मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये

देवदत्त ·

सहज 09/12/2007 - 06:16
एकदम फिल्मी चक्कर है यार तुम!! अपना आदमी लगता है. :-) "वन लायनर" वरून आठवले C.S.I. Miami मालीकेत हिरो होरेशियो केन (David Caruso)असेच एकदम स्टाइल मधे पोझ घेऊन डायलॉग टाकतो. त्याचे जिम कॅरीने मस्त विडंबन केले आहे.

विसोबा खेचर 09/12/2007 - 09:28
देवदत्तराव, मस्त! पुढील वाक्यांची वाट पाहात आहे... शोले चित्रपटातील जवळजवळ सर्वच वाक्यं लोकांच्या लक्षात आहेत हेच त्या सिनेमाचं मोठेपण! "तेरा क्या होगा कालिया?", "कितने आदमी थे?" वगैरे वगैरे! दिवार चित्रपटातील निरुपा रॉय आजारी असताना शंकराच्या देवळात आयुष्यात प्रथमच जाऊन म्हटलेला "आज खुश तो बहोत होगे तुम...!", हा बच्चन साहेबांचा धीरगंभीर संवाद आजही लक्षात आहे! मला राजकुमार ह्या प्राण्याने म्हटलेले संवाद देखील अतिशय आवडतात. त्याच्या खरखरीत आवाजातले, "हमसे मिटा सके वो जमानेमे दम नही....." यासारखे संवाद ऐकायला खूप मजा येते! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 09/12/2007 - 22:01
तात्या, आहेत थोडीफार वाक्ये अजून.. सध्या तरी जी लगेच लक्षात आहेत/किंवा पटकन मनात येतात ती लिहिलीत. आणि ती वाक्ये जी सर्वांना तोंडपाठ नसतील अशी निवडली. बाकी वाक्ये जशी आठवतील तसे लिहित जाईन. बाकी तुम्ही ही येऊ द्यात हो. :)

In reply to by विसोबा खेचर

घाटावरचे भट 09/03/2009 - 17:10
>>मला राजकुमार ह्या प्राण्याने म्हटलेले संवाद देखील अतिशय आवडतात. मला पण. उदा. 'गेंडास्वामी, हम आखों से सूरमा नहीं चुरातें. आखें ही नो़च लेते हैं...' किंवा 'ये टाईम बम का खेल हम तबसे खेल रहे हैं जब तुम्हारे बापजा़दा अपने बालों में खि़जाब(?) लगाया करते थे'

काबाडकष्ट करणारी 'मा' किंवा श्रिमंत कुटुंबातील 'मा' आपल्या लाडक्या किंवा बिघडलेल्या मुलाला " देखो, मैने मेरे प्यारे हाथोसे तुम्हे गाजर का हलवा बनाया है. हे वाक्य नसले तर चित्रपटात काही तरी राहिले आहे, असे वाटायचे :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदन 09/12/2007 - 20:03
"गोगोजी, आपका घागरा" किंवा "हजारो मुर्गियां, उनके करोडो अंडे... xxx का राजा, xxx का बादशाह... हमारा बजाज" सारखी अंदाज अपना अपना मधली काही वाक्यंही अशीच. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

घाटावरचे भट 09/03/2009 - 17:12
अंदाज़ अपना अपना मधली सगळी वाक्य लक्षात ठेवण्याच्या लायकीची आहेत.

पुष्कर 10/12/2007 - 10:57
आपल्या लेखावरून शिरिष कणेकरांच्या 'माझी फिलमबाजी'ची आठवण झाली. त्यात सांगितल्याप्रमाणे खालील वाक्येही प्रसिद्ध आहेत. "आज मै तुम्हारे सामने एक बाप कि हैसियत से नहीं बल्कि एक पुलीस अफिसर की हैसियत से खडा हूँ ।" "बेटा जल्दीसे हाथ मुँह धो लो, मैने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है" (असं कधी म्हणत नाहीत की आज माँ ने तुम्हारे लिये दडपे पोहे किए हैं !) "मै माँ बननेवाली हूँ/तुम बाप बननेवाले हो/हम दोनों के घर में एक नन्हासा मेहमान आनेवाला है" (ही वाक्ये 'ती' 'त्या'च्या शर्टाच्या बटणांशी चाळा करत बोलते) "बेटा सेहत के लिये तुम स्विट्झरलँड चले जाओ" (बाप मुलाला म्हणतो) (एकदम स्वित्झरलँड!) "ये तुम्हारे पिता की आखरी निशानी है" जिज्ञासूंनी ही वाक्ये कशातली आहेत हे आठवून पहावे. पुष्कराक्ष

धोंडोपंत 10/12/2007 - 11:31
लोकहो !! हिंदी चित्रपट आम्ही पहात नाही, त्यामुळे या विषयावर काही बोलणे शक्य नाही. आम्ही फक्त दूरदर्शनवर बिपाशा आणि मल्लिकाला "डोळे भरून" पाहतो. पण तो "शब्देविण संवादु" असल्यामुळे, शब्दातीत असतो. त्याची केवळ अनुभूती घ्यायची असते. आपला, (आंबटशौकीन) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सुनील 10/12/2007 - 19:18
आम्ही फक्त दूरदर्शनवर बिपाशा आणि मल्लिकाला "डोळे भरून" पाहतो. धोंडोपंत, काय फक्त बिपाशा आणि मल्लिका? तुमचे अनुभवविश्व असे मर्यादीत ठेवू नका!!!!!! (अमर्यादीत) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील 10/12/2007 - 19:04
धर्मेंद्रच्या जवळपास सर्वच चित्रपटात असलेले वाक्य - कुत्ते कमिने...मैं तेरा खून पी जाऊंगा...

In reply to by सुनील

जुना अभिजित 10/12/2007 - 19:42
हे वाक्य मेला ह्या बटबटीत सिनेमात वस्ताद आमिर खान यांच्या तोंडीसुद्धा आहे. अभिजित आरे ए येडा की खुळा तू??शाणा हो लेका.

In reply to by सुनील

देवदत्त 11/12/2007 - 00:44
ते तर आहेच हो. त्यामुळेच बहुधा तहलका सिनेमात धर्मेंद्रला रागाने साले बोलताना पाहून काहीतरी वेगळेच (की विचित्र?) वाटले होते.

सर्किट 11/12/2007 - 03:01
या सिनेमातील "थोडा खावो, थोडा फेको" पण मस्तच आहे ! देवदत्त एवढी वाक्ये आठवतातच हो कशी तुम्हाला ? धन्य ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

देवदत्त 13/12/2007 - 20:47
जाने भी दो यारो.. आधीच म्हणाल्याप्रमाणे मस्त वाटतो हा चित्रपट. त्या बंगल्यातील हा केकचा सीन व नंतरचा त्यांचा फोनचे दॄष्य , फोनची अदलाबदल पाहून खूप मजा येते. देवदत्त एवढी वाक्ये आठवतातच हो कशी तुम्हाला ? अहो, काही वाक्ये सिनेमा बघताना धुंदीतच लक्षात राहतात. आणि भरपूर चित्रपटांची (उदा. दिलवाले दुल्हनिया..., कुछ कुछ होता है, अंदाज अपना अपना वगैरे वगैरेंची) तर पारायणेच केली होती. आता काही काही संवाद नीट आठवत नसले, तरी चित्रपट पाहताना एकूण एक संवाद बोलल्या जाईल अजूनही. :)

In reply to by देवदत्त

केदार_जपान 10/03/2009 - 13:04
जाने भी दो यारो.. भन्नाटच्!!...सगळे फिल्म इन्स्टिट्युट मधुन शिक्षण घेतलेल्या कलाकारांचा तुफान पिक्चर.. नसिरुद्दिन शहा, भक्ति बर्वे, सतिश शहा, नीना गुप्ता, ओम पुरी....पंकज कपूर्...अरे वा.. एक से एक कलाकार... त्यातला..शेवटचा सीन नाद्खुळा एकदम्...त्यातला...ध्रुत्रराष्टाच्या तोंडी..'अरे ये क्या हो रहा है.... ;)' हा जबरदस्तच!! -------------------- केदार जोशी

गाइड चित्रपटात देव आनन्दचा वहीदाच्या बाबतीत अपेक्षाभंग झाल्यावर तो तिला म्हणतो ,' मै समझा था के कोइ और मुझे समझे ना समझे , मेरी रोझी मुझे जरूर समझेगी. ये समझ भी कितनी नासमझ निकली ".

अपने सर के बाल झडेंगे तो उसका टूथब्रश बनाके दात साफ करेगा.. बच्चा समझके कन्धेपे बिठाया तो कान मे मुतता है! ईती नाना पाटेकर चित्रपट क्रांतीवीर ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सातारकर 09/03/2009 - 16:22
बनवाबनवी मधे सचीन त्या छायाचित्राकडे बघून अशोक सराफला म्हणतो; हे बालगंधर्व आणि ह्या मिसेस बालगंधर्व ना ? ----- जात-धर्म न मानणाय्रा लोकांचा एक पंथ स्थापन करायचा आहे, येताय ? ;)

sanjubaba 09/03/2009 - 16:26
निळु फुले जेव्हा, खलनायकाच्या भूमिकेत असायचे तेव्हा......तेव्हा हे वाक्य हमखास सिनेमात आसायचे " बाई , रातच्याला माडीवर यायच बर का ?" आपला ( मराठमोळा) संजूबाबा

sanjubaba 09/03/2009 - 16:47
या सिनेमात एक वाक्य होते " जब गरीबी दरवाजे से अन्दर आती हे तो प्यार खिडकी से बाहर चला जाता हे " जन्नत.......मधील हे वाक्य जबरा......... संजूबाबा

सातारकर 09/03/2009 - 16:48
सरकारनामा मधलं मुख्यमंत्र्याच्या (यशवंत दत्त) तोंडचे अविस्मरणीय वाक्य; भीमाS, साहेबांचा सत्कार कर.... ----- जात-धर्म न मानणाय्रा लोकांचा एक पंथ स्थापन करायचा आहे, येताय ? ;)

मदनबाण 09/03/2009 - 16:58
तुम्हारा नाम क्या है बसंती :-- इति जय (शोले) आणि बर्‍याच चित्रपटात मैने तुम्हारे लिये सुजी का हलवा बनाया है | हे वाक्य कानी पडते. अवांतर:-- सुजी का हलवा = गोड शिरा ? मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

गाइड चित्रपटात वहीदा देव आनन्दच्या बाबतीत अपेक्षाभंग झाल्यावर त्याला म्हणतो ," जब मतलबसे प्यार हो जाये तब प्यार से मतलब नही रहता."

आत्ता पर्यंत बर्‍याच तमिळ मित्रांचा सहवास घडला, त्यांच्या मुळे रजनीअण्णाचे बरेच चित्रपट बघितले. आम्ही पण त्याचे एकदम फ्यान झालो. त्या मित्रांच्या तोंडून रजनीअण्णाची बरेच ड्वायलाक ऐकले, पडद्यावर त्याने ही वाक्य उच्चारली की पब्लिक पैसे कसं फेकतं ते पण बघितलं. या धाग्यावर आमच्या रजनीअण्णाची हजेरी लागलीच पायजे... भाषांतरं माझी... Naan oru dhadavai sonna, nooru dhadavai sonna madhiri. मै येक बार बोला तो सौ बार बोलनेके जैसा, समजा क्या? Naan solrathaiyum seiven, sollathathiyum seiven. मै जो बोला वो करता.... जो नै बोला वो बी करता. Kanna, panni dhan Kootama varum. Singam Singleaa dhaan varum. बेटा, सुव्वर साथ (उच्चारी सात) मे आता, लॉयन अकेला आता. आणि द बेस्ट वन!!! Es-kiss me एक्स्क्यूज मी हे वाक्य तर केवळ खल्लास!!! बिपिन कार्यकर्ते

सूहास 09/03/2009 - 19:29
पण दिलीपकुमारचा' कोण कम॑ब्क्त यहा गम भुलाने के लिये आता हे, हम तो यहा आते हे ,तकि यहा बेठ सके, तुम्हे बर्दाश्त कर सके. सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

प्राची 09/03/2009 - 22:29
सोनाली कुलकर्णी आणि सैफ अली खान यांचातला पहिल्या भेटीतला संवाद: सोनाली(तिघा मित्रांचा फोटो पाहून):गेहेरी दोस्ती लगती है सैफःहां,या तोह दोस्ती गेहेरी है,या ये फोटो 3D है... ;)

टिउ 09/03/2009 - 23:11
- मेरा नाम है पोते, जो अपने बाप के नही होते| - मै हु जुर्म से नफरत करनेवाला, शरिफो के लिये ज्योती, गुंडोके लिये ज्वाला| - दिखनेमे बेवडा, दौडने मे घोडा और मारनेमे हथोडा - मिथुन (लोहा)

बुद्ध 10/03/2009 - 03:42
टोपी संभालो गणपतराव हवा बहोत तेज चलता है....
कांच के महल में रहनेवाला कांचा शेठ !!
साला बन्धुक भी दिकाता है और पीछे भी हटता है !! आयँ
पूरा नाम .. विजय दीनानाथ चौहान , गाव मांडवा ........ बुद्ध

सँडी 10/03/2009 - 07:49
हिरोइनः "भगवान के लिये मुझे छोड दो!" "तुम्हे भगवान के लिये छोडा तो मै क्या करुँगा?" इति:प्रेमभाऊ चोप्रा - सँडी

In reply to by सँडी

नान्या 12/03/2009 - 02:24
हा संवाद सदाशिवभाउ अमरापुरकरांचा आहे ना, आखरी रास्ता मधील, जया प्रदाला उद्देशुन...

