दुलीप/ईराणी चषक स्पर्धांमधे खेळतही नाहीत. कदाचित संधीच मिळत नसावी. हे खूप अगोदर पासून आहे. या अशा खेळाडूंना आयपीएल सारखी लीग्स म्हणजे खूप मोठी संधी असते. त्यात चूक काय? अर्थात् मॉर्गन म्हणतात तसेच मलाही क्रिकेटचा मुळापासून आस्वाद घ्यायला टेस्ट क्रिकेटच आवडते. आणि जे आपल्यासारख्या रसिकांना समजते ते काय स्वत: खेळाडूला समजणार नाही. पण संधीच मिळत नसेल तर त्यानं तरी काय करावं? मला तर या पॅशननं जगणार्‍या लोकांचा फार अभिमान वाटतो. खेळावरच्या प्रेमापोटी हे लोक्स अनेक गोष्टी बाजूला सारतात. अशा खेळाडूंसाठी हे मोठं स्टेज आहे. हां हे खरं की यामुळे गेम मारकुटा झालाय, पण टेस्ट क्रिकेट मधे संधी मिळालेल्या खेळाडूला धीर धरणं शिकावंच लागतं [सन्माननीय अपवादः सेहवाग]. तीच तर टेस्ट क्रिकेटची खासियत आहे, फक्त ते बंद न पडू देणे एवढे आयसीसीने केले पाहिजे.

सर्वांच्याच मनापासून आलेल्या प्रतिसादासाठी मनःपूर्वक धन्यवाद. मी सहसा लेखामागचे माझे विचार विशद करायला जात नाही पण सगळ्यांचेच तळमळीचे प्रतिसाद वाचून राहवलं नाही. खरंतर आयपीएलचा लिलाव हे निमित्त ठरलं. मु.वि., सुबोध खरे, जेम्स वांड, राघव, आदींनी म्हटल्याप्रमाणे बदल तर होणारच आणि त्यासाठी "हा हन्त हन्त" म्हणून उसासे सोडण्यात काहीच अर्थ नाही. एक मुद्दा लेखात जास्त अधोरेखित व्हायला हवा होता तो म्हणजे आताच्या "इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशन" आणि त्यायोगे "इन्स्टन्ट फ्रस्ट्रेशनच्या" एकंदर कलाचा. सी ए च्या परीक्षेत पास झाली नाही म्हणून एक २४ वर्षीय मुलगी आत्महत्या करते किंवा १०वीच्या रिझल्टचं टेन्शन घेऊन एखादा मुलगा फास लावून घेतो हे एक समाज म्हणून आपलं अपयश आहे असं मला वाटतं. माझ्या मते जीवन कौशल्य (life skills) शिकवायला खेळांइतकं सोपं आणि रंजक माध्यम नाही. अपयश पचवणं, एखाद्या गोष्टीसाठी दीर्घकालीन योजना आखणं, चिकाटी, संयम, अपयशसुद्धा सकारात्मकतेनी घेणं ह्या सगळ्या गोष्टीच मुलांमध्ये बिंबवणं खूप गरजेचं आहे. खेळ आणि संगीत हे प्रत्येकाशी दुवा साधतं. आणि म्हणूनच खेळांची, कसोटी क्रिकेटची किंवा शास्त्रीय संगीताची आवड लागावी ह्यासाठी पालकांनी आणि शाळांनीदेखील विशेष प्रयत्न केले पहिजेत. कारण एरवी दीर्घकाळ टिकून राहणार्‍या फार गोष्टी आता आपल्याला दिसत नाहीत. ह्या लेखाच्या निमित्ताने ह्या महत्वाच्या मुद्द्यावर तुमचे विचार वाचायला नक्की आवडेल. जे.पी.मॉर्गन.

In reply to by जे.पी.मॉर्गन

यश नक्कीच मिळेल.... छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचले की, आयुष्यात संकट आले की, कसा मार्ग काढायचा? हे समजत जाते.. संधी मिळाली की फायदा घेणे, हा एक भाग झाला...तोरणा किल्ला ताब्यात घेणे.. काही काळा पर्यंत, योग्य त्या संधीची वाट बघायची आणि संधी मिळताच, उपाय योजना अंमलात आणायची, हा दुसरा मुद्दा झाला.... शाहिस्तेखानाला पळवून लावणे.. आणि संधी निर्माण करणे, हा तिसरा मुद्दा झाला...अफजलखानाचा वध...

भीमराव 17/02/2022 - 15:29
सगळी सोंगं आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही. भारतीय खेळाडू असतील अंबानी, वेस्ट इंडिज चे खेळाडू वर्ल्ड कप BCCI च्या फंडावर खेळले होते. IPL चा पैसा कसोटी क्रिकेट चा शौक पाळण्यासाठी वापरला जात असेल तर IPL चांगलंच आहे.

फारएन्ड 19/02/2022 - 22:04
जबरी. मागच्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया सिरीज ने कसोटी क्रिकेट पुन्हा "कूल" केले होते. ती ब्रिस्बेनची टेस्ट असंख्य लोकांनी पाहिली/फॉलो केली. पहिल्या मॅच पासून मुख्य संघातील लोक जखमी होउन बाहेर गेले, पण प्रत्येक वेळेस जे बदली खेळाडू आले त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. शेवटच्या कसोटीपर्यंत जवळजवळ अर्ध्याहून अधिक संघ वेगळा होता. आणि तरी आपण जिंकलो. या अशा आठवणी अनेक वर्षे राहतात. अजूनही २००१ च्या सिरीज चे हायलाइट्स बघायला मजा येते. गावसकर वि. वेस्ट इंडिज, तेंडुलकर वि. ऑस्ट्रेलिया, लक्ष्मण वि. ऑस्ट्रेलिया, सेहवाग वि पाकिस्तान या लढती "२-३ तास विरंगुळा" सदरात येत नाहीत. स्टीव वॉ ने १९९५ मधे विंडीज चे साम्राज्य खालसा करून ऑस्ट्रेलियाचे राज्य आणले ती सिरीज. ब्रायन लाराने १९९९ मधे ऑल्मोस्ट एकहाती ऑस्ट्रेलियाला थोपवून धरले ती सिरीज, भारताने ऑस्ट्रेलियाचा १६ कसोटी सलग जिंकणारा अश्वमेध एकदाच नव्हे, तर दोनदा थोपवला (२००१ कलकत्ता व २००८ पर्थ) त्या सिरीज, "दिल जीतो" ऐकून २००४ मधे पाकला गेलेला संघ सिरीजही जिंकून आला ते - ज्या पिढीने हे सगळे लाइव्ह पाहिले त्यांना वर्षानुवर्षे हे क्रिकेट म्हणजे चर्चेचा विषय आहेत. अजूनही वेळ असला की यातील क्लिप्स पाहाव्याश्या वाटतात. आयपीएल हे डायल्यूटेड क्रिकेट आहे हे नक्की. पण मला ते ही आवडते. त्याची एक स्वतःची सिस्टीम तयार झाली आहे. तेथेही सतत यशस्वी व्हायला काही कौशल्ये लागतात. मूळचे कसोटीचे तंत्र असलेले पण आयपीएल मधे तावून सुलाखून निघालेले खेळाडू कसोटी क्रिकेटचाही दर्जा उंचावतात. गेल्या काही वर्षात कसोटी सामने जास्त निर्णायक होउ लागले, तेथेही खतरनाक फिल्डिंग दिसू लागली. तोटेही आहेत. सामन्यात चिकार वेळ हाताशी असताना अनावश्यक फटके मारून विकेट फेकण्याचे प्रमाण खूप आहे. वेळाचा वापर हे कसोटी क्रिकेटमधले एक तंत्र आहे. ते नवीन खेळाडूंना फारसे ज्ञात नसावे असे अनेकदा दिसते. पण तरीही आयपीएल किंवा टी-२० चीही एक मजा आहे. मला पहिल्यांदा सचिन, द्रविड सारखे लोक हे मल्ल्या, अंबानी ई. ना "अन्सरेबल" आहेत ही कल्पनाच सहन होत नसे. पण ७०, ८० च्या दशकातील हलाखीची परिस्थिती ऐकल्यावर त्यापेक्षा हे बरे असेच वाटते आजकाल. वरती कोणीतरी लिहील्याप्रमाणे २० ओव्हर्सचे सामने जर कसोटी क्रिकेट सबसिडाइज करत असतील तर ते चांगलेच आहे.
लेखनविषय:
बोला पाच करोड... पाच करोड... जनाब फक्त पाच करोड..... फिनिशिंग बॅट्समन आणि शिवाय विकेटकीपर.... प्रत्येक स्पर्धेचा अनुभव... बोला पाच करोड... गरज लागली तर कॅप्टनशिप पण करणार... नवीन लप्पेवाला शॉट तयार केलेला....बोला पाच करोड... पाच करोड एक.... पाच करोड दोन.... "सव्वापाच करोड"!!! क्या बात है! इसे कहते हैं कद्रदान... है कोई जोहरी जो इस हीरेको उसका मोल देगा???? सवापाच करोड एक.....सवापाच करोड दो..... आज अग्रेशन ला डिमांड आहे साहेब .... २० ओव्हरमध्ये सेटल व्ह्यायला वेळ कोणाला आहे? यू शुड मेक एव्हरी बॉल काउंट. मल्टीटास्किंग हवंच ना. मी बॅटिंगच करणार...