जृंभणश्वान 10/03/2009 - 09:35
कंपनी मधल्या १-२ लायनी लय भारी आहेत एक बात सुन मलिक, अगर कंपनी चंदू के बिना चल सकती है तो चंदू भी कंपनी के बिना चल सकता है मलिक तू और तेरी कंपनी खल्लास ! हमाल दे धमाल मधे, चेतन दळवी लक्ष्याच्या मनात नसताना त्याच्या कानात काहीतरी सांगत असतो तेव्हा लक्ष्या - च्यायला, थुक, थुक आता माझ्या कानात :) यम है हम, हम है यम

मूखदूर्बळ 10/03/2009 - 09:51
सोल्जर (बॉबी देवोल) चित्रपटातले संवाद १) गोली चलेगी खनपट्टीपे और खून कही औरसे निकलेगा २) पेहेली बार देख रहा हू शेर की हिफाजत कुत्ते कर रहे है ३) मेरा उसूल है आदमी खतम काम खतम ४) वो बेटा ही क्या जो बाप को चैन की नींद ना सुला सके ५) हे भगवान तुमने कुंभ का मेला क्यु बना या ?

मूखदूर्बळ 10/03/2009 - 09:54
कभी हा कभी ना मधले १) सुनील तुम हमेसा खीडकीसे क्यु आता है २) इधरसे जाओ या उधरसे सब रास्ता गॉड के पास जाता है . बाझीगर मधले १) तु क्यू रोती है मा ? रोना तो उसे है जिसने हमे रुलाया है २) अरे भीख मागने तो वो आया था हमारे पास

उपटसुंभ 10/03/2009 - 09:58
नंगा नहाएगा क्या निचोडेगा क्या..! इति प्रेम चोप्रा ...दुल्हे राजा मै तुम्हे भूल जाऊं ये हो नही सकता, तुम मुझे भूल जाओ ये मै होने नही दूंगा..! इति शेट्टी ...धडकन टेंशन देने का लेने का नही.. इति रामी रेड्डी ...क्रोध आपुनका फेवरेट मै सिल्वरमणी , स्पिकिंग साऊथ.. ऍक्शन कंप्लीट नार्थ..! ... सरकार ;)

राघव 10/03/2009 - 10:01
दिल चाहता है मधली आमीर ची काही वाक्ये - "वैसे भी पर्फेक्शन को इम्प्रूव्ह करना मुश्कील होता है" "ये यहां बैठी आंसु बहा रही है.. वो वहां बैठा आहें भर रहा है.. ये चक्कर क्या है?" "अच्छा बहाना है.. वैसे तुम जैसे कई डरपोक है यहां.. वो देखो" डॉन मधले प्रसिद्ध वाक्य - "डॉन को पकडना मुश्कील ही नही, नामुमकीन है" शराबी मधलं वाक्य - "भई मूंछे हो तो नथ्थुलालाजी के जैसी हो, वरना ना हो" तेरे घर के सामने मधली ओमप्रकाशची जवळ जवळ सगळी वाक्ये!!!!!!! :) आणखीही बरीच आहेत.. पुन्हा कधीतरी!

In reply to by राघव

राघव 10/03/2009 - 15:02
मेहमूदचे हे वाक्य.. "ये कमर है? ये कमर थोडे ही है.. ये तो कमरा है!" जॉनी वॉकरचे हे वाक्य - "जिसे ढूंढ रहे थे गली गली.. वो घर के पिछवाडे मिली!"

दशानन 10/03/2009 - 10:09
ब्लॅक हॉक डाऊन ! ओह शीट. वी हिट. वी हिट. ब्लॅक हॉक डाऊन ! ब्लॅक हॉक डाऊन ! हा चित्रपट पाहताना शेवट पर्यंत हे वाक्य डोक्यात घुमत राहतं ! काय जबरा चित्रपट... व काय डायरेक्शन ... माझ्या आवडत्या चित्रपटातील एक !!!! ********** बाबू मोशाय.......... आनंद चित्रपट त्या राजेश खन्नाचा मला एकमेव आवडलेला चित्रपट.. तेरे लिए में सात रंग के सपने चुनू सपने.... !!

जृंभणश्वान 10/03/2009 - 11:00
दुर्दैवाने हा डायलॉग गाजला नाही पण भारी आहे "लेकिन कोई बात नही भय्या, पिताजी के दिल का इलाज मेरे पास है, मै आते हुए बॅटरी के सेल ले आया हूं..." http://www.youtube.com/watch?v=5HrNLkZx7Gg&feature=related

सँडी 10/03/2009 - 11:22
"खा..........................................मो......श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्!" - सँडी हात का वाकडा झालाय माझा... :(

ब्रिटिश 10/03/2009 - 15:22
तुम्हारी मा एक विशाल इस्त्री है. इति राजकूमार , सिनेमा - इतिहास. ये तो फोकट मे भी महंगा है इति मोहन जोशी , मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

ब्रिटिश 10/03/2009 - 15:22
तुम्हारी मा एक विशाल इस्त्री है. इति राजकूमार , सिनेमा - इतिहास. ये तो फोकट मे भी महंगा है इति मोहन जोशी , मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

ब्रिटिश 10/03/2009 - 15:22
तुम्हारी मा एक विशाल इस्त्री है. इति राजकूमार , सिनेमा - इतिहास. ये तो फोकट मे भी महंगा है इति मोहन जोशी , मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

ऋचा 10/03/2009 - 15:25
ये क्या हो रहा है दुर्यधन? जाने भी दो यारो येन्ना रास्कला.. ओम शांती ओम "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

केदार_जपान 12/03/2009 - 07:01
करन अर्जुन हा सर्वार्थाने एक अत्यंत हीन पद्धतिचा मानसिक अत्याचार, पिळवणुक आणि तत्सम काहीही चालेल असा एक पिक्चर येउन गेला होता... :(...आपल्याला जर आठवत नसेल तर खूप नशिब्वान आहात आपण.. त्यामधे राखी ही तिच्या करिअर बेस्ट रोल मधे होती...ती त्या जमिनदाराला (अर्थातच अमरिश पुरी) नेहेमी सांगायची...
'मेरे करन-अर्जुन आय्यें...गे....धरती का सी..ना चिर के आयेंगे...आसमान का छप्पर फाड के आय्यें..गे'
-------------------------- केदार जोशी

अडाणि 12/03/2009 - 07:22
असाच लक्षात राहीलेला प्रसंग सत्या मधला ... एकदम खेळिच्या वातावरणात भिकु 'घोडा' देतो सत्याला.. भिकू : एकदम मख्खन है. साली जर्मन मेड है. सत्या : भिकू मेरेको लेकीन चलानेको नही आता. भिकू : चलानेको नही आता? साला अपनेको कौनसे कंपिटीशनमे हिस्सा लेने का है? कनपट्टीके तीन इंच बाजू रखनेका और दबानेका ..हॅ हॅ हॅ..... (हा पण एक नंबर डायलॉग आहे, पण खरा टर्न पुढेच आहे) हसणं संपतय तोवर गाडी बाजूला येवून थांबते, आणि मग भिकू एकदम सिरीअस होउन, भिकू : मालूम किया मै. वो साला अंदर बैठा है... जग्गू. उडानेका उसको आज ...(काहीतरी असे...) तसं सत्या हा शिणेमा अत्यंत उच्च! आणि स्टार्ट टू फिनीश आवड्लेला (अगदी गाण्यांसहीत) - पण हा संवाद काही औरच आहे. मधूनच मी नवख्या डेवलपर जवळ जाउन ख्यॅ ख्यॅ करतो आणि मग चेहरा शांत करून त्याला म्हणतो - मालूम किया मै. वो बग इस फाइलमे है. आज सॉल्व करनेकाच.... - अफाट जगातील एक अडाणि.

पेग थ्री मधे उपेन्द्र लिमये एका रेव पार्टीवर धाड टाकतो. तिथे सापडलेला एक मुलगा म्हणतो," पता नही क्या मेरा बाप कौन है?" लिमये थन्डपणे उत्तर देतो," क्यो , तुम्हे पता नही क्या तेरा बाप कौन है?? बहोत सारे बाप है क्या तेरे?"

रजेश खन्ना, मुमताज च्या आईना मधले ए के हंगलचे एक वाक्य ," जिन्दगी एक रेल कि तरह होती है. जिसमे आदमी पहले घुसने कि जगह ढूंढता है , फिर बैठने की और फिर लेटने की." मनुष्य स्वभाव आणि त्याची कधीच शान्त न होणारी हाव ह्या वाक्यात चपखलपणे दाखविली आहे.

१९४२ अ लव्ह स्टोरी मध्ये अनिल कपूर चा ब्रिटिशांना सामिल असणारा बाप त्याला म्हणतो," पुलिसको बतादे उन सारे देशद्रोहीयोंके नाम जिन्को तू जानता है ". अनिल त्यावर म्हणतो," मुझे तो सिर्फ एक ही देशद्रोही का नाम मालूम है. और वो आप है, पिताजी."

मी गौरी 17/03/2009 - 18:48
"हे भगवान...मेरी जानकारी के बाहर तुम्हे और भी एक लडका हे !!.....मेरे मायके से जो भी सामान गाडी भर भर के लाई थी , सुत समीत वापस लोटादो..."

"अब तो सौदा हो चुका है। पर एक बात बोलु? तुम्हे बिझनेस करना नही आता। तुम इस बिल्डींग के दस बीस लाख कम भी दे देते तो भी मै तुम्हे यह बिल्डींग बेच देता।" "सेठजी बिझनेस करना तो आपको नही आता। आप इस बिल्डींग के दस बीस लाख और ज्यादा मांगते तो भी मै दे देता।" (चपापून) "क्यों? ऐसी क्या खास बात है इस बिल्डींग में?" "बीस साल पहले जब यह बिल्डींग बन रही थी तो मेरी मां यहा मजदुरी करती थी। आज उसके जन्मदिन पर मै उसे यह बिल्डींग तोहफे मे देने जा रहा हुं" हे संवाद पहिल्या वेळी ऐकले होते तेव्हाही आणि त्यानंतर आतापर्यंत जितक्या वेळा ऐकले त्या प्रत्येक वेळी येणार्‍या अश्रुंना बांध घालु शकलो नाही.

आत्मशून्य 04/10/2011 - 22:24
मै वोह आदमी हूं जो शिशेसे पत्थर तोडना जानता हूं - प्रेम चोप्रा (सौतन) There is no pact between lions and human.(Achilles to Hector ) Troy (2004) सर्वात फेवरीट You won't have eyes tonight; you won't have ears or a tongue. You will wander the underworld blind, deaf, and dumb, and all the dead will know: This is Hector. The fool who thought he killed Achilles. (Achilles to Hector ) Troy (2004) (गौर से देखो इस चेहरेको क्योंकी कल तूम्हारी ना आंखे होगीं ना कान ना जूबान, मौत के अंधेरे गलीयोंमे तूम भटकते फिरोगे पागलोंकी तरह और मूर्दे जान जायेंगे ये हेक्टर है वोह बेवकूफ जिसने ये सोचा की उसने अकीलीस को मार डाला) When you develop an infatuation for someone you always find a reason to believe that this is exactly the person for you. It doesn't need to be a good reason. Taking photographs of the night sky, for example. Now, in the long run, that's just the kind of dumb, irritating habit that would cause you to split up. But in the haze of infatuation, it's just what you've been searching for all these years. (De - caprio's voice over ) The beach (2000)

चित्रगुप्त 04/10/2011 - 14:24
लग्नाच्या ऐन मंडपात कुणितरी येऊन " ये शादी नही होगी " म्हणणे, आणि मग हिरो वा हिरविणीकडील कुणितरी " ये शादी होगी और होके रहेगी" असे म्हणणे पूर्वीच्या खूप सिनेमात असायचे.

In reply to by चित्रगुप्त

मोहनराव 06/10/2011 - 23:39
ये शादी नही होगी....हे वाक्य नुकताच येउन गेलेला "दिल्ही बेली" मधेपण होतं!!! पण तो पुढे जे काही बोलतो ते आत्तापर्यंतच्या कुठल्याही हिंदी सिनेमात येउन गेलेला नाही...आणि ते इथं लिहिण्यासारखं पण नाही!! ;)

नगरीनिरंजन 04/10/2011 - 14:37
१.मैं तेजा हूं क्योंकी मेरा नाम भी तेजा है| मार्क इधर है, मैं तेजा हूं| ये तेजा तेजा क्या है? तेजा तेजा? २. रो मत, पुष्पा, अरे ये दुनियावाले ना खुद चैन से जीते हैं ना दुसरोंको जीने देते हैं| ये आसूं बहोत कीमती हैं रे|

शाहरुख 04/10/2011 - 21:13
इश्क विश्क चित्रपटात (शाहीद कपूर, अमृता राव) एक सरदार आहे..पूर्ण चित्रपटात जेंव्हा केंव्हा तो बोलतो तेंव्हा त्याच्या तोंडात एकच वाक्य आहे "क्या बात कर रहा है यार". पण प्रत्येक प्रसंगात ते वाक्य वेगळ्या अर्थाने वापरले आहे. बघण्यासारखे आहे.

क्रेमर 04/10/2011 - 23:55
चित्रपटाचे नाव आठवत नाही पण 'उचलायचं स्वतःला' हे वाक्य मला फार आवडतं. काहीही नकोशी गोष्ट करायची असल्यास मी स्वत:शी नेहमी गुणगुणतो.

फारएन्ड 05/10/2011 - 15:39
"मै जानता था आप मजाक कर रहे थे" - अमिताभ मदन पुरी ला "पॉच लाख" देत नाही म्हंटल्यावर (दीवार) "उम्मीद है की इस हमले का जिक्र तुम किसीसे नही करोगे" "कौनसा हमला?" अमिताभ आणि कुलभूषण खरबंदा, शक्ती "किस उल्लू के पठ्ठे ने इसे पानी मे फैका"? अमरीश पुरी "इस....उल्ली के... पठ्ठीने" ओम पुरी (स्त्रीवेषातील कमल हसन कडे बघून) चाची ४२० "भाई भाई का प्यार बीच मे आये तो दोनों को गोली मार दे, जा" - नाना, परिंदा "वॅख्खू, वीख्खी, वॉख्खॉ" वेगवेगळ्या रूपात, अशोक सराफ, धुमधडाका :)

भगवान मुझे उठा ले. कहा मुह काला कर आयी कल्मुरी.. राका हि कबिलेका सरदार बनेगा,.. मेरे लाल. घर की जवान बेटी जब इतनी रातसे घर आये तो मा को निंद कैसे आयेगी.. मुझे जहर लाके दो. रिमा अब बडी हो गयी है.. मै एक मा हु. मा मुझे नोकरी लग गयी.. तु पैदा होनेसे पहले हि मर क्यु नहि गया? प्रेम पुजा है.. तुझे दुध का कर्जा चुकाना हि पडेगा.. कानुन के हाथ लंबे होते है.. निशा के प्यार ने तुझे पागल कर दिया है.. काश ..आज तेरे पिता जिंदा होते.. आज इंम्तिहान कि घडी है.....

यकु 08/10/2011 - 20:34
आपको जो भी कहना हो कोर्ट के सामने कहिये... तमाम सबूतों और गवाहों के बयानात के मद्देनजर ये अदालत फैसला सुनाती है.. अजी सुनते हो...

In reply to by यकु

गवि 10/10/2011 - 16:40
...जो सवाल आपसे पूछा जाय, सिर्फ उसीका जवाब दिजीये नारंगसाहब.. ..ऑब्जेक्शन माय्लॉर्ड.. मिस्टर चढ्ढा मेरे गवाह को गुमराह करने की कोशिश कर रहे है. ..जज्जसाब वो आदमी इस वक्त इसी अदालत में मौजूद है.. ये रहा.. धिच्क्यंव्..(बोट उचलेस्तोवर गोळीचा आवाज) ... आप पसीना पसीना क्यों हो गये हो डाक्टरसाहब.. मैं पूछ रहां हूं क्या यह रिपोर्ट आपने लिखवायी थी? ... ठकरालसाब सिर्फ हां या ना में जवाब दिजिये.. ////////////// नावे जनरल आणि काल्पनिक..

In reply to by गवि

यकु 10/10/2011 - 22:45
सगळेच भारी!! पण
..जज्जसाब वो आदमी इस वक्त इसी अदालत में मौजूद है.. ये रहा.. धिच्क्यंव्..(बोट उचलेस्तोवर गोळीचा आवाज)
याला विशेष मजा आली.. =)) =)) =))

यकु 08/10/2011 - 21:23
आणखी अंगुर मधला हिर्यांचा कारागिर.. लेकीन मै ये कह रहा था की बारा तो कब के बज चुके है और पैसे अभी तक मिले नहीं पूर्ण मुघल - ए - आझम त्यातल्या डायलॉगसाठी !!!

आशु जोग 08/10/2011 - 23:35
उठा ले रे बाबा मेरे को नही इन दोनों को ! ये बाबूराव का श्टाईल है ! कितना कमीना है रे तू ! पहेले तेरी समस्या नक्की करो

In reply to by प्यारे१

शाहिर 10/10/2011 - 20:15
वक्राकार जिन्यावरुन धड- धड करत नायिका पळत जाते आणि मोठ्या पलंगावर अंग टाकते ... "मुझे कुछ देर के लिये अकेला छोड दो" असे म्हणते

In reply to by आत्मशून्य

गवि 12/10/2011 - 09:47
देल्ली बेलीजमधे स्वतः अमीरखान आहे का? मला वाटलं की फक्त त्याने प्रोड्यूस केला आहे. तो असेल तर मग आता बघायलाच पाहिजे.

In reply to by गवि

आत्मशून्य 12/10/2011 - 10:10
मूख्य चित्रपट संपल्यानंतर सदरील डायलॉग अमिर खानच्या तोंडी आहे व तो अनूषा दांडेकर सोबत, "लॅक्या लव्यो, लॅक्या हेट योव" नावाचे एकदम मस्त आयटम साँग सादर करतो (आणी पाट्या सूरू होतात). चित्रपटात बिभीत्स किळसवाण्या गोश्टीचा वापरे जरी हास्य निर्मीतीसाठी चांगलाच केला असेल तरी या आमीर खानच्या एका गाण्यासाठी चित्रपट थेट्रात बघावाच :) टाळ्या शिट्यांचे मजाच वेगळी त्याला, नाहीतर फक्त हे आमीर खानच "like I love you, like I hate you " साँग जर संपूर्ण भेटलं तरी वंजोय आहे.

सहज 09/12/2007 - 06:16
एकदम फिल्मी चक्कर है यार तुम!! अपना आदमी लगता है. :-) "वन लायनर" वरून आठवले C.S.I. Miami मालीकेत हिरो होरेशियो केन (David Caruso)असेच एकदम स्टाइल मधे पोझ घेऊन डायलॉग टाकतो. त्याचे जिम कॅरीने मस्त विडंबन केले आहे.

विसोबा खेचर 09/12/2007 - 09:28
देवदत्तराव, मस्त! पुढील वाक्यांची वाट पाहात आहे... शोले चित्रपटातील जवळजवळ सर्वच वाक्यं लोकांच्या लक्षात आहेत हेच त्या सिनेमाचं मोठेपण! "तेरा क्या होगा कालिया?", "कितने आदमी थे?" वगैरे वगैरे! दिवार चित्रपटातील निरुपा रॉय आजारी असताना शंकराच्या देवळात आयुष्यात प्रथमच जाऊन म्हटलेला "आज खुश तो बहोत होगे तुम...!", हा बच्चन साहेबांचा धीरगंभीर संवाद आजही लक्षात आहे! मला राजकुमार ह्या प्राण्याने म्हटलेले संवाद देखील अतिशय आवडतात. त्याच्या खरखरीत आवाजातले, "हमसे मिटा सके वो जमानेमे दम नही....." यासारखे संवाद ऐकायला खूप मजा येते! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त 09/12/2007 - 22:01
तात्या, आहेत थोडीफार वाक्ये अजून.. सध्या तरी जी लगेच लक्षात आहेत/किंवा पटकन मनात येतात ती लिहिलीत. आणि ती वाक्ये जी सर्वांना तोंडपाठ नसतील अशी निवडली. बाकी वाक्ये जशी आठवतील तसे लिहित जाईन. बाकी तुम्ही ही येऊ द्यात हो. :)

In reply to by विसोबा खेचर

घाटावरचे भट 09/03/2009 - 17:10
>>मला राजकुमार ह्या प्राण्याने म्हटलेले संवाद देखील अतिशय आवडतात. मला पण. उदा. 'गेंडास्वामी, हम आखों से सूरमा नहीं चुरातें. आखें ही नो़च लेते हैं...' किंवा 'ये टाईम बम का खेल हम तबसे खेल रहे हैं जब तुम्हारे बापजा़दा अपने बालों में खि़जाब(?) लगाया करते थे'

काबाडकष्ट करणारी 'मा' किंवा श्रिमंत कुटुंबातील 'मा' आपल्या लाडक्या किंवा बिघडलेल्या मुलाला " देखो, मैने मेरे प्यारे हाथोसे तुम्हे गाजर का हलवा बनाया है. हे वाक्य नसले तर चित्रपटात काही तरी राहिले आहे, असे वाटायचे :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंदन 09/12/2007 - 20:03
"गोगोजी, आपका घागरा" किंवा "हजारो मुर्गियां, उनके करोडो अंडे... xxx का राजा, xxx का बादशाह... हमारा बजाज" सारखी अंदाज अपना अपना मधली काही वाक्यंही अशीच. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

In reply to by नंदन

घाटावरचे भट 09/03/2009 - 17:12
अंदाज़ अपना अपना मधली सगळी वाक्य लक्षात ठेवण्याच्या लायकीची आहेत.

पुष्कर 10/12/2007 - 10:57
आपल्या लेखावरून शिरिष कणेकरांच्या 'माझी फिलमबाजी'ची आठवण झाली. त्यात सांगितल्याप्रमाणे खालील वाक्येही प्रसिद्ध आहेत. "आज मै तुम्हारे सामने एक बाप कि हैसियत से नहीं बल्कि एक पुलीस अफिसर की हैसियत से खडा हूँ ।" "बेटा जल्दीसे हाथ मुँह धो लो, मैने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है" (असं कधी म्हणत नाहीत की आज माँ ने तुम्हारे लिये दडपे पोहे किए हैं !) "मै माँ बननेवाली हूँ/तुम बाप बननेवाले हो/हम दोनों के घर में एक नन्हासा मेहमान आनेवाला है" (ही वाक्ये 'ती' 'त्या'च्या शर्टाच्या बटणांशी चाळा करत बोलते) "बेटा सेहत के लिये तुम स्विट्झरलँड चले जाओ" (बाप मुलाला म्हणतो) (एकदम स्वित्झरलँड!) "ये तुम्हारे पिता की आखरी निशानी है" जिज्ञासूंनी ही वाक्ये कशातली आहेत हे आठवून पहावे. पुष्कराक्ष

धोंडोपंत 10/12/2007 - 11:31
लोकहो !! हिंदी चित्रपट आम्ही पहात नाही, त्यामुळे या विषयावर काही बोलणे शक्य नाही. आम्ही फक्त दूरदर्शनवर बिपाशा आणि मल्लिकाला "डोळे भरून" पाहतो. पण तो "शब्देविण संवादु" असल्यामुळे, शब्दातीत असतो. त्याची केवळ अनुभूती घ्यायची असते. आपला, (आंबटशौकीन) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सुनील 10/12/2007 - 19:18
आम्ही फक्त दूरदर्शनवर बिपाशा आणि मल्लिकाला "डोळे भरून" पाहतो. धोंडोपंत, काय फक्त बिपाशा आणि मल्लिका? तुमचे अनुभवविश्व असे मर्यादीत ठेवू नका!!!!!! (अमर्यादीत) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील 10/12/2007 - 19:04
धर्मेंद्रच्या जवळपास सर्वच चित्रपटात असलेले वाक्य - कुत्ते कमिने...मैं तेरा खून पी जाऊंगा...

In reply to by सुनील

जुना अभिजित 10/12/2007 - 19:42
हे वाक्य मेला ह्या बटबटीत सिनेमात वस्ताद आमिर खान यांच्या तोंडीसुद्धा आहे. अभिजित आरे ए येडा की खुळा तू??शाणा हो लेका.

In reply to by सुनील

देवदत्त 11/12/2007 - 00:44
ते तर आहेच हो. त्यामुळेच बहुधा तहलका सिनेमात धर्मेंद्रला रागाने साले बोलताना पाहून काहीतरी वेगळेच (की विचित्र?) वाटले होते.

सर्किट 11/12/2007 - 03:01
या सिनेमातील "थोडा खावो, थोडा फेको" पण मस्तच आहे ! देवदत्त एवढी वाक्ये आठवतातच हो कशी तुम्हाला ? धन्य ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

देवदत्त 13/12/2007 - 20:47
जाने भी दो यारो.. आधीच म्हणाल्याप्रमाणे मस्त वाटतो हा चित्रपट. त्या बंगल्यातील हा केकचा सीन व नंतरचा त्यांचा फोनचे दॄष्य , फोनची अदलाबदल पाहून खूप मजा येते. देवदत्त एवढी वाक्ये आठवतातच हो कशी तुम्हाला ? अहो, काही वाक्ये सिनेमा बघताना धुंदीतच लक्षात राहतात. आणि भरपूर चित्रपटांची (उदा. दिलवाले दुल्हनिया..., कुछ कुछ होता है, अंदाज अपना अपना वगैरे वगैरेंची) तर पारायणेच केली होती. आता काही काही संवाद नीट आठवत नसले, तरी चित्रपट पाहताना एकूण एक संवाद बोलल्या जाईल अजूनही. :)

In reply to by देवदत्त

केदार_जपान 10/03/2009 - 13:04
जाने भी दो यारो.. भन्नाटच्!!...सगळे फिल्म इन्स्टिट्युट मधुन शिक्षण घेतलेल्या कलाकारांचा तुफान पिक्चर.. नसिरुद्दिन शहा, भक्ति बर्वे, सतिश शहा, नीना गुप्ता, ओम पुरी....पंकज कपूर्...अरे वा.. एक से एक कलाकार... त्यातला..शेवटचा सीन नाद्खुळा एकदम्...त्यातला...ध्रुत्रराष्टाच्या तोंडी..'अरे ये क्या हो रहा है.... ;)' हा जबरदस्तच!! -------------------- केदार जोशी

गाइड चित्रपटात देव आनन्दचा वहीदाच्या बाबतीत अपेक्षाभंग झाल्यावर तो तिला म्हणतो ,' मै समझा था के कोइ और मुझे समझे ना समझे , मेरी रोझी मुझे जरूर समझेगी. ये समझ भी कितनी नासमझ निकली ".