"८३" च्या निमित्ताने - ८३ च्या आठवणी

फारएन्ड ·

त्यावेळेला आमच्या घराजवळ एका कुटुंबाकडे टिव्ही होता. त्यांच्या घरी २०-२५ जणांनी मिळून अंतिम सामना पाहिला होता. रेडिओ कॉमेंटरी होती. कारण टिव्हीचा आवाज बंद करुन ट्रांझिस्टर वर कॉमेंटरी ऐकत सामना पाहिल्याचे आठवते आहे. जबरदस्त झाली होती ती मॅच, माल्मक मार्शल आणि ग्रिनीच बॉलिंग करायला लागले की छातीत धडकी भरायची, असल्या लोकांपुढे हेल्मेट न घालता खेळणारा गावस्कर आठवतो आहे. पण साधारण त्या काळी पीपीईचा फारसा वापर होत नसावा. पण सर्वात जास्त लक्षात राहिला तो कपिल ने घेतलेला विव्ह रिचर्डसचा कॅच, त्या वेळी सुध्दा त्याचा टिव्हीवर दोन तीन वेळा अ‍ॅक्षन रिप्ले दाखवला होता. त्या वेळी रेडिओ वर कोण कॉमेंटरी करत होते ते लक्षात नाही, पण हा कॅच घेतल्यावर सगळे कॉमेन्ट्रेटर्स पण चेकाळले होते. आता सुध्दा त्या सगळ्यांच्या मुलाखती पहायला मजा येते आहे. सिनेमा थेटर मधे आहे का ओटीट वर? पैजारबुवा,

विजुभाऊ 31/12/2021 - 08:32
सुनील वॉल्सन नावाच एक जण या संघात होता. त्याला एकही मॅच खेळायला मिळाली नाही. संपूर्ण टुर्नामेंट मधे तो एकदाही मैदानात आला नाही.मात्र अंतीम विजेत्या टीमचा तो भाग होता.( बारावा गडी म्हणून) म्हणून वर्ल्ड कप उचलतानाचा त्याचा फोटो वर्तमानपत्रात आला होता.

कपिलमुनी 31/12/2021 - 13:17
83 ची गंमत म्हणजे ह्या कप नंतर काही महिन्यात जन्म झाल्याने माझे नाव कपिलदेव वरून प्रेरित होऊन ठेवले गेले.

पिच्चर पाहून मजा आली. लगान थेटरात बघायचा राहून गेला होता, त्यामुळे ८३ चुकवायचा नव्हताच. ८८-८९ पासूनच्या अस्पष्ट आठवणी आहेत. आमच्या घरी १९८६ मध्ये रंगीत टीव्ही आल्याने मॅच बघायला आमच्या घरी गर्दी जमायची. तेव्हासुद्धा क्रिकेट या प्रकाराने लोकांना वेड लावले होते. एक नक्की.. कोणत्याही पिढीला शालेय वयात असताना जी टीम खेळते, ती सर्वोत्कृष्ट आणि क्लासिक वाटते आणि पुढील पिढीची टीम टुकार वाटते.

छान लिहिलंय. मला तेव्हा व त्या आधीपासून च क्रिकेट चे समालोचन ऐकायची हौस. 83चे सामने पण रेडिओवर ऐकले. मला वाटते त्या आधी वेस्ट इंडिज मधे एक सामना आपण जिंकला होता .यशपाल शर्मा ने जोरदार फलंदाजी केली होती. (89) तेव्हा आमच्या भागात टीव्ही आला नव्हता. नंतर अंतिम सामन्या ची क्षणचित्राची विडीओ कॅसेट( ध्वनीचित्रफीत) अनेक विडीओ पार्लर मधे तिकीट लावून दाखवली जायची लोक गर्दी करून पाहायचे . नंतर वेस्ट इंडिज चा भारत दौरा झालाआ.त्यानी विश्व चषकातील पराभवाचा बदला घेतला. माल्कम मार्शल ने धुमाकुळ घातला होता विश्व चषकातील मालिकावीर मोहिंदर अमरनाथ चा स्कोअर सहा डावात 000200असा काहिसा होता..

मूकवाचक 31/12/2021 - 17:09
८३ चित्रपट प्रदर्शित झाला की लगेच पाहिला. अप्रतिम आहे. कपिलदेवचे भारतीय क्रिकेटमधले योगदान अतुलनीय आहे. मला भावलेल्या काही गोष्टी: विजिगिषु वृत्ती - जिंकण्यासाठीच खेळणे, शिस्तबद्ध आणि शेवटच्या क्षणापर्यंत शिकस्तिचे प्रयत्न करणे भारतीय संघात कपिलनेच रूजवले. क्षेत्ररक्षणातला ढिसाळपणा दूर केला. थर्ड मॅन किंवा लाँग लेगला असलेला भारतीय क्षेत्ररक्षक सीमारेषेवरून थेट यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू फेकतो आहे, आणि त्यामुळे एखादी अवांतर चोरटी धाव घेण्याची फलंदाजांची हिंमतच होत नाही हे सुखद दृष्य कपिल कर्णधार होण्याआधी भारतीयांसाठी अप्रूप वाटावे इतके दुर्मिळ होते. कपिलदेवच्या कालखंडातच 'रनिंग बीटवीन द विकेटस' मधे सुधारणा झाली. थोडक्यात सांगायचे तर सामना अनिर्णित ठेवण्यात समाधान मानण्याच्या आणि कसोटी क्रिकेटभोवती केंद्रित झालेल्या मानसिकतेतून बाहेर पडून मर्यादित षटकांच्या क्रिकेटला सामोरे जात यशस्वी होण्यासाठीची भारतीय संघाची मानसिकता घडवण्यात कपिलचा सिंहाचा वाटा आहे. कपिलने स्वतः 'रोल मॉडेल' होत हे स्थित्यंतर घडवल्याने त्याला भारतीय क्रिकेटमधला महानायक म्हणावे तर अतिशयोक्ती ठरणार नाही. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि काही अपवादात्मक प्रसंगी यष्टीरक्षकाची देखील भूमिका निभावून नेलेला कपिल या सगळ्या भूमिका तितक्याच चोखपणे पाडू शकत होता. कुठल्याही भूमिकेत असताना सामना एकहाती फिरवण्याची ताकद राखून होता. असो. ८३ हा चित्रपट आवर्जुन पहावा असाच आहे.

योगी९०० 01/01/2022 - 11:48
फार छान लिहीलेत फारएण्ड.... एकदम आवडले. या मॅचच्या वेळी मी लहान (४ थी मध्ये) होतो. त्यावेळी कोल्हापुरला रेडीओवर ही मॅच ऐकत होतो. बरोबर शेजारचे ही बरेच जण होते व वडीलांचे मित्र होते. १८३ स्कोर झाल्यावर मी एकटा म्हणत होतो की आपण जिंकणार पण बाकी सर्वांनी आशा सोडली होती. (मला ही फार काही कळत नव्हते त्यावेळी.. मी असचं म्हणत होतो). नंतर मॅच जिंकल्यावर तर माझी मिनी मिरवणूक काढली लोकांनी. त्यांना वाटले की माझ्या बोलण्यात काहीतरी लक फॅक्टर आहे. नंतर काही दिवस आजूबाजूची लोकं घरी येऊन माझ्याकडून त्यांना अपेक्षित असे काहीबाही बोलवून घ्यायची. त्यानंतर काही दिवसांनी पश्चिम विभाग वि. वेस्ट इंडीज अशी तीन दिवसांची मॅच कोल्हापुरला झाली. माझ्या आयुष्यातली ही एकमेव क्रिकेट मॅच जी मी मैदानावर पाहिली. त्याच्या बर्‍याच आठवणी अजूनही आहेत. आख्खी वेस्ट इंडीज टीम व त्यांचा खेळ जवळून पाहिला होता. गॉर्डन ग्रिनिज व डेसमंड हेन्स हे अही-मही सारखे ओपनर, रिची रिचर्डसन, गोम्स, रॉबर्टस, लोगी आणि रिचर्डस वगैरे. रिचर्डसने फार काही खेळी केली नव्हती पण तो मैदानात आहे यानेच धडकी भरत होती. आपल्या खेळाडूंपैकी गुलाम परकार हा फार आवडला होता. तसेच राजू कुलकर्णी, रेंडाल डॅनियल, बलबिंदर संधू यांनीही छान खेळी केली होती. दुसर्‍यांदा बॅटींग करताना रिची रिचर्डसनने कॉमेडी सारखे काही प्रकार करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. या मॅचची आणखी एक गंमत म्हणजे त्यावेळी आमच्या बाबांकडे मॅचचे पासेस होते. त्यामुळे बरेचसे नातेवाईक एकदम जवळचे झाले होते. अशीच कोणीतरी (त्यावेळी तरूण असणारी) आईची कोणती तरी बहीण आमच्याकडे मॅचच्या निमित्ताने आली होती. आज जवळ जवळ ३८ वर्षे झाली पण ही मावशी मला नंतर कुठेच समारंभात वगैरे भेटली नाही. कोल्हापुरच्या मॅच चा स्कोअर कार्ड.. https://www.espncricinfo.com/series/west-indies-tour-of-india-1983-84-61939/west-zone-vs-west-indians-547419/full-scorecard