अपने सर के बाल झडेंगे तो उसका टूथब्रश बनाके दात साफ करेगा.. बच्चा समझके कन्धेपे बिठाया तो कान मे मुतता है! ईती नाना पाटेकर चित्रपट क्रांतीवीर ************************************************************** कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सातारकर 09/03/2009 - 16:22
बनवाबनवी मधे सचीन त्या छायाचित्राकडे बघून अशोक सराफला म्हणतो; हे बालगंधर्व आणि ह्या मिसेस बालगंधर्व ना ? ----- जात-धर्म न मानणाय्रा लोकांचा एक पंथ स्थापन करायचा आहे, येताय ? ;)

sanjubaba 09/03/2009 - 16:26
निळु फुले जेव्हा, खलनायकाच्या भूमिकेत असायचे तेव्हा......तेव्हा हे वाक्य हमखास सिनेमात आसायचे " बाई , रातच्याला माडीवर यायच बर का ?" आपला ( मराठमोळा) संजूबाबा

sanjubaba 09/03/2009 - 16:47
या सिनेमात एक वाक्य होते " जब गरीबी दरवाजे से अन्दर आती हे तो प्यार खिडकी से बाहर चला जाता हे " जन्नत.......मधील हे वाक्य जबरा......... संजूबाबा

सातारकर 09/03/2009 - 16:48
सरकारनामा मधलं मुख्यमंत्र्याच्या (यशवंत दत्त) तोंडचे अविस्मरणीय वाक्य; भीमाS, साहेबांचा सत्कार कर.... ----- जात-धर्म न मानणाय्रा लोकांचा एक पंथ स्थापन करायचा आहे, येताय ? ;)

मदनबाण 09/03/2009 - 16:58
तुम्हारा नाम क्या है बसंती :-- इति जय (शोले) आणि बर्‍याच चित्रपटात मैने तुम्हारे लिये सुजी का हलवा बनाया है | हे वाक्य कानी पडते. अवांतर:-- सुजी का हलवा = गोड शिरा ? मदनबाण..... Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay. Paramahansa Yogananda. http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda

गाइड चित्रपटात वहीदा देव आनन्दच्या बाबतीत अपेक्षाभंग झाल्यावर त्याला म्हणतो ," जब मतलबसे प्यार हो जाये तब प्यार से मतलब नही रहता."

आत्ता पर्यंत बर्‍याच तमिळ मित्रांचा सहवास घडला, त्यांच्या मुळे रजनीअण्णाचे बरेच चित्रपट बघितले. आम्ही पण त्याचे एकदम फ्यान झालो. त्या मित्रांच्या तोंडून रजनीअण्णाची बरेच ड्वायलाक ऐकले, पडद्यावर त्याने ही वाक्य उच्चारली की पब्लिक पैसे कसं फेकतं ते पण बघितलं. या धाग्यावर आमच्या रजनीअण्णाची हजेरी लागलीच पायजे... भाषांतरं माझी... Naan oru dhadavai sonna, nooru dhadavai sonna madhiri. मै येक बार बोला तो सौ बार बोलनेके जैसा, समजा क्या? Naan solrathaiyum seiven, sollathathiyum seiven. मै जो बोला वो करता.... जो नै बोला वो बी करता. Kanna, panni dhan Kootama varum. Singam Singleaa dhaan varum. बेटा, सुव्वर साथ (उच्चारी सात) मे आता, लॉयन अकेला आता. आणि द बेस्ट वन!!! Es-kiss me एक्स्क्यूज मी हे वाक्य तर केवळ खल्लास!!! बिपिन कार्यकर्ते

सूहास 09/03/2009 - 19:29
पण दिलीपकुमारचा' कोण कम॑ब्क्त यहा गम भुलाने के लिये आता हे, हम तो यहा आते हे ,तकि यहा बेठ सके, तुम्हे बर्दाश्त कर सके. सुहास.. "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे," "वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। "

प्राची 09/03/2009 - 22:29
सोनाली कुलकर्णी आणि सैफ अली खान यांचातला पहिल्या भेटीतला संवाद: सोनाली(तिघा मित्रांचा फोटो पाहून):गेहेरी दोस्ती लगती है सैफःहां,या तोह दोस्ती गेहेरी है,या ये फोटो 3D है... ;)

टिउ 09/03/2009 - 23:11
- मेरा नाम है पोते, जो अपने बाप के नही होते| - मै हु जुर्म से नफरत करनेवाला, शरिफो के लिये ज्योती, गुंडोके लिये ज्वाला| - दिखनेमे बेवडा, दौडने मे घोडा और मारनेमे हथोडा - मिथुन (लोहा)

बुद्ध 10/03/2009 - 03:42
टोपी संभालो गणपतराव हवा बहोत तेज चलता है....
कांच के महल में रहनेवाला कांचा शेठ !!
साला बन्धुक भी दिकाता है और पीछे भी हटता है !! आयँ
पूरा नाम .. विजय दीनानाथ चौहान , गाव मांडवा ........ बुद्ध

सँडी 10/03/2009 - 07:49
हिरोइनः "भगवान के लिये मुझे छोड दो!" "तुम्हे भगवान के लिये छोडा तो मै क्या करुँगा?" इति:प्रेमभाऊ चोप्रा - सँडी

In reply to by सँडी

नान्या 12/03/2009 - 02:24
हा संवाद सदाशिवभाउ अमरापुरकरांचा आहे ना, आखरी रास्ता मधील, जया प्रदाला उद्देशुन...

जृंभणश्वान 10/03/2009 - 09:35
कंपनी मधल्या १-२ लायनी लय भारी आहेत एक बात सुन मलिक, अगर कंपनी चंदू के बिना चल सकती है तो चंदू भी कंपनी के बिना चल सकता है मलिक तू और तेरी कंपनी खल्लास ! हमाल दे धमाल मधे, चेतन दळवी लक्ष्याच्या मनात नसताना त्याच्या कानात काहीतरी सांगत असतो तेव्हा लक्ष्या - च्यायला, थुक, थुक आता माझ्या कानात :) यम है हम, हम है यम

मूखदूर्बळ 10/03/2009 - 09:51
सोल्जर (बॉबी देवोल) चित्रपटातले संवाद १) गोली चलेगी खनपट्टीपे और खून कही औरसे निकलेगा २) पेहेली बार देख रहा हू शेर की हिफाजत कुत्ते कर रहे है ३) मेरा उसूल है आदमी खतम काम खतम ४) वो बेटा ही क्या जो बाप को चैन की नींद ना सुला सके ५) हे भगवान तुमने कुंभ का मेला क्यु बना या ?

मूखदूर्बळ 10/03/2009 - 09:54
कभी हा कभी ना मधले १) सुनील तुम हमेसा खीडकीसे क्यु आता है २) इधरसे जाओ या उधरसे सब रास्ता गॉड के पास जाता है . बाझीगर मधले १) तु क्यू रोती है मा ? रोना तो उसे है जिसने हमे रुलाया है २) अरे भीख मागने तो वो आया था हमारे पास

उपटसुंभ 10/03/2009 - 09:58
नंगा नहाएगा क्या निचोडेगा क्या..! इति प्रेम चोप्रा ...दुल्हे राजा मै तुम्हे भूल जाऊं ये हो नही सकता, तुम मुझे भूल जाओ ये मै होने नही दूंगा..! इति शेट्टी ...धडकन टेंशन देने का लेने का नही.. इति रामी रेड्डी ...क्रोध आपुनका फेवरेट मै सिल्वरमणी , स्पिकिंग साऊथ.. ऍक्शन कंप्लीट नार्थ..! ... सरकार ;)

राघव 10/03/2009 - 10:01
दिल चाहता है मधली आमीर ची काही वाक्ये - "वैसे भी पर्फेक्शन को इम्प्रूव्ह करना मुश्कील होता है" "ये यहां बैठी आंसु बहा रही है.. वो वहां बैठा आहें भर रहा है.. ये चक्कर क्या है?" "अच्छा बहाना है.. वैसे तुम जैसे कई डरपोक है यहां.. वो देखो" डॉन मधले प्रसिद्ध वाक्य - "डॉन को पकडना मुश्कील ही नही, नामुमकीन है" शराबी मधलं वाक्य - "भई मूंछे हो तो नथ्थुलालाजी के जैसी हो, वरना ना हो" तेरे घर के सामने मधली ओमप्रकाशची जवळ जवळ सगळी वाक्ये!!!!!!! :) आणखीही बरीच आहेत.. पुन्हा कधीतरी!

In reply to by राघव

राघव 10/03/2009 - 15:02
मेहमूदचे हे वाक्य.. "ये कमर है? ये कमर थोडे ही है.. ये तो कमरा है!" जॉनी वॉकरचे हे वाक्य - "जिसे ढूंढ रहे थे गली गली.. वो घर के पिछवाडे मिली!"

दशानन 10/03/2009 - 10:09
ब्लॅक हॉक डाऊन ! ओह शीट. वी हिट. वी हिट. ब्लॅक हॉक डाऊन ! ब्लॅक हॉक डाऊन ! हा चित्रपट पाहताना शेवट पर्यंत हे वाक्य डोक्यात घुमत राहतं ! काय जबरा चित्रपट... व काय डायरेक्शन ... माझ्या आवडत्या चित्रपटातील एक !!!! ********** बाबू मोशाय.......... आनंद चित्रपट त्या राजेश खन्नाचा मला एकमेव आवडलेला चित्रपट.. तेरे लिए में सात रंग के सपने चुनू सपने.... !!

जृंभणश्वान 10/03/2009 - 11:00
दुर्दैवाने हा डायलॉग गाजला नाही पण भारी आहे "लेकिन कोई बात नही भय्या, पिताजी के दिल का इलाज मेरे पास है, मै आते हुए बॅटरी के सेल ले आया हूं..." http://www.youtube.com/watch?v=5HrNLkZx7Gg&feature=related

सँडी 10/03/2009 - 11:22
"खा..........................................मो......श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्श्!" - सँडी हात का वाकडा झालाय माझा... :(

ब्रिटिश 10/03/2009 - 15:22
तुम्हारी मा एक विशाल इस्त्री है. इति राजकूमार , सिनेमा - इतिहास. ये तो फोकट मे भी महंगा है इति मोहन जोशी , मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

ब्रिटिश 10/03/2009 - 15:22
तुम्हारी मा एक विशाल इस्त्री है. इति राजकूमार , सिनेमा - इतिहास. ये तो फोकट मे भी महंगा है इति मोहन जोशी , मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

ब्रिटिश 10/03/2009 - 15:22
तुम्हारी मा एक विशाल इस्त्री है. इति राजकूमार , सिनेमा - इतिहास. ये तो फोकट मे भी महंगा है इति मोहन जोशी , मिथुन काशिनाथ भोईर अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ

ऋचा 10/03/2009 - 15:25
ये क्या हो रहा है दुर्यधन? जाने भी दो यारो येन्ना रास्कला.. ओम शांती ओम "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

केदार_जपान 12/03/2009 - 07:01
करन अर्जुन हा सर्वार्थाने एक अत्यंत हीन पद्धतिचा मानसिक अत्याचार, पिळवणुक आणि तत्सम काहीही चालेल असा एक पिक्चर येउन गेला होता... :(...आपल्याला जर आठवत नसेल तर खूप नशिब्वान आहात आपण.. त्यामधे राखी ही तिच्या करिअर बेस्ट रोल मधे होती...ती त्या जमिनदाराला (अर्थातच अमरिश पुरी) नेहेमी सांगायची...
'मेरे करन-अर्जुन आय्यें...गे....धरती का सी..ना चिर के आयेंगे...आसमान का छप्पर फाड के आय्यें..गे'
-------------------------- केदार जोशी

अडाणि 12/03/2009 - 07:22
असाच लक्षात राहीलेला प्रसंग सत्या मधला ... एकदम खेळिच्या वातावरणात भिकु 'घोडा' देतो सत्याला.. भिकू : एकदम मख्खन है. साली जर्मन मेड है. सत्या : भिकू मेरेको लेकीन चलानेको नही आता. भिकू : चलानेको नही आता? साला अपनेको कौनसे कंपिटीशनमे हिस्सा लेने का है? कनपट्टीके तीन इंच बाजू रखनेका और दबानेका ..हॅ हॅ हॅ..... (हा पण एक नंबर डायलॉग आहे, पण खरा टर्न पुढेच आहे) हसणं संपतय तोवर गाडी बाजूला येवून थांबते, आणि मग भिकू एकदम सिरीअस होउन, भिकू : मालूम किया मै. वो साला अंदर बैठा है... जग्गू. उडानेका उसको आज ...(काहीतरी असे...) तसं सत्या हा शिणेमा अत्यंत उच्च! आणि स्टार्ट टू फिनीश आवड्लेला (अगदी गाण्यांसहीत) - पण हा संवाद काही औरच आहे. मधूनच मी नवख्या डेवलपर जवळ जाउन ख्यॅ ख्यॅ करतो आणि मग चेहरा शांत करून त्याला म्हणतो - मालूम किया मै. वो बग इस फाइलमे है. आज सॉल्व करनेकाच.... - अफाट जगातील एक अडाणि.