फारएन्ड 02/01/2022 - 04:20
धन्यवाद सर्वांना. प्रतिक्रियांशी संबंधित आणखी माहिती. ट्रम्प - सिद्धू, प्रभाकर व मोरे - तिन्ही खेळाडू नंतर आले संघात. १९८३ च्या वर्ल्ड कप मधे ते नव्हते. ज्ञानोबाचे पैजार - ओटीटी वर बहुधा हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स वर येइल. त्यांची नावे होती सुरूवातीला. सध्यातरी फक्त थिएटर मधे आहे. कपिलमुनी - एकदम भारी! चित्रपटातही एक मूल जन्मते व त्याचे नाव कपिल ठेवले जाते असे दाखवले आहे :) बाय द वे, पुण्यात त्याच काळात बांधल्या गेलेल्या एका बिल्डिंग चे नाव "प्रुडेन्शियल" आहे (या कपचे नाव तेव्हा प्रुडेन्शियल कप होते). नक्की कोठे ती बिल्डिंग आहे आता लक्षात नाही. कदाचित लॉ कॉलेज रोडच्या आसपास. नीलकंठ देशमुख - त्या सिरीजबद्दल मी लिहीलेल्या लेखाची लिन्क वरती लेखातच आहे. मोहिंदर बद्दल तुम्ही बरोबर लिहीले आहे. योगी९०० - जबरी अनुभव असेल त्या मॅचचा. लिन्क पाहिली. -

बेकार तरुण 04/01/2022 - 12:19
नेहमीप्रमाणे लेख आवडला... मी लहान असल्याने फार आठवणी नाहीत... पण आम्ही सगळे काकाच्या घरी सामना पाहिल्याचे (आमच्या घरी टी व्ही नसल्याने) अन शेवटच्या विकेट्स पडल्यावर टीव्ही समोर खूप नाचल्याचे आठवत आहे... कपिलचे प्रचंड गारुड होते तेव्हा आम्हा चिल्लर पिल्लर पोरांवर.. वत्रमानपत्रे अन षटकार मधे आलेले फोटो कापुन जपुन ठेवले होते अनेक वर्षे कपिलचे.... बाबांना मात्र कायम गावसकर दैवत होते... बाय द वे, पुण्यात त्याच काळात बांधल्या गेलेल्या एका बिल्डिंग चे नाव "प्रुडेन्शियल" आहे (या कपचे नाव तेव्हा प्रुडेन्शियल कप होते). नक्की कोठे ती बिल्डिंग आहे आता लक्षात नाही. कदाचित लॉ कॉलेज रोडच्या आसपास. >>>> पौड रोडला सर्वत्र सोसायटी समोर आहे ती ईमारत... प्रुडेंशियल ८३ असेच नाव आहे त्या ईमारतीचे.... आता पाडुन नवी झाली असेल तर माहित नाही....

केवळ, मला क्रिकेट बघायला आवडते म्हणून सौ आली... आणि माझ्या पेक्षा तिनेच सिनेमा जास्त एंजाॅय केला मला तरी सिनेमा आवडला... जुन्या आठवणी जाग्या झाल्या..

Bhakti 09/01/2022 - 18:29
हा लेख आधी वाचला होता,आवडला होता.पण नक्की तेव्हा काय वातावरण होतं ते सिनेमा पाहून समजलं 83 रणवीरसाठी पाहायला गेले पण,तो सापडलाच नाही दिसला फक्त कपिल देव 😃 आणि मोहिंदर,यशपाल,गावस्कर,श्रीकांत सगळे शिलेदार!सगळ्यात भारी सीन म्हणजे रिअल कपिलने रील कपिलला चिअर करणे,मोहिंदर अमरनाथने लाला अमरनाथ होणे आणि छोटा सचिन...भारी सिनेमा!

Nitin Palkar 09/01/2022 - 19:29
त्या वेळी घरी कृष्ण धवल टि व्ही होता. घरात सर्व भाऊ, वडील यांच्यासह हा सामना लाईव्ह बघितल्याचा थरार अद्याप आठवतोय. कपिलच्या रनिंग बिटविन विकेट बद्दलची एक आठवण... नक्की सामना कुठला होता ते आठवत नाही, सचिन आणि कपिल यांची सुमारे पन्नास एक धावांची भागीदारी झालेली होती, सचिनच्या एका कव्हर ड्राईववर दोन धावा धावून झाल्यानंतर तिसऱ्या धावेकरता कपिल नॉन striker हून वळून तीन चार पावले आला असताना, striker end वरुन सचिन धाप टाकत ओरडला, 'नही, नही देवजी...' नुकत्याच सुरू झालेल्या विकेट माइक मधून हे स्पष्ट ऐकू आलं होतं.

त्यावेळेला आमच्या घराजवळ एका कुटुंबाकडे टिव्ही होता. त्यांच्या घरी २०-२५ जणांनी मिळून अंतिम सामना पाहिला होता. रेडिओ कॉमेंटरी होती. कारण टिव्हीचा आवाज बंद करुन ट्रांझिस्टर वर कॉमेंटरी ऐकत सामना पाहिल्याचे आठवते आहे. जबरदस्त झाली होती ती मॅच, माल्मक मार्शल आणि ग्रिनीच बॉलिंग करायला लागले की छातीत धडकी भरायची, असल्या लोकांपुढे हेल्मेट न घालता खेळणारा गावस्कर आठवतो आहे. पण साधारण त्या काळी पीपीईचा फारसा वापर होत नसावा. पण सर्वात जास्त लक्षात राहिला तो कपिल ने घेतलेला विव्ह रिचर्डसचा कॅच, त्या वेळी सुध्दा त्याचा टिव्हीवर दोन तीन वेळा अ‍ॅक्षन रिप्ले दाखवला होता. त्या वेळी रेडिओ वर कोण कॉमेंटरी करत होते ते लक्षात नाही, पण हा कॅच घेतल्यावर सगळे कॉमेन्ट्रेटर्स पण चेकाळले होते. आता सुध्दा त्या सगळ्यांच्या मुलाखती पहायला मजा येते आहे. सिनेमा थेटर मधे आहे का ओटीट वर? पैजारबुवा,

विजुभाऊ 31/12/2021 - 08:32
सुनील वॉल्सन नावाच एक जण या संघात होता. त्याला एकही मॅच खेळायला मिळाली नाही. संपूर्ण टुर्नामेंट मधे तो एकदाही मैदानात आला नाही.मात्र अंतीम विजेत्या टीमचा तो भाग होता.( बारावा गडी म्हणून) म्हणून वर्ल्ड कप उचलतानाचा त्याचा फोटो वर्तमानपत्रात आला होता.

कपिलमुनी 31/12/2021 - 13:17
83 ची गंमत म्हणजे ह्या कप नंतर काही महिन्यात जन्म झाल्याने माझे नाव कपिलदेव वरून प्रेरित होऊन ठेवले गेले.

पिच्चर पाहून मजा आली. लगान थेटरात बघायचा राहून गेला होता, त्यामुळे ८३ चुकवायचा नव्हताच. ८८-८९ पासूनच्या अस्पष्ट आठवणी आहेत. आमच्या घरी १९८६ मध्ये रंगीत टीव्ही आल्याने मॅच बघायला आमच्या घरी गर्दी जमायची. तेव्हासुद्धा क्रिकेट या प्रकाराने लोकांना वेड लावले होते. एक नक्की.. कोणत्याही पिढीला शालेय वयात असताना जी टीम खेळते, ती सर्वोत्कृष्ट आणि क्लासिक वाटते आणि पुढील पिढीची टीम टुकार वाटते.

छान लिहिलंय. मला तेव्हा व त्या आधीपासून च क्रिकेट चे समालोचन ऐकायची हौस. 83चे सामने पण रेडिओवर ऐकले. मला वाटते त्या आधी वेस्ट इंडिज मधे एक सामना आपण जिंकला होता .यशपाल शर्मा ने जोरदार फलंदाजी केली होती. (89) तेव्हा आमच्या भागात टीव्ही आला नव्हता. नंतर अंतिम सामन्या ची क्षणचित्राची विडीओ कॅसेट( ध्वनीचित्रफीत) अनेक विडीओ पार्लर मधे तिकीट लावून दाखवली जायची लोक गर्दी करून पाहायचे . नंतर वेस्ट इंडिज चा भारत दौरा झालाआ.त्यानी विश्व चषकातील पराभवाचा बदला घेतला. माल्कम मार्शल ने धुमाकुळ घातला होता विश्व चषकातील मालिकावीर मोहिंदर अमरनाथ चा स्कोअर सहा डावात 000200असा काहिसा होता..

मूकवाचक 31/12/2021 - 17:09
८३ चित्रपट प्रदर्शित झाला की लगेच पाहिला. अप्रतिम आहे. कपिलदेवचे भारतीय क्रिकेटमधले योगदान अतुलनीय आहे. मला भावलेल्या काही गोष्टी: विजिगिषु वृत्ती - जिंकण्यासाठीच खेळणे, शिस्तबद्ध आणि शेवटच्या क्षणापर्यंत शिकस्तिचे प्रयत्न करणे भारतीय संघात कपिलनेच रूजवले. क्षेत्ररक्षणातला ढिसाळपणा दूर केला. थर्ड मॅन किंवा लाँग लेगला असलेला भारतीय क्षेत्ररक्षक सीमारेषेवरून थेट यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू फेकतो आहे, आणि त्यामुळे एखादी अवांतर चोरटी धाव घेण्याची फलंदाजांची हिंमतच होत नाही हे सुखद दृष्य कपिल कर्णधार होण्याआधी भारतीयांसाठी अप्रूप वाटावे इतके दुर्मिळ होते. कपिलदेवच्या कालखंडातच 'रनिंग बीटवीन द विकेटस' मधे सुधारणा झाली. थोडक्यात सांगायचे तर सामना अनिर्णित ठेवण्यात समाधान मानण्याच्या आणि कसोटी क्रिकेटभोवती केंद्रित झालेल्या मानसिकतेतून बाहेर पडून मर्यादित षटकांच्या क्रिकेटला सामोरे जात यशस्वी होण्यासाठीची भारतीय संघाची मानसिकता घडवण्यात कपिलचा सिंहाचा वाटा आहे. कपिलने स्वतः 'रोल मॉडेल' होत हे स्थित्यंतर घडवल्याने त्याला भारतीय क्रिकेटमधला महानायक म्हणावे तर अतिशयोक्ती ठरणार नाही. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि काही अपवादात्मक प्रसंगी यष्टीरक्षकाची देखील भूमिका निभावून नेलेला कपिल या सगळ्या भूमिका तितक्याच चोखपणे पाडू शकत होता. कुठल्याही भूमिकेत असताना सामना एकहाती फिरवण्याची ताकद राखून होता. असो. ८३ हा चित्रपट आवर्जुन पहावा असाच आहे.

योगी९०० 01/01/2022 - 11:48
फार छान लिहीलेत फारएण्ड.... एकदम आवडले. या मॅचच्या वेळी मी लहान (४ थी मध्ये) होतो. त्यावेळी कोल्हापुरला रेडीओवर ही मॅच ऐकत होतो. बरोबर शेजारचे ही बरेच जण होते व वडीलांचे मित्र होते. १८३ स्कोर झाल्यावर मी एकटा म्हणत होतो की आपण जिंकणार पण बाकी सर्वांनी आशा सोडली होती. (मला ही फार काही कळत नव्हते त्यावेळी.. मी असचं म्हणत होतो). नंतर मॅच जिंकल्यावर तर माझी मिनी मिरवणूक काढली लोकांनी. त्यांना वाटले की माझ्या बोलण्यात काहीतरी लक फॅक्टर आहे. नंतर काही दिवस आजूबाजूची लोकं घरी येऊन माझ्याकडून त्यांना अपेक्षित असे काहीबाही बोलवून घ्यायची. त्यानंतर काही दिवसांनी पश्चिम विभाग वि. वेस्ट इंडीज अशी तीन दिवसांची मॅच कोल्हापुरला झाली. माझ्या आयुष्यातली ही एकमेव क्रिकेट मॅच जी मी मैदानावर पाहिली. त्याच्या बर्‍याच आठवणी अजूनही आहेत. आख्खी वेस्ट इंडीज टीम व त्यांचा खेळ जवळून पाहिला होता. गॉर्डन ग्रिनिज व डेसमंड हेन्स हे अही-मही सारखे ओपनर, रिची रिचर्डसन, गोम्स, रॉबर्टस, लोगी आणि रिचर्डस वगैरे. रिचर्डसने फार काही खेळी केली नव्हती पण तो मैदानात आहे यानेच धडकी भरत होती. आपल्या खेळाडूंपैकी गुलाम परकार हा फार आवडला होता. तसेच राजू कुलकर्णी, रेंडाल डॅनियल, बलबिंदर संधू यांनीही छान खेळी केली होती. दुसर्‍यांदा बॅटींग करताना रिची रिचर्डसनने कॉमेडी सारखे काही प्रकार करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. या मॅचची आणखी एक गंमत म्हणजे त्यावेळी आमच्या बाबांकडे मॅचचे पासेस होते. त्यामुळे बरेचसे नातेवाईक एकदम जवळचे झाले होते. अशीच कोणीतरी (त्यावेळी तरूण असणारी) आईची कोणती तरी बहीण आमच्याकडे मॅचच्या निमित्ताने आली होती. आज जवळ जवळ ३८ वर्षे झाली पण ही मावशी मला नंतर कुठेच समारंभात वगैरे भेटली नाही. कोल्हापुरच्या मॅच चा स्कोअर कार्ड.. https://www.espncricinfo.com/series/west-indies-tour-of-india-1983-84-61939/west-zone-vs-west-indians-547419/full-scorecard

फारएन्ड 02/01/2022 - 04:20
धन्यवाद सर्वांना. प्रतिक्रियांशी संबंधित आणखी माहिती. ट्रम्प - सिद्धू, प्रभाकर व मोरे - तिन्ही खेळाडू नंतर आले संघात. १९८३ च्या वर्ल्ड कप मधे ते नव्हते. ज्ञानोबाचे पैजार - ओटीटी वर बहुधा हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स वर येइल. त्यांची नावे होती सुरूवातीला. सध्यातरी फक्त थिएटर मधे आहे. कपिलमुनी - एकदम भारी! चित्रपटातही एक मूल जन्मते व त्याचे नाव कपिल ठेवले जाते असे दाखवले आहे :) बाय द वे, पुण्यात त्याच काळात बांधल्या गेलेल्या एका बिल्डिंग चे नाव "प्रुडेन्शियल" आहे (या कपचे नाव तेव्हा प्रुडेन्शियल कप होते). नक्की कोठे ती बिल्डिंग आहे आता लक्षात नाही. कदाचित लॉ कॉलेज रोडच्या आसपास. नीलकंठ देशमुख - त्या सिरीजबद्दल मी लिहीलेल्या लेखाची लिन्क वरती लेखातच आहे. मोहिंदर बद्दल तुम्ही बरोबर लिहीले आहे. योगी९०० - जबरी अनुभव असेल त्या मॅचचा. लिन्क पाहिली. -

बेकार तरुण 04/01/2022 - 12:19
नेहमीप्रमाणे लेख आवडला... मी लहान असल्याने फार आठवणी नाहीत... पण आम्ही सगळे काकाच्या घरी सामना पाहिल्याचे (आमच्या घरी टी व्ही नसल्याने) अन शेवटच्या विकेट्स पडल्यावर टीव्ही समोर खूप नाचल्याचे आठवत आहे... कपिलचे प्रचंड गारुड होते तेव्हा आम्हा चिल्लर पिल्लर पोरांवर.. वत्रमानपत्रे अन षटकार मधे आलेले फोटो कापुन जपुन ठेवले होते अनेक वर्षे कपिलचे.... बाबांना मात्र कायम गावसकर दैवत होते... बाय द वे, पुण्यात त्याच काळात बांधल्या गेलेल्या एका बिल्डिंग चे नाव "प्रुडेन्शियल" आहे (या कपचे नाव तेव्हा प्रुडेन्शियल कप होते). नक्की कोठे ती बिल्डिंग आहे आता लक्षात नाही. कदाचित लॉ कॉलेज रोडच्या आसपास. >>>> पौड रोडला सर्वत्र सोसायटी समोर आहे ती ईमारत... प्रुडेंशियल ८३ असेच नाव आहे त्या ईमारतीचे.... आता पाडुन नवी झाली असेल तर माहित नाही....

केवळ, मला क्रिकेट बघायला आवडते म्हणून सौ आली... आणि माझ्या पेक्षा तिनेच सिनेमा जास्त एंजाॅय केला मला तरी सिनेमा आवडला... जुन्या आठवणी जाग्या झाल्या..

Bhakti 09/01/2022 - 18:29
हा लेख आधी वाचला होता,आवडला होता.पण नक्की तेव्हा काय वातावरण होतं ते सिनेमा पाहून समजलं 83 रणवीरसाठी पाहायला गेले पण,तो सापडलाच नाही दिसला फक्त कपिल देव 😃 आणि मोहिंदर,यशपाल,गावस्कर,श्रीकांत सगळे शिलेदार!सगळ्यात भारी सीन म्हणजे रिअल कपिलने रील कपिलला चिअर करणे,मोहिंदर अमरनाथने लाला अमरनाथ होणे आणि छोटा सचिन...भारी सिनेमा!