पेग थ्री मधे उपेन्द्र लिमये एका रेव पार्टीवर धाड टाकतो. तिथे सापडलेला एक मुलगा म्हणतो," पता नही क्या मेरा बाप कौन है?" लिमये थन्डपणे उत्तर देतो," क्यो , तुम्हे पता नही क्या तेरा बाप कौन है?? बहोत सारे बाप है क्या तेरे?"

रजेश खन्ना, मुमताज च्या आईना मधले ए के हंगलचे एक वाक्य ," जिन्दगी एक रेल कि तरह होती है. जिसमे आदमी पहले घुसने कि जगह ढूंढता है , फिर बैठने की और फिर लेटने की." मनुष्य स्वभाव आणि त्याची कधीच शान्त न होणारी हाव ह्या वाक्यात चपखलपणे दाखविली आहे.

१९४२ अ लव्ह स्टोरी मध्ये अनिल कपूर चा ब्रिटिशांना सामिल असणारा बाप त्याला म्हणतो," पुलिसको बतादे उन सारे देशद्रोहीयोंके नाम जिन्को तू जानता है ". अनिल त्यावर म्हणतो," मुझे तो सिर्फ एक ही देशद्रोही का नाम मालूम है. और वो आप है, पिताजी."

मी गौरी 17/03/2009 - 18:48
"हे भगवान...मेरी जानकारी के बाहर तुम्हे और भी एक लडका हे !!.....मेरे मायके से जो भी सामान गाडी भर भर के लाई थी , सुत समीत वापस लोटादो..."

"अब तो सौदा हो चुका है। पर एक बात बोलु? तुम्हे बिझनेस करना नही आता। तुम इस बिल्डींग के दस बीस लाख कम भी दे देते तो भी मै तुम्हे यह बिल्डींग बेच देता।" "सेठजी बिझनेस करना तो आपको नही आता। आप इस बिल्डींग के दस बीस लाख और ज्यादा मांगते तो भी मै दे देता।" (चपापून) "क्यों? ऐसी क्या खास बात है इस बिल्डींग में?" "बीस साल पहले जब यह बिल्डींग बन रही थी तो मेरी मां यहा मजदुरी करती थी। आज उसके जन्मदिन पर मै उसे यह बिल्डींग तोहफे मे देने जा रहा हुं" हे संवाद पहिल्या वेळी ऐकले होते तेव्हाही आणि त्यानंतर आतापर्यंत जितक्या वेळा ऐकले त्या प्रत्येक वेळी येणार्‍या अश्रुंना बांध घालु शकलो नाही.

आत्मशून्य 04/10/2011 - 22:24
मै वोह आदमी हूं जो शिशेसे पत्थर तोडना जानता हूं - प्रेम चोप्रा (सौतन) There is no pact between lions and human.(Achilles to Hector ) Troy (2004) सर्वात फेवरीट You won't have eyes tonight; you won't have ears or a tongue. You will wander the underworld blind, deaf, and dumb, and all the dead will know: This is Hector. The fool who thought he killed Achilles. (Achilles to Hector ) Troy (2004) (गौर से देखो इस चेहरेको क्योंकी कल तूम्हारी ना आंखे होगीं ना कान ना जूबान, मौत के अंधेरे गलीयोंमे तूम भटकते फिरोगे पागलोंकी तरह और मूर्दे जान जायेंगे ये हेक्टर है वोह बेवकूफ जिसने ये सोचा की उसने अकीलीस को मार डाला) When you develop an infatuation for someone you always find a reason to believe that this is exactly the person for you. It doesn't need to be a good reason. Taking photographs of the night sky, for example. Now, in the long run, that's just the kind of dumb, irritating habit that would cause you to split up. But in the haze of infatuation, it's just what you've been searching for all these years. (De - caprio's voice over ) The beach (2000)

चित्रगुप्त 04/10/2011 - 14:24
लग्नाच्या ऐन मंडपात कुणितरी येऊन " ये शादी नही होगी " म्हणणे, आणि मग हिरो वा हिरविणीकडील कुणितरी " ये शादी होगी और होके रहेगी" असे म्हणणे पूर्वीच्या खूप सिनेमात असायचे.

In reply to by चित्रगुप्त

मोहनराव 06/10/2011 - 23:39
ये शादी नही होगी....हे वाक्य नुकताच येउन गेलेला "दिल्ही बेली" मधेपण होतं!!! पण तो पुढे जे काही बोलतो ते आत्तापर्यंतच्या कुठल्याही हिंदी सिनेमात येउन गेलेला नाही...आणि ते इथं लिहिण्यासारखं पण नाही!! ;)

नगरीनिरंजन 04/10/2011 - 14:37
१.मैं तेजा हूं क्योंकी मेरा नाम भी तेजा है| मार्क इधर है, मैं तेजा हूं| ये तेजा तेजा क्या है? तेजा तेजा? २. रो मत, पुष्पा, अरे ये दुनियावाले ना खुद चैन से जीते हैं ना दुसरोंको जीने देते हैं| ये आसूं बहोत कीमती हैं रे|

शाहरुख 04/10/2011 - 21:13
इश्क विश्क चित्रपटात (शाहीद कपूर, अमृता राव) एक सरदार आहे..पूर्ण चित्रपटात जेंव्हा केंव्हा तो बोलतो तेंव्हा त्याच्या तोंडात एकच वाक्य आहे "क्या बात कर रहा है यार". पण प्रत्येक प्रसंगात ते वाक्य वेगळ्या अर्थाने वापरले आहे. बघण्यासारखे आहे.

क्रेमर 04/10/2011 - 23:55
चित्रपटाचे नाव आठवत नाही पण 'उचलायचं स्वतःला' हे वाक्य मला फार आवडतं. काहीही नकोशी गोष्ट करायची असल्यास मी स्वत:शी नेहमी गुणगुणतो.

फारएन्ड 05/10/2011 - 15:39
"मै जानता था आप मजाक कर रहे थे" - अमिताभ मदन पुरी ला "पॉच लाख" देत नाही म्हंटल्यावर (दीवार) "उम्मीद है की इस हमले का जिक्र तुम किसीसे नही करोगे" "कौनसा हमला?" अमिताभ आणि कुलभूषण खरबंदा, शक्ती "किस उल्लू के पठ्ठे ने इसे पानी मे फैका"? अमरीश पुरी "इस....उल्ली के... पठ्ठीने" ओम पुरी (स्त्रीवेषातील कमल हसन कडे बघून) चाची ४२० "भाई भाई का प्यार बीच मे आये तो दोनों को गोली मार दे, जा" - नाना, परिंदा "वॅख्खू, वीख्खी, वॉख्खॉ" वेगवेगळ्या रूपात, अशोक सराफ, धुमधडाका :)

भगवान मुझे उठा ले. कहा मुह काला कर आयी कल्मुरी.. राका हि कबिलेका सरदार बनेगा,.. मेरे लाल. घर की जवान बेटी जब इतनी रातसे घर आये तो मा को निंद कैसे आयेगी.. मुझे जहर लाके दो. रिमा अब बडी हो गयी है.. मै एक मा हु. मा मुझे नोकरी लग गयी.. तु पैदा होनेसे पहले हि मर क्यु नहि गया? प्रेम पुजा है.. तुझे दुध का कर्जा चुकाना हि पडेगा.. कानुन के हाथ लंबे होते है.. निशा के प्यार ने तुझे पागल कर दिया है.. काश ..आज तेरे पिता जिंदा होते.. आज इंम्तिहान कि घडी है.....

यकु 08/10/2011 - 20:34
आपको जो भी कहना हो कोर्ट के सामने कहिये... तमाम सबूतों और गवाहों के बयानात के मद्देनजर ये अदालत फैसला सुनाती है.. अजी सुनते हो...

In reply to by यकु

गवि 10/10/2011 - 16:40
...जो सवाल आपसे पूछा जाय, सिर्फ उसीका जवाब दिजीये नारंगसाहब.. ..ऑब्जेक्शन माय्लॉर्ड.. मिस्टर चढ्ढा मेरे गवाह को गुमराह करने की कोशिश कर रहे है. ..जज्जसाब वो आदमी इस वक्त इसी अदालत में मौजूद है.. ये रहा.. धिच्क्यंव्..(बोट उचलेस्तोवर गोळीचा आवाज) ... आप पसीना पसीना क्यों हो गये हो डाक्टरसाहब.. मैं पूछ रहां हूं क्या यह रिपोर्ट आपने लिखवायी थी? ... ठकरालसाब सिर्फ हां या ना में जवाब दिजिये.. ////////////// नावे जनरल आणि काल्पनिक..

In reply to by गवि

यकु 10/10/2011 - 22:45
सगळेच भारी!! पण
..जज्जसाब वो आदमी इस वक्त इसी अदालत में मौजूद है.. ये रहा.. धिच्क्यंव्..(बोट उचलेस्तोवर गोळीचा आवाज)
याला विशेष मजा आली.. =)) =)) =))

यकु 08/10/2011 - 21:23
आणखी अंगुर मधला हिर्यांचा कारागिर.. लेकीन मै ये कह रहा था की बारा तो कब के बज चुके है और पैसे अभी तक मिले नहीं पूर्ण मुघल - ए - आझम त्यातल्या डायलॉगसाठी !!!

आशु जोग 08/10/2011 - 23:35
उठा ले रे बाबा मेरे को नही इन दोनों को ! ये बाबूराव का श्टाईल है ! कितना कमीना है रे तू ! पहेले तेरी समस्या नक्की करो

In reply to by प्यारे१

शाहिर 10/10/2011 - 20:15
वक्राकार जिन्यावरुन धड- धड करत नायिका पळत जाते आणि मोठ्या पलंगावर अंग टाकते ... "मुझे कुछ देर के लिये अकेला छोड दो" असे म्हणते

In reply to by आत्मशून्य

गवि 12/10/2011 - 09:47
देल्ली बेलीजमधे स्वतः अमीरखान आहे का? मला वाटलं की फक्त त्याने प्रोड्यूस केला आहे. तो असेल तर मग आता बघायलाच पाहिजे.

In reply to by गवि

आत्मशून्य 12/10/2011 - 10:10
मूख्य चित्रपट संपल्यानंतर सदरील डायलॉग अमिर खानच्या तोंडी आहे व तो अनूषा दांडेकर सोबत, "लॅक्या लव्यो, लॅक्या हेट योव" नावाचे एकदम मस्त आयटम साँग सादर करतो (आणी पाट्या सूरू होतात). चित्रपटात बिभीत्स किळसवाण्या गोश्टीचा वापरे जरी हास्य निर्मीतीसाठी चांगलाच केला असेल तरी या आमीर खानच्या एका गाण्यासाठी चित्रपट थेट्रात बघावाच :) टाळ्या शिट्यांचे मजाच वेगळी त्याला, नाहीतर फक्त हे आमीर खानच "like I love you, like I hate you " साँग जर संपूर्ण भेटलं तरी वंजोय आहे.
3

महंमद इक्बाल यांची उर्दू शायरी

मनिष ·

मनिष 28/11/2007 - 02:25
जमल्यास "कैफी आज़मी" ह्यांच्याविषयी लिहिण्याचीही इच्छा आहे, शिवाय अदिम हाश्मी यांच्या "फासलें ऐसे भी होंगे..." ह्याविषयीही लिहायचा प्रयत्न करेन. प्रतिसाद अवश्य लिहा! (उर्दूप्रेमी) मनिष

In reply to by मनिष

धोंडोपंत 30/11/2007 - 10:32
मनिषराव, अवश्य लिहा. त्याचप्रमाणे मीर तक़ी मीर च्या शायरीबद्दल ही लिहा असे आमचे सांगणे आहे. कारण उर्दू शायरीचा हा बादशहा अनेकांना अपरिचित आहे. ग़ालिबसारखा शायरही मीर बद्दल लिहून गेलाय की रेख़्ते के तुम ही उस्ताद नहीं हो 'ग़ालिब' कहते है अगले ज़माने मे़ कोई 'मीर' भी था.... क्या बात कही है ग़ालिबने? ग़ालिब सारखा माणूस मीरबद्दल हे उद्गार काढतो...सही.. ग़ालिबने मीर च्या काव्याला दिलेले हे सर्टिफिकेट कुठल्याही ज्ञानपीठ पुरस्कारापेक्षा मोठे आहे. आपला, (मीरप्रेमी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सर्किट 28/11/2007 - 02:47
मावळतीच्या सूर्याने जाता जाता कृष्ण्वसना संध्येच्या अंगावर क्षितिजाच्या तबकातील लाल फुले उधळली. आकाशगंगानी आपले सोन्याचे अलंकार तिच्यावर चढवले आणि निसर्गाने आपले चांदीचे दागिने (पांढरशुभ्र सुर्यप्रकाश) उतरवूने ठेवले. ओ हो हो ! काय सुंदर वर्णन आहे ! असलेलं मोडून त्या जागी नवीन निर्माण होणे, अशा अविरत बदलातूनच हे जग घडलेले आहे, आणि म्हणूनच ज्याचा ‍र्‍हास होत जातो (जे नाशवंत असते), ते सुंदर असते. क्लास ! आजानुकर्णाचे मतपरिवर्तन लवकाराच होईल असे दिसते. - (कलिजा खलास) सर्किट ता.क. स्वतःचे नाव आपण "दीवाना-ए-मानिष असे लिहिले आहे. म्हणजे मनिषचा दीवाना, असा अर्थ होतो ना ? आपल्याला दीवाना-ए-इक्बाल लिहायचे होते का ?