Nitin Palkar 09/01/2022 - 19:29
त्या वेळी घरी कृष्ण धवल टि व्ही होता. घरात सर्व भाऊ, वडील यांच्यासह हा सामना लाईव्ह बघितल्याचा थरार अद्याप आठवतोय. कपिलच्या रनिंग बिटविन विकेट बद्दलची एक आठवण... नक्की सामना कुठला होता ते आठवत नाही, सचिन आणि कपिल यांची सुमारे पन्नास एक धावांची भागीदारी झालेली होती, सचिनच्या एका कव्हर ड्राईववर दोन धावा धावून झाल्यानंतर तिसऱ्या धावेकरता कपिल नॉन striker हून वळून तीन चार पावले आला असताना, striker end वरुन सचिन धाप टाकत ओरडला, 'नही, नही देवजी...' नुकत्याच सुरू झालेल्या विकेट माइक मधून हे स्पष्ट ऐकू आलं होतं.
लेखनविषय:
लेखनप्रकार
"...इंग्लैंड मे चल रहे विश्वकप के अपने पहले मॅच मे भारत ने वेस्ट इंडिज को हरा दिया है..." १९८३ च्या जून मधल्या कोणत्यातरी दिवशी संध्याकाळच्या बातम्यांमधे ही बातमी रेडिओवर ऐकली. तोपर्यंत अशी एक काहीतरी टुर्नामेण्ट इंग्लंड मधे होत आहे, त्यातील सामने एका दिवसाचे असतात, त्यांची रेकॉर्ड कसोटी तर सोडाच, पण "फर्स्ट क्लास" मधेही धरली जात नाहीत, भारताने याआधीच्या टुर्नामेन्ट्स मधे फारसे काही केलेले नाही. फास्ट खेळणे वगैरे आपल्याला जमणारे नाही अशा विविध गोष्टी आमच्या गप्पांमधे ऐकल्या होत्या.

कॅप्टन कूल - महेंद्रसिंह धोनी

सुजित जाधव ·

जेम्स वांड 21/12/2021 - 09:41
सकाळी सकाळी कॅप्टन कूल बद्दल वाचणे म्हणजे पर्वणी, त्याचे मैदानावर असणे, शांतपणे डिसीजन घेणे ह्याला तोड नाही. तुमच्या लेखनाला हातभार लावणारा एमएसडीचा अजून एक गुण म्हणजे त्याची गेम असणारी मास्टरी ही त्याच्या अचूक डीआरएस घेण्यातून दिसून येई. आपल्या गड्यानं डीआरएस मागितला अन तो फेल गेला असे प्रसंग धोनीच्या करियरमध्ये डीआरएस इन्ट्रोड्युस झाल्यापासून विरळाच सापडतील. एमएसडीयन. (जर्सी नं ७ फॉरेव्हर) वांडो .

In reply to by जेम्स वांड

राघव 22/12/2021 - 12:23
धोनी रिटायर झाल्यावर माझी पहिली प्रतिक्रीया ही होती - Alas, the Most Powerful Number is retired from the Test Cricket!

सौंदाळा 21/12/2021 - 12:12
लेख छान आहे, आवडला. धोनी पण कर्णधार आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक होता. संयम आणि समतोल हा महत्वाचा गुण. मात्र त्याच्या काही गोष्टी कधीच आवडल्या नाहीत १. ज्या पध्दतीने लक्ष्मण च्या कसोटी कारकिर्दीची सांगता धोनीमुळे झाली २ संघातील वरिष्ठ खेळाडूंनी क्षेत्ररक्षण सुधारले पाहिजे अशी सचिन, कुंबळे वर नाव न घेता केलेली टीका पण स्वतः मात्र फलंदाजीतचा सूर गेला तरी खेळत राहायचा अट्टाहास पण वर म्हटल्याप्रमाणे त्याच्या चांगल्या बाजू खूपच जास्त होत्या आणि लेखात त्या उत्तम मांडल्या आहेत. ट२० विश्वचषक भारत-पाक अंतिम सामना: मला तरी हा पुर्ण सामनाच फिक्स वाटत होता (कदाचित फक्त पाकिस्तान सहभागी असेल) कारण १. ट२० विश्वचषकासाठी सचिन, सौरव, द्रविड वगैरे दिग्ग्ज खेळाडू इच्छुक नव्हते आणि ते स्पर्धेत सहभागी देखिल झाले नाहीत २. या परिस्थितीत भारतात आयपीएल रुजणे शक्यच नव्हते ३. विश्व्चषकासाठी नवखा भारतीय संघ जातो काय, अंतिम सामन्यात पाक समोर त्यात पण सामना टाय, आणि पाकिस्तानचे गोलंदाज यष्टीवर पण चेंडू टाकू शकत नाहीत!! भारताचा नेत्रदिपक उत्कंठावर्धक विजय, देशभर जल्लोष ४. काही महिन्यातच आयपीएलची घोषणा आणी करोडो रुपयांचे पांढरे, काळे मार्केट सुरु

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सुजित जाधव 22/12/2021 - 19:41
आभारी आहोत! तुमच्यासारख्या वाचकांच्या प्रतिक्रिया मिसळपाववरील नवीन लेखकांसाठी खूपच मोलाच्या आहेत..नवीन लेख लिहायला उत्साह येतो. आणि धोनीच्या वरिष्ठ खेळाडूंच्या बाबतीतील दृष्टीकोनाबद्दल तुमच्या मताशी मी सहमत आहे. पण संघबांधणी करताना किंवा नव्या खेळाडूंना संधी देताना कर्णधाराला कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. पण त्याच्या त्या निर्णयांमुळे संघाच्या कामगिरीत कधी उतार आला नाही त्यामुळे त्याची चर्चा पण जास्त केली गेली नाही.

दुसर्याचं क्रेडीट स्वतच्या नावावर घेणे, युवराज बरोबर पोलीटीक्स करणे (युवराजच्या वडीलानी तर खुलेआम शिव्या दिल्या होत्या.) हीच ह्याची ओळख. राष्ट्रपती पुरस्काराला गजेरी न लावता जाहीरातीच्या शूटींगला जाणे. बाकी २००७ नी २०११ ला आपण जे वर्ल्डकप जिंकले ते गौतम गंभीर मुळे पण क्रेडीट गेलं धोनीला. असो.

जेम्स वांड 21/12/2021 - 09:41
सकाळी सकाळी कॅप्टन कूल बद्दल वाचणे म्हणजे पर्वणी, त्याचे मैदानावर असणे, शांतपणे डिसीजन घेणे ह्याला तोड नाही. तुमच्या लेखनाला हातभार लावणारा एमएसडीचा अजून एक गुण म्हणजे त्याची गेम असणारी मास्टरी ही त्याच्या अचूक डीआरएस घेण्यातून दिसून येई. आपल्या गड्यानं डीआरएस मागितला अन तो फेल गेला असे प्रसंग धोनीच्या करियरमध्ये डीआरएस इन्ट्रोड्युस झाल्यापासून विरळाच सापडतील. एमएसडीयन. (जर्सी नं ७ फॉरेव्हर) वांडो .

In reply to by जेम्स वांड

राघव 22/12/2021 - 12:23
धोनी रिटायर झाल्यावर माझी पहिली प्रतिक्रीया ही होती - Alas, the Most Powerful Number is retired from the Test Cricket!

सौंदाळा 21/12/2021 - 12:12
लेख छान आहे, आवडला. धोनी पण कर्णधार आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक होता. संयम आणि समतोल हा महत्वाचा गुण. मात्र त्याच्या काही गोष्टी कधीच आवडल्या नाहीत १. ज्या पध्दतीने लक्ष्मण च्या कसोटी कारकिर्दीची सांगता धोनीमुळे झाली २ संघातील वरिष्ठ खेळाडूंनी क्षेत्ररक्षण सुधारले पाहिजे अशी सचिन, कुंबळे वर नाव न घेता केलेली टीका पण स्वतः मात्र फलंदाजीतचा सूर गेला तरी खेळत राहायचा अट्टाहास पण वर म्हटल्याप्रमाणे त्याच्या चांगल्या बाजू खूपच जास्त होत्या आणि लेखात त्या उत्तम मांडल्या आहेत. ट२० विश्वचषक भारत-पाक अंतिम सामना: मला तरी हा पुर्ण सामनाच फिक्स वाटत होता (कदाचित फक्त पाकिस्तान सहभागी असेल) कारण १. ट२० विश्वचषकासाठी सचिन, सौरव, द्रविड वगैरे दिग्ग्ज खेळाडू इच्छुक नव्हते आणि ते स्पर्धेत सहभागी देखिल झाले नाहीत २. या परिस्थितीत भारतात आयपीएल रुजणे शक्यच नव्हते ३. विश्व्चषकासाठी नवखा भारतीय संघ जातो काय, अंतिम सामन्यात पाक समोर त्यात पण सामना टाय, आणि पाकिस्तानचे गोलंदाज यष्टीवर पण चेंडू टाकू शकत नाहीत!! भारताचा नेत्रदिपक उत्कंठावर्धक विजय, देशभर जल्लोष ४. काही महिन्यातच आयपीएलची घोषणा आणी करोडो रुपयांचे पांढरे, काळे मार्केट सुरु

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सुजित जाधव 22/12/2021 - 19:41
आभारी आहोत! तुमच्यासारख्या वाचकांच्या प्रतिक्रिया मिसळपाववरील नवीन लेखकांसाठी खूपच मोलाच्या आहेत..नवीन लेख लिहायला उत्साह येतो. आणि धोनीच्या वरिष्ठ खेळाडूंच्या बाबतीतील दृष्टीकोनाबद्दल तुमच्या मताशी मी सहमत आहे. पण संघबांधणी करताना किंवा नव्या खेळाडूंना संधी देताना कर्णधाराला कधीकधी कठोर निर्णय घ्यावे लागतात. पण त्याच्या त्या निर्णयांमुळे संघाच्या कामगिरीत कधी उतार आला नाही त्यामुळे त्याची चर्चा पण जास्त केली गेली नाही.