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मनिष 28/11/2007 - 03:01
ता.क. स्वतःचे नाव आपण "दीवाना-ए-मानिष असे लिहिले आहे. म्हणजे मनिषचा दीवाना, असा अर्थ होतो ना ? आपल्याला दीवाना-ए-इक्बाल लिहायचे होते का ? हो, चुकलंच. आता - "मनिष दिवाना" करतो! :)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आवडाबाई 29/11/2007 - 21:37
दीवाना-ए-मानिष ह्यावरून एका अलीकडेच अत्यंत गाजलेल्या एका गाण्यामधील गंमत आठवली ऐ मेरी मेरी मेरी जोहराजबीं (गायक-हिमेश रेशमिया ; गीतकार-समीर ; चित्रपट-फिर हेराफेरी) ह्याची पुढचीच ओळ "फुर्कत-ए-गम मिटा जा" अशी आहे. येथे विरहाचे दु:ख असा अर्थ अभिप्रेत असावा, त्यामुळे तो गम-ए-फुर्कत असायला हवा (असा माझा कयास, बरोबर आहे ना?).

In reply to by आवडाबाई

धनंजय 29/11/2007 - 22:05
काय धमाल गाणे आहे ते! पण समीर यांचा शब्दप्रयोग ठीक असावा. इदाफ्याचे नियम (म्हणजे अमुक--तमुक--ढमुक) चे नियम मला अजून नीट कळले नाही, म्हणून भाष्य करायला कचरतो. पण इदाफ्यात (असले तर) विशेषण शेवटी येते याची नोंद घेतली पाहिजे. म्हणजे "मजनूच्या लैलेचे सुंदर स्मित" = "तबस्सुम-ए-लैला-ए-मजनू-ए-हसीन" असे काहीसे यावे. मनिष यांच्या लेखातल्या इक़्बाल यांच्या कवितेत "शाम-ए-सियाहक़बा" असे रूप आले आहे. त्याचा अर्थ "कृष्णवसना हिची संध्या" नसून "कृष्णवसना (अशी) संध्या" असा मनिष यांनी दिला आहे, तो ठीकच आहे. त्यामुळे अमुक--तमुक चा अर्थ "तमुकचा अमुक" असा घेता येतो आणि संदर्भानुसार "तमुक असा अमुक" असा घेता येतो, असा ढोबळ अर्थ मी काढतो. हा प्रकार मला नीट कोणी समजावून सांगितला तर हवा आहे. मनिष, धोंडोपंत, चित्तर, कोणी सांगू शकतील...

In reply to by धनंजय

सर्किट 29/11/2007 - 22:48
यामुळे अमुक-ए-तमुक चा अर्थ "तमुकचा अमुक" असा घेता येतो आणि संदर्भानुसार "तमुक असा अमुक" असा घेता येतो, असा ढोबळ अर्थ मी काढतो. अच्छा म्हणजे अर्थ-ए-वाक्य असा आहे होय? - सर्किट

In reply to by धनंजय

मनिष 29/11/2007 - 23:18
मला उर्दू भाषेत रस आहे आणि प्रेमही आहे पण मला फार व्याकरणाचे ज्ञान नाही. मला वाटते, धोंडोपंत किंवा चित्तर जास्त सांगू शकतील. पण माझ्या माहितीप्रमाणे "ग‍म-ए-फुरकत" हे बरोबर आहे, जसे "शब-ए-फुरकत" - "फुर्कत-ए-गम मिटा जा" हे गाण्यासाठी असावे असे वाटते. तरी एकदा खात्री करून घेइन. अर्थ-ए-वाक्य अफलातुनच!!! :)

In reply to by मनिष

कोलबेर 29/11/2007 - 23:22
'अर्थ-ए-वाक्य' ह्या हिशोबाने 'दिवाना-ए-मनिष' पण योग्यच मग बहुतेक. इंटरेष्टींग पॉइंट आहे. जाणकारांच्या भाष्याच्या प्रतिक्षेत.

In reply to by धनंजय

मनिष 29/11/2007 - 23:42
मला वाटते, ह्याला "इज़ाफ़त" म्हणतात आणि ते इंग्रजी of सारखा करतात. जसे - हाल-ए-दिल तसेच विशेषण आणि विशेष्य ह्यांच्यातील नाते दाखवण्यासाठीही वापरतात. जसे - इस्मे-शरीफ़ (शुभनाम)

In reply to by मनिष

धनंजय 30/11/2007 - 00:02
बरोबर. हाच शब्द अपेक्षित होता. अरबीप्रमाणे उर्दूतही إضافة 'इदा़फ़[त] असा लिहितात. पण तुम्ही म्हणता तसा " इज़ाफ़त " असाच उर्दूत उच्चार आहे. नियम दिल्याबद्दल धन्यवाद. त्यावरून विशेष्य-विशेषण म्हणून "मनिषे-दीवाना" म्हणण्यास हरकत नव्हती असे वाटते. तरी ऐकायला जरा वेगळेच (थोडे विचित्र) वाटते खरे. म्हणून तुम्ही केलेला बदलही पटतो.

In reply to by धनंजय

दिगम्भा 06/12/2007 - 13:20
अमुक-ए-तमुक हा समास षष्ठी-तत्पुरुष आणि कर्मधारय अशा दोन्ही प्रकारांनी सोडवता येतो अशी माझी समजूत आहे. उदा. ग़मेफ़ुर्क़त, मुग़ले-आज़म धनंजय, उर्दूतला ज़्वाद हा ज़ व द च्या मधला आहे असे एका हैदराबादी गृहस्थाने मला सांगितले होते (आधीच सांगतो की चित्तरंजन यांना हे मान्य नाही, त्यांच्या/तज्ज्ञांच्या मते उर्दूत तिन्ही-चारी/सगळ्या ज़ चा उच्चार एकच होतो असे त्यांनी पूर्वी एकदा लिहिले होते). यामुळे अरबीमध्ये त्याचा बरेच वेळा द होतो, जसे रमदान. मराठीतही तकाज़ा चा तगादा याचमुळे झाला असावा. - दिगम्भा

In reply to by धनंजय

मनिष 30/11/2007 - 00:02
विकीपीडिया म्हणते - Standard Urdu uses many prepositions directly borrowed from Persian, and also some from Arabic. The most common is इज़ाफ़त اضافه izāfat, the particle -e- meaning "of" that links two words together. Example: रंग-ए बहार / رنگ بہار / rang-e-bahār (lit., colour of spring). त्या न्यायाने मग गम-ए-फुरकत हे बरोबर आहे. बाकी गाण्याबद्दल समीर लाच विचारले पाहिजे!

In reply to by मनिष

आवडाबाई 30/11/2007 - 15:40
कष्टाने आपण हे शोधून काढलेत हे काबिल-ए-तारिफ आहे :-)) गीतकार समीर असल्यानेच मी (जवळजवळ ऍज ऍन आफ्टरथॉट) प्रश्नार्थक लिहिले, एरवी मी एकदम आत्मविश्वासाने लिहिले असते. बघू जाणकार काय सांगतात ते !

In reply to by आवडाबाई

धोंडोपंत 03/12/2007 - 10:41
कष्टाने आपण हे शोधून काढलेत हे काबिल-ए-तारिफ आहे :-)) आवडाबाई पण उर्दू झाल्या वाटतं? कमाल आहे. आपला, (चकित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

आवडाबाई 06/12/2007 - 15:08
आवडाबाई पण उर्दू झाल्या वाटतं? कमाल आहे. हो उर्दू आहेच, पण सध्या थोडा ट्रॅक चेंज केलाय. आजपासून सवाई गंधर्व !! तेव्हा ४ दिवस शास्त्रीय संगीत !! संपल्यावर रिपोर्ट देतेच !

मनिष 28/11/2007 - 03:05
अर्थात हेच इक्बाल पुढे कट्टर धर्मवादी झाले, पाकिस्तानच्या निर्मितीचा एक खंदा पुरस्कर्ता हा आरोपही त्यांच्यावर झाला. पण त्यांच्या (आणि अर्थातच उर्दू शायरीच्या वैविध्याविषयी, दर्जाविषयी ही चर्चा असल्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन, उदारमतवादी ते कट्टर धर्मवादी हा प्रवास हे इथे वगळले आहे.

In reply to by मनिष

किमयागार 29/11/2007 - 07:28
अर्थातच उर्दू शायरीच्या वैविध्याविषयी, दर्जाविषयी ही चर्चा असल्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन, उदारमतवादी ते कट्टर धर्मवादी हा प्रवास हे इथे वगळले आहे. होऊ द्या की त्यावरही चर्चा. हवं तर स्वतंत्र लेख सुरू करा पण आम्हालातरी त्यातच तुमच्या शेरो शायरी पेक्षा जास्त रस आहे. -कि'गार

In reply to by मनिष

धोंडोपंत 30/11/2007 - 14:03
सर महंमद इक़्बाल यांनी स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव कधीही मांडला नाही. त्यांना पद्धतशीरपणे त्यात गोवण्यात आले. सारे जहाँसे अच्छा, हिदोस्ताँ हमारा.... म्हणणारा माणूस हिंदोस्ताँला तोडायची मागणी कशी करेल? एडवर्ड थॉमसनने त्याच्या पुस्तकात स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा उल्लेख करून ती कल्पना सर महंमद इक़्बालांच्या डोक्यातून बाहेर आली आहे असे म्हटले. त्यानंतर लगेच इक़्बाल यांनी आपली अखंड भारताची भूमिका असल्याचे स्पष्ट करतात थॉमसनने फक्त दिलगीरी व्यक्त केली. पण तोपर्यंत जीना आणि लियाकत अली मंडळीना आयताच बळीचा बकरा मिळाला होता. अलाहाबादच्या मुस्लिम लीगच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सर महंमद इक़्बाल यांची निवड 'करण्यात' आली आणि त्या अधिवेशनात स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा ठराव संख्याबळाच्या आधारे पास करण्यात आला असे इतिहास सांगतो. वास्तविक सर महंमद इक़्बाल यांचे मत पंजाब, वायव्य सरहद्द आणि बलुचिस्थानचे एक राज्य बनवून ते अखंड भारतात सामावून घ्यावे असे होते. आपला, (इतिहाससंशोधक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

मनिष 30/11/2007 - 14:11
म्हणूनच मी "आरोप" असे म्हट्ले.
पाकिस्तानच्या निर्मितीचा एक खंदा पुरस्कर्ता हा आरोपही त्यांच्यावर झाला
मला वाटते, त्यांची राजकीय, धार्मिक मते बाजुला ठेवून (मला तरी त्यात रस नाही, आणि त्याने वाद-विवाद वाढतो.) त्यांच्या शायरीचा आस्वाद घ्यावा हे उत्तम. :)

In reply to by मनिष

धोंडोपंत 30/11/2007 - 14:26
मनिषराव, तुमचे म्हणणे खरे आहे. पण सर महंमद इक़्बाल यांच्याबद्दल लोकांच्या मनात गैरसमज असू नयेत म्हणून वरील गोष्ट स्पष्ट करणे अगत्याचे वाटले. आपला, (दक्ष) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर 28/11/2007 - 07:19
मनिषराव, अतिशय सुंदर लेखन! आपला उर्दू भाषेचा एवढा व्यासंग आहे हे माहितीच नव्हतं. आपल्याकडून अजूनही अश्याच लेखांची अपेक्षा आहे.... उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे. क्या बात है! त्या भाषेचा रुबाब काही वेगळाच... तात्या.

धोंडोपंत 30/11/2007 - 10:25
वा मनिष राव, बहोत ख़ूब. अप्रतिम लेख. अभिनंदन. आपला, (आस्वादक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मनिष 28/11/2007 - 02:25
जमल्यास "कैफी आज़मी" ह्यांच्याविषयी लिहिण्याचीही इच्छा आहे, शिवाय अदिम हाश्मी यांच्या "फासलें ऐसे भी होंगे..." ह्याविषयीही लिहायचा प्रयत्न करेन. प्रतिसाद अवश्य लिहा! (उर्दूप्रेमी) मनिष

In reply to by मनिष

धोंडोपंत 30/11/2007 - 10:32
मनिषराव, अवश्य लिहा. त्याचप्रमाणे मीर तक़ी मीर च्या शायरीबद्दल ही लिहा असे आमचे सांगणे आहे. कारण उर्दू शायरीचा हा बादशहा अनेकांना अपरिचित आहे. ग़ालिबसारखा शायरही मीर बद्दल लिहून गेलाय की रेख़्ते के तुम ही उस्ताद नहीं हो 'ग़ालिब' कहते है अगले ज़माने मे़ कोई 'मीर' भी था.... क्या बात कही है ग़ालिबने? ग़ालिब सारखा माणूस मीरबद्दल हे उद्गार काढतो...सही.. ग़ालिबने मीर च्या काव्याला दिलेले हे सर्टिफिकेट कुठल्याही ज्ञानपीठ पुरस्कारापेक्षा मोठे आहे. आपला, (मीरप्रेमी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सर्किट 28/11/2007 - 02:47
मावळतीच्या सूर्याने जाता जाता कृष्ण्वसना संध्येच्या अंगावर क्षितिजाच्या तबकातील लाल फुले उधळली. आकाशगंगानी आपले सोन्याचे अलंकार तिच्यावर चढवले आणि निसर्गाने आपले चांदीचे दागिने (पांढरशुभ्र सुर्यप्रकाश) उतरवूने ठेवले. ओ हो हो ! काय सुंदर वर्णन आहे ! असलेलं मोडून त्या जागी नवीन निर्माण होणे, अशा अविरत बदलातूनच हे जग घडलेले आहे, आणि म्हणूनच ज्याचा ‍र्‍हास होत जातो (जे नाशवंत असते), ते सुंदर असते. क्लास ! आजानुकर्णाचे मतपरिवर्तन लवकाराच होईल असे दिसते. - (कलिजा खलास) सर्किट ता.क. स्वतःचे नाव आपण "दीवाना-ए-मानिष असे लिहिले आहे. म्हणजे मनिषचा दीवाना, असा अर्थ होतो ना ? आपल्याला दीवाना-ए-इक्बाल लिहायचे होते का ?

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मनिष 28/11/2007 - 03:01
ता.क. स्वतःचे नाव आपण "दीवाना-ए-मानिष असे लिहिले आहे. म्हणजे मनिषचा दीवाना, असा अर्थ होतो ना ? आपल्याला दीवाना-ए-इक्बाल लिहायचे होते का ? हो, चुकलंच. आता - "मनिष दिवाना" करतो! :)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आवडाबाई 29/11/2007 - 21:37
दीवाना-ए-मानिष ह्यावरून एका अलीकडेच अत्यंत गाजलेल्या एका गाण्यामधील गंमत आठवली ऐ मेरी मेरी मेरी जोहराजबीं (गायक-हिमेश रेशमिया ; गीतकार-समीर ; चित्रपट-फिर हेराफेरी) ह्याची पुढचीच ओळ "फुर्कत-ए-गम मिटा जा" अशी आहे. येथे विरहाचे दु:ख असा अर्थ अभिप्रेत असावा, त्यामुळे तो गम-ए-फुर्कत असायला हवा (असा माझा कयास, बरोबर आहे ना?).

In reply to by आवडाबाई

धनंजय 29/11/2007 - 22:05
काय धमाल गाणे आहे ते! पण समीर यांचा शब्दप्रयोग ठीक असावा. इदाफ्याचे नियम (म्हणजे अमुक--तमुक--ढमुक) चे नियम मला अजून नीट कळले नाही, म्हणून भाष्य करायला कचरतो. पण इदाफ्यात (असले तर) विशेषण शेवटी येते याची नोंद घेतली पाहिजे. म्हणजे "मजनूच्या लैलेचे सुंदर स्मित" = "तबस्सुम-ए-लैला-ए-मजनू-ए-हसीन" असे काहीसे यावे. मनिष यांच्या लेखातल्या इक़्बाल यांच्या कवितेत "शाम-ए-सियाहक़बा" असे रूप आले आहे. त्याचा अर्थ "कृष्णवसना हिची संध्या" नसून "कृष्णवसना (अशी) संध्या" असा मनिष यांनी दिला आहे, तो ठीकच आहे. त्यामुळे अमुक--तमुक चा अर्थ "तमुकचा अमुक" असा घेता येतो आणि संदर्भानुसार "तमुक असा अमुक" असा घेता येतो, असा ढोबळ अर्थ मी काढतो. हा प्रकार मला नीट कोणी समजावून सांगितला तर हवा आहे. मनिष, धोंडोपंत, चित्तर, कोणी सांगू शकतील...

In reply to by धनंजय

सर्किट 29/11/2007 - 22:48
यामुळे अमुक-ए-तमुक चा अर्थ "तमुकचा अमुक" असा घेता येतो आणि संदर्भानुसार "तमुक असा अमुक" असा घेता येतो, असा ढोबळ अर्थ मी काढतो. अच्छा म्हणजे अर्थ-ए-वाक्य असा आहे होय? - सर्किट

In reply to by धनंजय

मनिष 29/11/2007 - 23:18
मला उर्दू भाषेत रस आहे आणि प्रेमही आहे पण मला फार व्याकरणाचे ज्ञान नाही. मला वाटते, धोंडोपंत किंवा चित्तर जास्त सांगू शकतील. पण माझ्या माहितीप्रमाणे "ग‍म-ए-फुरकत" हे बरोबर आहे, जसे "शब-ए-फुरकत" - "फुर्कत-ए-गम मिटा जा" हे गाण्यासाठी असावे असे वाटते. तरी एकदा खात्री करून घेइन. अर्थ-ए-वाक्य अफलातुनच!!! :)

In reply to by मनिष

कोलबेर 29/11/2007 - 23:22
'अर्थ-ए-वाक्य' ह्या हिशोबाने 'दिवाना-ए-मनिष' पण योग्यच मग बहुतेक. इंटरेष्टींग पॉइंट आहे. जाणकारांच्या भाष्याच्या प्रतिक्षेत.

In reply to by धनंजय

मनिष 29/11/2007 - 23:42
मला वाटते, ह्याला "इज़ाफ़त" म्हणतात आणि ते इंग्रजी of सारखा करतात. जसे - हाल-ए-दिल तसेच विशेषण आणि विशेष्य ह्यांच्यातील नाते दाखवण्यासाठीही वापरतात. जसे - इस्मे-शरीफ़ (शुभनाम)

In reply to by मनिष

धनंजय 30/11/2007 - 00:02
बरोबर. हाच शब्द अपेक्षित होता. अरबीप्रमाणे उर्दूतही إضافة 'इदा़फ़[त] असा लिहितात. पण तुम्ही म्हणता तसा " इज़ाफ़त " असाच उर्दूत उच्चार आहे. नियम दिल्याबद्दल धन्यवाद. त्यावरून विशेष्य-विशेषण म्हणून "मनिषे-दीवाना" म्हणण्यास हरकत नव्हती असे वाटते. तरी ऐकायला जरा वेगळेच (थोडे विचित्र) वाटते खरे. म्हणून तुम्ही केलेला बदलही पटतो.

In reply to by धनंजय

दिगम्भा 06/12/2007 - 13:20
अमुक-ए-तमुक हा समास षष्ठी-तत्पुरुष आणि कर्मधारय अशा दोन्ही प्रकारांनी सोडवता येतो अशी माझी समजूत आहे. उदा. ग़मेफ़ुर्क़त, मुग़ले-आज़म धनंजय, उर्दूतला ज़्वाद हा ज़ व द च्या मधला आहे असे एका हैदराबादी गृहस्थाने मला सांगितले होते (आधीच सांगतो की चित्तरंजन यांना हे मान्य नाही, त्यांच्या/तज्ज्ञांच्या मते उर्दूत तिन्ही-चारी/सगळ्या ज़ चा उच्चार एकच होतो असे त्यांनी पूर्वी एकदा लिहिले होते). यामुळे अरबीमध्ये त्याचा बरेच वेळा द होतो, जसे रमदान. मराठीतही तकाज़ा चा तगादा याचमुळे झाला असावा. - दिगम्भा

In reply to by धनंजय

मनिष 30/11/2007 - 00:02
विकीपीडिया म्हणते - Standard Urdu uses many prepositions directly borrowed from Persian, and also some from Arabic. The most common is इज़ाफ़त اضافه izāfat, the particle -e- meaning "of" that links two words together. Example: रंग-ए बहार / رنگ بہار / rang-e-bahār (lit., colour of spring). त्या न्यायाने मग गम-ए-फुरकत हे बरोबर आहे. बाकी गाण्याबद्दल समीर लाच विचारले पाहिजे!

In reply to by मनिष

आवडाबाई 30/11/2007 - 15:40
कष्टाने आपण हे शोधून काढलेत हे काबिल-ए-तारिफ आहे :-)) गीतकार समीर असल्यानेच मी (जवळजवळ ऍज ऍन आफ्टरथॉट) प्रश्नार्थक लिहिले, एरवी मी एकदम आत्मविश्वासाने लिहिले असते. बघू जाणकार काय सांगतात ते !

In reply to by आवडाबाई

धोंडोपंत 03/12/2007 - 10:41
कष्टाने आपण हे शोधून काढलेत हे काबिल-ए-तारिफ आहे :-)) आवडाबाई पण उर्दू झाल्या वाटतं? कमाल आहे. आपला, (चकित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

आवडाबाई 06/12/2007 - 15:08
आवडाबाई पण उर्दू झाल्या वाटतं? कमाल आहे. हो उर्दू आहेच, पण सध्या थोडा ट्रॅक चेंज केलाय. आजपासून सवाई गंधर्व !! तेव्हा ४ दिवस शास्त्रीय संगीत !! संपल्यावर रिपोर्ट देतेच !

मनिष 28/11/2007 - 03:05
अर्थात हेच इक्बाल पुढे कट्टर धर्मवादी झाले, पाकिस्तानच्या निर्मितीचा एक खंदा पुरस्कर्ता हा आरोपही त्यांच्यावर झाला. पण त्यांच्या (आणि अर्थातच उर्दू शायरीच्या वैविध्याविषयी, दर्जाविषयी ही चर्चा असल्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन, उदारमतवादी ते कट्टर धर्मवादी हा प्रवास हे इथे वगळले आहे.

In reply to by मनिष

किमयागार 29/11/2007 - 07:28
अर्थातच उर्दू शायरीच्या वैविध्याविषयी, दर्जाविषयी ही चर्चा असल्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन, उदारमतवादी ते कट्टर धर्मवादी हा प्रवास हे इथे वगळले आहे. होऊ द्या की त्यावरही चर्चा. हवं तर स्वतंत्र लेख सुरू करा पण आम्हालातरी त्यातच तुमच्या शेरो शायरी पेक्षा जास्त रस आहे. -कि'गार

In reply to by मनिष

धोंडोपंत 30/11/2007 - 14:03
सर महंमद इक़्बाल यांनी स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव कधीही मांडला नाही. त्यांना पद्धतशीरपणे त्यात गोवण्यात आले. सारे जहाँसे अच्छा, हिदोस्ताँ हमारा.... म्हणणारा माणूस हिंदोस्ताँला तोडायची मागणी कशी करेल? एडवर्ड थॉमसनने त्याच्या पुस्तकात स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा उल्लेख करून ती कल्पना सर महंमद इक़्बालांच्या डोक्यातून बाहेर आली आहे असे म्हटले. त्यानंतर लगेच इक़्बाल यांनी आपली अखंड भारताची भूमिका असल्याचे स्पष्ट करतात थॉमसनने फक्त दिलगीरी व्यक्त केली. पण तोपर्यंत जीना आणि लियाकत अली मंडळीना आयताच बळीचा बकरा मिळाला होता. अलाहाबादच्या मुस्लिम लीगच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सर महंमद इक़्बाल यांची निवड 'करण्यात' आली आणि त्या अधिवेशनात स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा ठराव संख्याबळाच्या आधारे पास करण्यात आला असे इतिहास सांगतो. वास्तविक सर महंमद इक़्बाल यांचे मत पंजाब, वायव्य सरहद्द आणि बलुचिस्थानचे एक राज्य बनवून ते अखंड भारतात सामावून घ्यावे असे होते. आपला, (इतिहाससंशोधक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

मनिष 30/11/2007 - 14:11
म्हणूनच मी "आरोप" असे म्हट्ले.
पाकिस्तानच्या निर्मितीचा एक खंदा पुरस्कर्ता हा आरोपही त्यांच्यावर झाला
मला वाटते, त्यांची राजकीय, धार्मिक मते बाजुला ठेवून (मला तरी त्यात रस नाही, आणि त्याने वाद-विवाद वाढतो.) त्यांच्या शायरीचा आस्वाद घ्यावा हे उत्तम. :)

In reply to by मनिष

धोंडोपंत 30/11/2007 - 14:26
मनिषराव, तुमचे म्हणणे खरे आहे. पण सर महंमद इक़्बाल यांच्याबद्दल लोकांच्या मनात गैरसमज असू नयेत म्हणून वरील गोष्ट स्पष्ट करणे अगत्याचे वाटले. आपला, (दक्ष) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर 28/11/2007 - 07:19
मनिषराव, अतिशय सुंदर लेखन! आपला उर्दू भाषेचा एवढा व्यासंग आहे हे माहितीच नव्हतं. आपल्याकडून अजूनही अश्याच लेखांची अपेक्षा आहे.... उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे. क्या बात है! त्या भाषेचा रुबाब काही वेगळाच... तात्या.