दुसर्याचं क्रेडीट स्वतच्या नावावर घेणे, युवराज बरोबर पोलीटीक्स करणे (युवराजच्या वडीलानी तर खुलेआम शिव्या दिल्या होत्या.) हीच ह्याची ओळख. राष्ट्रपती पुरस्काराला गजेरी न लावता जाहीरातीच्या शूटींगला जाणे. बाकी २००७ नी २०११ ला आपण जे वर्ल्डकप जिंकले ते गौतम गंभीर मुळे पण क्रेडीट गेलं धोनीला. असो.
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला शेवटच्या ओव्हर मध्ये १२ धावांची गरज आहे....प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार ३० पेक्षा अधिक धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे..अश्या वेळेस विश्वातला कोणताही कर्णधार शेवटची ओव्हर संघातील सर्वात अनुभवी गोलंदाजाला देणे पसंत करेल.....पण ३ यष्टयांच्या मागे उभ्या असलेल्या कर्णधाराच्या मनात वेगळाच प्लॅन होता. त्याने शेवटची ओवर फक्त ३ आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेल्या जोगिंदर शर्माला दिली आणि इथेच भारतीय क्रिकेट मधल्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. तो सामना होता पहिल्यावहिल्या T-२० विश्वचषकाचा अंतिम सामना.

निराशजनक पराभव.....

सुजित जाधव ·

भागो 01/11/2021 - 11:00
दुसरं एक कारण असू शकत ते म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या खेळाडूंना जे सततचं क्रिकेट खेळायला लावत आहे त्यामुळे खेळाडूंना शारीरिक व मानसिक विश्रांती मिळतच नाहीये.>>>>>प्रत्येक सामन्याचे वाजवून पैसें घेतात. फुकट नाही खेळत. दोन सामन्यात भारताने एकूण दोन विकेट घेतल्या तर लिँअम लिविंग्स्ट्नने तीन! भारत पेट्रोलची किंमत पार करू शकला नाही!

टाॅस जिंका, बाॅलिंग निवडा आणि मॅच जिंका ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज मधले दिग्गज फलंदाज देखील, पहिल्यांदा बॅटिंग करतांना ढेपाळले...

In reply to by मुक्त विहारि

सुजित जाधव 01/11/2021 - 11:59
धीम्या आणि पहिल्या डावानंतर रंग बदलणाऱ्या खेळपट्ट्या यामुळे हा वर्ल्डकप कंटाळवाणा वाटू लागलाय आता...

श्रीगणेशा 01/11/2021 - 23:06
टॉसला खूप महत्त्व दिलं जात आहे. पण २०-२० विजेता संघ कुठल्याही परिस्थितीत चांगला खेळ करणारा असायला हवा. इंग्लंडने आज टॉस हरल्यानंतर आणि ४७/३ अवस्थेतून बाहेर पडून एक चांगलं लक्ष ठेवलं श्रीलंकेसमोर. २०-२० च्या गडबडीत फलंदाज चेंडू जमिनीलगत खेळून, गॅप शोधून धावा करण्याचं कौशल्य विसरले आहेत बहुतेक, विशेषत: भारतीय फलंदाज, आयपीएलच्या ओव्हरडोस मुळे. थोडक्यात काय तर सध्याचा भारतीय संघ २०-२० विजेता होण्यास लायक नाही. सत्य परिस्थिती स्वीकारून पुढील २०-२० वर्ल्ड कप ची तयारी सुरू करणं जास्त योग्य होईल.

In reply to by श्रीगणेशा

चांगली फलंदाजी केली होती ... थोडक्यात सांगायचे तर, टाॅस जिंका, गोलंदाजी निवडा आणि मॅच जिंका...

श्रीगुरुजी 01/11/2021 - 23:52
दुसरं एक कारण असू शकत ते म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या खेळाडूंना जे सततचं क्रिकेट खेळायला लावत आहे त्यामुळे खेळाडूंना शारीरिक व मानसिक विश्रांती मिळतच नाहीये. हेच मुख्य कारण आहे. आयपीएल असायला हरकत नाही. पण आयपीएल खेळाडू व आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे खेळाडू वेगळे असावे. आयपीएल मध्ये अत्यंत चमकदार कामगिरी करणारे व त्यात पूर्ण उर्जा संपविणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यात ढेपाळतात हे अनेकदा दिसलंय. त्यामुळे आयपीएल मध्ये खेळणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात घेऊ नये व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात असणाऱ्या खेळाडूंना आयपीएल मध्ये खेळण्याची परवानगी देऊ नये.

In reply to by श्रीगुरुजी

सुजित जाधव 02/11/2021 - 11:43
खरतर ह्यावर्षीची आयपीएल वर्ल्डकप झाल्यावर घ्यायला हवी होती. बीसीसआय ने खेळाडूंचा विचार न करता फक्त गल्ला भरण्यासाठी आयपीएल खेळवली...आता भोगा म्हणावं कर्माची फळं....सगळ्या बाजूंनी टीका चालू झाली आहे बीसीसआय आणि आयपीएल वर...

In reply to by श्रीगुरुजी

बेकार तरुण 02/11/2021 - 13:10
हे जरी अगदी मान्य केलं की आयपीएलमुळे हानी होत आहे.. तरी कोणता सुपरस्टार खेळाडु आयपीएल सोडुन फक्त आंतरराष्ट्रीय सामने खेळायला तयार होईल... सगळे आंतरराष्ट्रीय दर्जातुन निवृत्ती घेउन फक्त आयपीएल खेळतील.. खेळाडुची साधारण कारकीर्द १० वर्षे धरली तर त्यात तो जास्तीत जास्त पैसा कमावणे हे ध्येय ठेवेलच... बाकी देशासाठी खेळणे खूप मानाचे आहे वगैरे ठीक आहे.. पण उद्या आपण स्वतः ह्या कात्रीत सापडलो तर आपणही त्या १० वर्षे विंडो मधे आर्थिक फायदा मॅक्सिमाईज करायचा प्रयत्न करुच... हेमावैम...

In reply to by बेकार तरुण

श्रीगुरुजी 02/11/2021 - 14:05
ज्यांना फक्त पैशासाठी आयपीएल मध्येघ खेळायचंय त्यांना अडवू नये. फक्त त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात घेऊ नये. आयपीएल मध्ये सुद्धा प्रचंड स्पर्धा आहे व तेथे टिकणे अत्यंत अवघड आहे. नुसते वेडेवाकडे फटके मारून आयपीएल मध्ये सुद्धा फार काळ टिकता येणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

बेकार तरुण 03/11/2021 - 10:39
गुरुजी तुमचं म्हणणं पटत आहे, पण ते व्यवहार्य नाही..... उदा... ९०% गुण मिळवणारा खेळाडु नक्कीच आयपीएलच खेळेल... अन उरलेला गाळ, ज्यांना आयपीएल खेळायला कोणी घेणार नाही ते राष्ट्रीय संघात अशी परिस्थीती होईल... २ - ५ कोटी २ महिन्यात मिळवायची संधी असताना त्यावर कोण पाणी सोडेल.

In reply to by बेकार तरुण

बरोबर, ह्यापेक्षा BCCI ने वेळापत्रक आखताना आणि टीम निवडताना योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. इंग्लिश खेळाडूंनी स्वतःहुन IPL न खेळण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या खेळाडूनीही प्राधान्यक्रम ठरवायला हवा.

In reply to by बेकार तरुण

श्रीगुरुजी 03/11/2021 - 14:56
राष्ट्रीय संघात खेळूनही भरपूर संधी, पैसे, प्रसिद्धी, जाहिराती वगैरे मिळतात. निवृत्ती जाहीर केल्यानंतर आयुष्यभर घसघशीत निवृत्तीवेतन मिळते. पुढेमागे निवडसमितीत स्थान, प्रशिक्षक वगैरे होण्याची संधी मिळते. फक्त आयपीएल खेळून यातल्या बऱ्याचशा गोष्टी मिळणार नाहीत. २-४ वर्षे आयपीएल खेळून नंतर अपेक्षित कामगिरी जमली नाही तर कायमस्वरूपी गच्छंती होऊ शकते. वर्षातून दीड महिना आयपीएल खेळली की पुढील साडेदहा महिने करण्यासारखे काहीच नसते. बहुसंख्य आयपीएल खेळाडूंची कारकीर्द ३-४ वर्षांपेक्षा जास्त नाही.

भागो 01/11/2021 - 11:00
दुसरं एक कारण असू शकत ते म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या खेळाडूंना जे सततचं क्रिकेट खेळायला लावत आहे त्यामुळे खेळाडूंना शारीरिक व मानसिक विश्रांती मिळतच नाहीये.>>>>>प्रत्येक सामन्याचे वाजवून पैसें घेतात. फुकट नाही खेळत. दोन सामन्यात भारताने एकूण दोन विकेट घेतल्या तर लिँअम लिविंग्स्ट्नने तीन! भारत पेट्रोलची किंमत पार करू शकला नाही!

टाॅस जिंका, बाॅलिंग निवडा आणि मॅच जिंका ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज मधले दिग्गज फलंदाज देखील, पहिल्यांदा बॅटिंग करतांना ढेपाळले...

In reply to by मुक्त विहारि

सुजित जाधव 01/11/2021 - 11:59
धीम्या आणि पहिल्या डावानंतर रंग बदलणाऱ्या खेळपट्ट्या यामुळे हा वर्ल्डकप कंटाळवाणा वाटू लागलाय आता...

श्रीगणेशा 01/11/2021 - 23:06
टॉसला खूप महत्त्व दिलं जात आहे. पण २०-२० विजेता संघ कुठल्याही परिस्थितीत चांगला खेळ करणारा असायला हवा. इंग्लंडने आज टॉस हरल्यानंतर आणि ४७/३ अवस्थेतून बाहेर पडून एक चांगलं लक्ष ठेवलं श्रीलंकेसमोर. २०-२० च्या गडबडीत फलंदाज चेंडू जमिनीलगत खेळून, गॅप शोधून धावा करण्याचं कौशल्य विसरले आहेत बहुतेक, विशेषत: भारतीय फलंदाज, आयपीएलच्या ओव्हरडोस मुळे. थोडक्यात काय तर सध्याचा भारतीय संघ २०-२० विजेता होण्यास लायक नाही. सत्य परिस्थिती स्वीकारून पुढील २०-२० वर्ल्ड कप ची तयारी सुरू करणं जास्त योग्य होईल.

In reply to by श्रीगणेशा

चांगली फलंदाजी केली होती ... थोडक्यात सांगायचे तर, टाॅस जिंका, गोलंदाजी निवडा आणि मॅच जिंका...

श्रीगुरुजी 01/11/2021 - 23:52
दुसरं एक कारण असू शकत ते म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या खेळाडूंना जे सततचं क्रिकेट खेळायला लावत आहे त्यामुळे खेळाडूंना शारीरिक व मानसिक विश्रांती मिळतच नाहीये. हेच मुख्य कारण आहे. आयपीएल असायला हरकत नाही. पण आयपीएल खेळाडू व आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे खेळाडू वेगळे असावे. आयपीएल मध्ये अत्यंत चमकदार कामगिरी करणारे व त्यात पूर्ण उर्जा संपविणारे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यात ढेपाळतात हे अनेकदा दिसलंय. त्यामुळे आयपीएल मध्ये खेळणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात घेऊ नये व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात असणाऱ्या खेळाडूंना आयपीएल मध्ये खेळण्याची परवानगी देऊ नये.

In reply to by श्रीगुरुजी

सुजित जाधव 02/11/2021 - 11:43
खरतर ह्यावर्षीची आयपीएल वर्ल्डकप झाल्यावर घ्यायला हवी होती. बीसीसआय ने खेळाडूंचा विचार न करता फक्त गल्ला भरण्यासाठी आयपीएल खेळवली...आता भोगा म्हणावं कर्माची फळं....सगळ्या बाजूंनी टीका चालू झाली आहे बीसीसआय आणि आयपीएल वर...

In reply to by श्रीगुरुजी

बेकार तरुण 02/11/2021 - 13:10
हे जरी अगदी मान्य केलं की आयपीएलमुळे हानी होत आहे.. तरी कोणता सुपरस्टार खेळाडु आयपीएल सोडुन फक्त आंतरराष्ट्रीय सामने खेळायला तयार होईल... सगळे आंतरराष्ट्रीय दर्जातुन निवृत्ती घेउन फक्त आयपीएल खेळतील.. खेळाडुची साधारण कारकीर्द १० वर्षे धरली तर त्यात तो जास्तीत जास्त पैसा कमावणे हे ध्येय ठेवेलच... बाकी देशासाठी खेळणे खूप मानाचे आहे वगैरे ठीक आहे.. पण उद्या आपण स्वतः ह्या कात्रीत सापडलो तर आपणही त्या १० वर्षे विंडो मधे आर्थिक फायदा मॅक्सिमाईज करायचा प्रयत्न करुच... हेमावैम...

In reply to by बेकार तरुण

श्रीगुरुजी 02/11/2021 - 14:05
ज्यांना फक्त पैशासाठी आयपीएल मध्येघ खेळायचंय त्यांना अडवू नये. फक्त त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघात घेऊ नये. आयपीएल मध्ये सुद्धा प्रचंड स्पर्धा आहे व तेथे टिकणे अत्यंत अवघड आहे. नुसते वेडेवाकडे फटके मारून आयपीएल मध्ये सुद्धा फार काळ टिकता येणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

बेकार तरुण 03/11/2021 - 10:39
गुरुजी तुमचं म्हणणं पटत आहे, पण ते व्यवहार्य नाही..... उदा... ९०% गुण मिळवणारा खेळाडु नक्कीच आयपीएलच खेळेल... अन उरलेला गाळ, ज्यांना आयपीएल खेळायला कोणी घेणार नाही ते राष्ट्रीय संघात अशी परिस्थीती होईल... २ - ५ कोटी २ महिन्यात मिळवायची संधी असताना त्यावर कोण पाणी सोडेल.

In reply to by बेकार तरुण

बरोबर, ह्यापेक्षा BCCI ने वेळापत्रक आखताना आणि टीम निवडताना योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. इंग्लिश खेळाडूंनी स्वतःहुन IPL न खेळण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या खेळाडूनीही प्राधान्यक्रम ठरवायला हवा.

In reply to by बेकार तरुण

श्रीगुरुजी 03/11/2021 - 14:56
राष्ट्रीय संघात खेळूनही भरपूर संधी, पैसे, प्रसिद्धी, जाहिराती वगैरे मिळतात. निवृत्ती जाहीर केल्यानंतर आयुष्यभर घसघशीत निवृत्तीवेतन मिळते. पुढेमागे निवडसमितीत स्थान, प्रशिक्षक वगैरे होण्याची संधी मिळते. फक्त आयपीएल खेळून यातल्या बऱ्याचशा गोष्टी मिळणार नाहीत. २-४ वर्षे आयपीएल खेळून नंतर अपेक्षित कामगिरी जमली नाही तर कायमस्वरूपी गच्छंती होऊ शकते. वर्षातून दीड महिना आयपीएल खेळली की पुढील साडेदहा महिने करण्यासारखे काहीच नसते. बहुसंख्य आयपीएल खेळाडूंची कारकीर्द ३-४ वर्षांपेक्षा जास्त नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
२०२१ च्या टी-२० विश्वचषकातील काल भारताचा न्यूझीलंड संघासोबत एक महत्त्वाचा सामना होता . खरतर भारत आणि न्यूजीलंड दोघेही आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध हरल्यानंतर ह्या सामन्यात विजय मिळवणे पुढच्या फेरीत प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांना गरजेचं होत.            २०-२० क्रिकेट प्रकारातील जगातील सर्वोत्कृष्ट बॅटर च्या यादीतील फलंदाजांनी खचाखच भरलेल्या भारतीय संघाकडून नेहमीप्रमाणे खूप अपेक्षा होत्या पण मागच्या सामन्याप्रमाने इथेही १३३ कोटी भारतीयांच्या पदरी निरशाच पडली. सुरुवात झाली ती सलामीला आलेल्या ईशान किशन च्या विकेटने.

आरिगातो टोक्यो !

जे.पी.मॉर्गन ·

चौकस२१२ 09/08/2021 - 05:47
कळविण्यास आनंद होतो कि एकूण २०० + देशातून फक्त २.५ कोटी लोकसंखय असलेल्या ऑस्ट्रेल्या ने ४६ पदके मिळवून ६ वे स्थान पटकावले तुलना करायची तर कानडा ची लोकसंख्या ३ कोटी च्या आसपास असून त्यांनी एकूण २४ पदके मिळवली जपानचे पण अभिनंदन

In reply to by चौकस२१२

शानबा५१२ 14/08/2021 - 15:40
विशिष्ट हवामन, तापमान ह्या गोष्टींचा परीणाम एका विशिष्ट देशाच्या खेळाडुच्या शरीरयष्टीवर व परीणामी त्याच्या खेळावर होतो. कमी लोकसंख्या असलेल्या देशाने जास्त पदके पटकवणे म्हणजे तिथे हवामान, तापमान अनुकुल आहे की खेळाला जास्त प्राधान्य दीले जाते? की तुम्ही लोकसंख्या जास्त म्हणजे जिंकलेली पदके जास्त असा अनुमान लावताय?

कॉमी 09/08/2021 - 07:20
खरंच, आमच्यासारख्या क्रीडाविष्यात अरसिक माणसाला सुद्धा उत्सुकतेने पाहायला लावणारे हे ऑलिंपिक प्रकरण जबर होते. होमो सेपियन ते माणूस- अतिशय मार्मिक...

भीमराव 09/08/2021 - 13:42
अवघं विश्व ज्या वेळी मनुष्य जात म्हणून एका दिलाने खेळलं त्यावेळी आमचे काही नतद्रष्ट विचारत होते कौन जात. लवलीना कौन जात, मिराबाई कौन जात, बजरंग कौन जात, सिंधू कौन जात, निरज चोपडा कौन जात. संघी है का भक्त है का सेक्युलर हे सुद्धा होतंच. लाज वाटली बघुन.

Bhakti 09/08/2021 - 17:29
सुंदर ! सगळं ऑलिंपिक पुन्हा तराळल! सुरूवात रोचक होती.

मित्रहो 10/08/2021 - 22:30
ऑलिंपिक मुळे जगात किती तरी वेगळ्या प्रकारचे खेळ आहेत याची माहिती मिळते. या ऑलिंपिकचे आणखीन एक वैशिष्ट म्हणजे काही महारथी ज्यांनी ऑलिंपिक गाजवले ते आता रिटायर्ड झाले. यात जे तयार होतील ते नंतर महारथी होतील. यावर्षी भारतात भालाफेक या खेळाने उत्सुकता वाढविली. मग समजले की भाल्यात बदल केल्यामुळे जुन्या भाल्याने केलेला रेकॉर्ड १०४+मीटर आता कुणीही कधीही मोडू शकनार नाही. हा रेकॉर्ड नीरज चोप्राच्या सध्याच्या कोचच्या नावावर आहे. या व्यतिरीक्त फेंसींग, गोल्फ, ४x४०० मीटर रिले रेस, थाळीफेक या खेळात सुद्धा भारताने चांगली कामगिरी केली.

चौकस२१२ 09/08/2021 - 05:47
कळविण्यास आनंद होतो कि एकूण २०० + देशातून फक्त २.५ कोटी लोकसंखय असलेल्या ऑस्ट्रेल्या ने ४६ पदके मिळवून ६ वे स्थान पटकावले तुलना करायची तर कानडा ची लोकसंख्या ३ कोटी च्या आसपास असून त्यांनी एकूण २४ पदके मिळवली जपानचे पण अभिनंदन

In reply to by चौकस२१२

शानबा५१२ 14/08/2021 - 15:40
विशिष्ट हवामन, तापमान ह्या गोष्टींचा परीणाम एका विशिष्ट देशाच्या खेळाडुच्या शरीरयष्टीवर व परीणामी त्याच्या खेळावर होतो. कमी लोकसंख्या असलेल्या देशाने जास्त पदके पटकवणे म्हणजे तिथे हवामान, तापमान अनुकुल आहे की खेळाला जास्त प्राधान्य दीले जाते? की तुम्ही लोकसंख्या जास्त म्हणजे जिंकलेली पदके जास्त असा अनुमान लावताय?

कॉमी 09/08/2021 - 07:20
खरंच, आमच्यासारख्या क्रीडाविष्यात अरसिक माणसाला सुद्धा उत्सुकतेने पाहायला लावणारे हे ऑलिंपिक प्रकरण जबर होते. होमो सेपियन ते माणूस- अतिशय मार्मिक...

भीमराव 09/08/2021 - 13:42
अवघं विश्व ज्या वेळी मनुष्य जात म्हणून एका दिलाने खेळलं त्यावेळी आमचे काही नतद्रष्ट विचारत होते कौन जात. लवलीना कौन जात, मिराबाई कौन जात, बजरंग कौन जात, सिंधू कौन जात, निरज चोपडा कौन जात. संघी है का भक्त है का सेक्युलर हे सुद्धा होतंच. लाज वाटली बघुन.

Bhakti 09/08/2021 - 17:29
सुंदर ! सगळं ऑलिंपिक पुन्हा तराळल! सुरूवात रोचक होती.

मित्रहो 10/08/2021 - 22:30
ऑलिंपिक मुळे जगात किती तरी वेगळ्या प्रकारचे खेळ आहेत याची माहिती मिळते. या ऑलिंपिकचे आणखीन एक वैशिष्ट म्हणजे काही महारथी ज्यांनी ऑलिंपिक गाजवले ते आता रिटायर्ड झाले. यात जे तयार होतील ते नंतर महारथी होतील. यावर्षी भारतात भालाफेक या खेळाने उत्सुकता वाढविली. मग समजले की भाल्यात बदल केल्यामुळे जुन्या भाल्याने केलेला रेकॉर्ड १०४+मीटर आता कुणीही कधीही मोडू शकनार नाही. हा रेकॉर्ड नीरज चोप्राच्या सध्याच्या कोचच्या नावावर आहे. या व्यतिरीक्त फेंसींग, गोल्फ, ४x४०० मीटर रिले रेस, थाळीफेक या खेळात सुद्धा भारताने चांगली कामगिरी केली.
लेखनविषय:
आरिगातो टोक्यो ! मार्गरेट मीड नावाची अमेरिकन मानववंशशास्त्रज्ञ (anthropologist) होती. तिचं खूप गाजलेलं विधान होतं की मानवाच्या उत्क्रांतीचा सर्वात महत्वाचा टप्पा - आगीच्या किंवा चाकाच्या शोधापेक्षाही जास्त - माणसाच्या "मनुष्यत्वाचा" पहिला पडाव होता ते म्हणजे पहिल्या तुटलेल्या मांडीच्या हाडाचं (fractured femur) बरं होणं. मांडीचं हाड हे शरीरातलं सर्वांत मोठं हाड. ते तुटलं तर माणूस हालचाल करू शकणार नाही आणि अर्थातच तो माणूस भक्षकांसाठी सोपं भक्ष्य बनेल. बाकी कुठल्याही वन्य जीवांचा कळप अश्या कमजोर प्राण्यांना मागे ठेवून बाकी धडधाकट सदस्यांना घेऊन पुढे जातो.

|| गे आये ऑलिम्पिकामाते ||

जे.पी.मॉर्गन ·

सौंदाळा 23/07/2021 - 09:47
गाऱ्हाणे आवडले. किती ऑलिंपिक विक्रम, जागतिक विक्रम, कोणत्या देशाला किती पदके, मैदानी क्रीडाप्रकार, हॉकी, नेमबाजी यावर विशेष लक्ष्य असेल.

व्हय म्हाराजा!! (परत कोरोनाचं सावट दिसायला लागलंय. स्पर्धा निकोप पार पडू दे. भारतीय खेळाडूंना पाच-धा गोल्ड अन धा-वीस शिल्वर-ब्रान्झ मिळू दे अशी एक प्रार्थना!)

ऑलिम्पिकामातेने मॉर्गन रावांचं अन समद्या मिपाकरांचं गाऱ्हाणं ऐकेलेलं आहे. भारताने ऑलिंपिक मध्ये वन टू का फोर करत येक सोन्याचं, दोन चांदीची अन् चार कांस्य पदकं जिंकून इतिहास घडवलेला आहे. मीराबाईच्या रुपेरी यशाने सुरू झालेल्या भारताच्या टोक्यो प्रवासाची सांगता निरजच्या सोनेरी यशाने झाली... सगळ्या पदक विजेत्यांचे, सहभागी खेळाडूंचे, त्यांच्या प्रशिक्षकांचे, तिथे बरोबर गेलेल्या सपोर्ट स्टाफचे, इथे सर्व सोई पुरवणाऱ्या विविध क्रीडा संस्थांचे आणि मिपाकरांचे दणदणीत अभिनंदन!!

व्हय म्हाराजा!!

सौंदाळा 23/07/2021 - 09:47
गाऱ्हाणे आवडले. किती ऑलिंपिक विक्रम, जागतिक विक्रम, कोणत्या देशाला किती पदके, मैदानी क्रीडाप्रकार, हॉकी, नेमबाजी यावर विशेष लक्ष्य असेल.

व्हय म्हाराजा!! (परत कोरोनाचं सावट दिसायला लागलंय. स्पर्धा निकोप पार पडू दे. भारतीय खेळाडूंना पाच-धा गोल्ड अन धा-वीस शिल्वर-ब्रान्झ मिळू दे अशी एक प्रार्थना!)

ऑलिम्पिकामातेने मॉर्गन रावांचं अन समद्या मिपाकरांचं गाऱ्हाणं ऐकेलेलं आहे. भारताने ऑलिंपिक मध्ये वन टू का फोर करत येक सोन्याचं, दोन चांदीची अन् चार कांस्य पदकं जिंकून इतिहास घडवलेला आहे. मीराबाईच्या रुपेरी यशाने सुरू झालेल्या भारताच्या टोक्यो प्रवासाची सांगता निरजच्या सोनेरी यशाने झाली... सगळ्या पदक विजेत्यांचे, सहभागी खेळाडूंचे, त्यांच्या प्रशिक्षकांचे, तिथे बरोबर गेलेल्या सपोर्ट स्टाफचे, इथे सर्व सोई पुरवणाऱ्या विविध क्रीडा संस्थांचे आणि मिपाकरांचे दणदणीत अभिनंदन!!

व्हय म्हाराजा!!

लेखनविषय:
|| गे आये ऑलिम्पिकामाते || बा गजानना, मारोतीराया - भीमसेना.... ग्रीकांच्या क्रेटॉस देवा... अथेन्सच्या राणा झीअसा.... जापान्यांच्या सोजोबो देवा.... आज तुमां सांगणो करतंव महाराजा ! दर चार वर्षाप्रमानं आमी तुमची जी काय वेडीवाकडी सेवा केलेली हा... ती मान्य करूं घ्या... त्यात काय चूक-अपराध झालो असंल... तं लेकरांक क्षमा करा...आणि अलास्कापासून जपानपर्यंत आणि हिंदुस्तानापासून सेनेगलपर्यंत सर्वांची रखवाली करा.. सांभाल करा वो महाराजा | आजपासून टोक्योमध्ये जो ऑलिम्पिक खेलांचा घाट घातला असा... तो जगभरातली पोराटोरा, म्हातारे कोतारे, बायाबापड्या साजारो करतत.