धोंडोपंत 30/11/2007 - 10:25
वा मनिष राव, बहोत ख़ूब. अप्रतिम लेख. अभिनंदन. आपला, (आस्वादक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
दुर्दैवाने काही लोकांच्या मते उर्दू शायरी ही मद्य आणि प्रेयसी ह्यांच्याभोवतीच घोटाळत राह्ते. अर्थातच अर्वाचीन उर्दू साहित्यात विविध विषयांवर लेखन झाले आहे, पण सामन्य मराठी मणसांपर्यंत ते पोहोचले नाही असे वाटते. बर्‍याच वेळा त्यांचा पुर्वदुषित दृष्टिकोनही ह्याला कारणीभूत असतो. असो. वास्तविक पाहता उर्दू भाषेतील अतिशय सुंदर कल्पनाविलास, अप्रतिम प्रतिमा, हळव्या, नाजुक कविकल्पना इतर भाषांमधे अभावानेच सापडतील. उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे. वरवर पाह्ता सहज वाटणार्‍या ओळींमधेही गहन अर्थ दडलेला असतो - उर्दू काव्य हे समजावून घेऊन आस्वाद घेण्याचे आहे.

पांढरपेशी कविता

ॐकार ·

विसोबा खेचर 25/11/2007 - 17:31
बा नीलहंसा, फारच जळजळीत लिहिलं आहेस रे बाबा! लय भारी.... जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! या ओळी खास! आता दरवाज्याच्या फटीत मेलेल्या पाली आम्हाला छळतील आणि पुढील किमान महिनाभर तरी अन्य एखादी 'पांढरपेशी कविता' आमच्याचाने वाचली जाणार नाही! :) तात्या.

In reply to by देवदत्त

ॐकार 25/11/2007 - 18:32
काय बरे? तुम्हाला यातलं काहीच दिसत नाही? मला वाटलंच होतं हे सगळं फक्त मलाच दिसत असावं! आता खातरजमा होईल अशी भीती वाटतेयं.. :|

In reply to by ॐकार

देवदत्त 25/11/2007 - 19:04
अच्छा त्यातील काहीतरी का? मला वाटले सर्व एकत्रच दिसले. ;) तसे म्हणायला गेले तर थोडे फार दिसले आहेच. एकंदरीत छान प्रकटन :) (कविता आमच्या मनात शिरायला थोडा वेळ लागतो राव :( )

सर्किट 26/11/2007 - 08:32
मर्ढेकरांची शैली तंतोतंत (आणि काही वरचढही) ! कविता खूप आवडली, ओंकार !!! - सर्किट

विसोबा खेचर 25/11/2007 - 17:31
बा नीलहंसा, फारच जळजळीत लिहिलं आहेस रे बाबा! लय भारी.... जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! या ओळी खास! आता दरवाज्याच्या फटीत मेलेल्या पाली आम्हाला छळतील आणि पुढील किमान महिनाभर तरी अन्य एखादी 'पांढरपेशी कविता' आमच्याचाने वाचली जाणार नाही! :) तात्या.

In reply to by देवदत्त

ॐकार 25/11/2007 - 18:32
काय बरे? तुम्हाला यातलं काहीच दिसत नाही? मला वाटलंच होतं हे सगळं फक्त मलाच दिसत असावं! आता खातरजमा होईल अशी भीती वाटतेयं.. :|

In reply to by ॐकार

देवदत्त 25/11/2007 - 19:04
अच्छा त्यातील काहीतरी का? मला वाटले सर्व एकत्रच दिसले. ;) तसे म्हणायला गेले तर थोडे फार दिसले आहेच. एकंदरीत छान प्रकटन :) (कविता आमच्या मनात शिरायला थोडा वेळ लागतो राव :( )

सर्किट 26/11/2007 - 08:32
मर्ढेकरांची शैली तंतोतंत (आणि काही वरचढही) ! कविता खूप आवडली, ओंकार !!! - सर्किट
पांढरपेशी कविता क्षितीज खादी कुरतडताना इमारतींच्या गच्च्या फिरते वणवण ऊन खडीच्या रस्त्यांवरती कच्च्या मिचमिचणारा प्रकाश शहरी जागा चोवीस तास खिडकीमधल्या चंद्रालाही चाळीशीचा त्रास गंधभारला धूर झिरपतो हवेत जर्जर ओल्या मेंदू बुरसट, हृदये कोंदट हवेशीर पण खोल्या गणती नाही किती चिरडली झुरळे पायाखाली दरवाज्याच्या फटीत मेल्या असतील लाखो पाली चादर गुधडत लोळत पडली कळकट मळकट गादी फुटक्या फरश्या मोजत बसली चामखिळींची लादी शौचकूपांच्यासभोती फुलल्या उठवळ बागा कुंपणही मागत आहे त्याच्या हक्काची जागा जुनाट खुर्ची दुवे सांगते गतकाळाचे काही आजकालच्या प्लायवूडची ती पुण्याई नाही! दर्प सांगती अभिमानाने उच्छ्व

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·

सर्किट 15/11/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज 15/11/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 15/11/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे

सर्किट 15/11/2007 - 11:52
कुणीतरी ह्या आजानुकर्णाला गुरुनाथ आबाजिंचे अथवा त्यांच्या चेल्याच्या आवडीचे पुस्तक द्या रे ;-) बोधकथांमुळे मळमळायला होतेय हल्ली ;-) (येथे सर्व वराहगंधर्वांनी आपापले दूषित "मळमळणे" ह्या शब्दाभोवती घोळवावे ;-) - सर्किट

सहज 15/11/2007 - 12:07
.....नारदमुनी: "मग तू स्वर्गात चल. यू डिझर्व बेटर." वराहगंधर्वः "पण तिथे रस्त्याच्या कडेने वाहणारे सांडपाणी, ताजी स्वच्छ घाण मिळेल ना?" नारदमुनी: "अरे वेड्या, स्वर्गात हे कुठे मिळणार? आणि तुला ते हवे तरी कशाला?" वराहगंधर्वः पण नारदमुनी जर का मी अजुन ५ जातभाई किंवा "क्लोन" आणले तर काही सोय होऊ शकेल का? नारदमुनी: तुझ्या नम्रवाणीने मी प्रसन्न झालो आहे, बघतो काय होऊ शकेल का? कदाचित "आपापसात" असे काही करता येईल. वराहगंधर्वः **** ***** #%#$% (*&&^%$# ^%$# :-) (संपूर्ण काल्पनिक)

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू 15/11/2007 - 12:15
नारदमुनी आले की वराहगंधर्व (की त्याचा क्लोन) माहीत नाही, पण पळा मुलांनो पळा! (मस्तीखोर)बेसनलाडू

लोकसत्तेच्या लोकमुद्रा ४ नोव्हे २००७ मध्ये वाचक लिहितात मध्ये स.बा. यशवंत यानी खालील दहा गंधर्व दिले आहेत. १) देव गंधर्व - भास्करबुवा बखले २) सवाई गंधर्व - रामचंद्र गणेश कुंदगोळकर ३) कुमार गंधर्व = शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकोळी ४) बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस ५) छोटा गंधर्व- सौदागर नागनाथ गोरे ६) नुतन गंधर्व - विनायक कृष्ण देशपांडे ७) हिंद गंधर्व - शिवरामबुवा दिवेकर ८) महाराष्ट्र गंधर्व - सुरेश विनायक हळदणकर ९) आनंद गंधर्व - आनंद बलवंत भाटे १०) भाव गंधर्व - हृदयनाथ दिनानाथ मंगेशकर वंचित गंधर्व प्रकाश घाटपांडे
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

चकाट्या

ॐकार ·

बाबुराव 21/09/2007 - 13:56
गमभन वाला माणूस बी गमतीदारच हाये ,मह्या मनात कविताच लिव्हली तुमी. इथं लै कविता अशाच येऊ राह्यल्या म्हून म्हणलं :) बातम्या पाहतो बरं का ? सकू आन ग आजचे पेपर सगळे हिकडं !

विसोबा खेचर 21/09/2007 - 14:50
बातमी एखाद दिवसाची शिळी असू शकेल. आपणांस कविता वाचून बातमी हुडकून त्याचा दुवा प्रतिसादात द्यायचा आहे. ओंकारराव, तुम्ही सुरू केलेला खेळ उत्तमच आहे हो. पण आम्हाला काही या खेळात भाग घेता यायचा नाही. कारण आमचं वृत्तपत्रांचं वगैरे फारसं वाचनच नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तेव्हा तुम्हा मंडळींचं चालू द्या.. बाय द वे, लगे हाथ एक विनंती मात्र आपल्याला करू इच्छितो. आपण रेखाचित्र फार सुरेख काढता. तेव्हा आपलं एखादं उत्तमसं रेखाचित्र इथे चढवलंत तर बरं होईल आणि आम्हालाही त्या कलेचा आनंद घेता येईल... तात्या.

आजानुकर्ण 21/09/2007 - 14:53
सुंदर उपक्रम आहे. ही बातमी काही ओळखता आली नाही. पण प्रमोदकाका म्हणतात तशी तरणतलावासंबंधीची बातमी वाटते. आणि ते रेखाचित्राचंही बघा. ;)

जुना अभिजित 21/09/2007 - 15:02
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow.cms?msid=2387661 मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

ॐकार 21/09/2007 - 19:17
मला शंका होती कोणाला चकाट्यांमध्ये रस असेल की नाही याची. पण तसे काळजीचे काही कारण दिसत नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तात्या , हे बरं नाही. तुमचा व्यासंग वाढावा असे नाही का हो वाटत तुम्हाला? ;) भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) रेखाचित्रे सद्ध्या नवी नाहीत...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. वर आलेला बातमीचा दुवा अचूक आहे.

In reply to by ॐकार

विसोबा खेचर 22/09/2007 - 00:51
भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) हरकत नाही! त्यानिमित्ताने भेळ खाणे होईल..:) ...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. चालेल, वाट पाहात आहे.. तात्या.

सर्किट 21/09/2007 - 23:59
छान प्रोजेक्ट आहे. त्यानिमित्तानी आम्हाला बातम्याही कळतील. - सर्किट

बाबुराव 21/09/2007 - 13:56
गमभन वाला माणूस बी गमतीदारच हाये ,मह्या मनात कविताच लिव्हली तुमी. इथं लै कविता अशाच येऊ राह्यल्या म्हून म्हणलं :) बातम्या पाहतो बरं का ? सकू आन ग आजचे पेपर सगळे हिकडं !

विसोबा खेचर 21/09/2007 - 14:50
बातमी एखाद दिवसाची शिळी असू शकेल. आपणांस कविता वाचून बातमी हुडकून त्याचा दुवा प्रतिसादात द्यायचा आहे. ओंकारराव, तुम्ही सुरू केलेला खेळ उत्तमच आहे हो. पण आम्हाला काही या खेळात भाग घेता यायचा नाही. कारण आमचं वृत्तपत्रांचं वगैरे फारसं वाचनच नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तेव्हा तुम्हा मंडळींचं चालू द्या.. बाय द वे, लगे हाथ एक विनंती मात्र आपल्याला करू इच्छितो. आपण रेखाचित्र फार सुरेख काढता. तेव्हा आपलं एखादं उत्तमसं रेखाचित्र इथे चढवलंत तर बरं होईल आणि आम्हालाही त्या कलेचा आनंद घेता येईल... तात्या.

आजानुकर्ण 21/09/2007 - 14:53
सुंदर उपक्रम आहे. ही बातमी काही ओळखता आली नाही. पण प्रमोदकाका म्हणतात तशी तरणतलावासंबंधीची बातमी वाटते. आणि ते रेखाचित्राचंही बघा. ;)

जुना अभिजित 21/09/2007 - 15:02
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow.cms?msid=2387661 मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

ॐकार 21/09/2007 - 19:17
मला शंका होती कोणाला चकाट्यांमध्ये रस असेल की नाही याची. पण तसे काळजीचे काही कारण दिसत नाही. आम्ही फक्त शेअरबाजारातले भावांचे आकडे वाचणारी माणसं! :) तात्या , हे बरं नाही. तुमचा व्यासंग वाढावा असे नाही का हो वाटत तुम्हाला? ;) भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) रेखाचित्रे सद्ध्या नवी नाहीत...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. वर आलेला बातमीचा दुवा अचूक आहे.

In reply to by ॐकार

विसोबा खेचर 22/09/2007 - 00:51
भेळेचे कागद वाचत चला सुरुवातीला, हळूहळू पूर्ण वर्तमानपत्राची सवय होईल ;) हरकत नाही! त्यानिमित्ताने भेळ खाणे होईल..:) ...:( एखाद दुसरे काढले की इथे चढवतो. हाटेलात फ्रेम करून ठेवा :ड तोवर जमल्यास शोधून इंजिनिअरिंगच्या दिवसांत पेनाने काढलेली चित्रे चढवता येतात का ते पाहतो. चालेल, वाट पाहात आहे.. तात्या.

सर्किट 21/09/2007 - 23:59
छान प्रोजेक्ट आहे. त्यानिमित्तानी आम्हाला बातम्याही कळतील. - सर्किट
3

ठाकुर भले बिराजे

जगन्नाथ ·

सहज 21/09/2007 - 09:43
>>गाणारा फारच सुंदर गात होता...बासरीच वाजते .....अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी अाहे... होल्ड मॅन होल्ड्....सर्वेजन सुखीनं संतू बाबा.....बर जाऊ दे तुम्ही लगेच सर्टीफीकेट्च देऊन टाकले... असो पण जगन्नाथराव तुमच्या एका पॉइंटवर फूल मान्य की बहूतेक "उच्चशिक्षित मध्यमवर्गीयांच्या" जोरावर परदेशात भारतीय संस्कृती आहे तशी टिकली नसती नक्कीच फ्यूजन झाले असते. मी स्वतः पाहीले आहे की जे मजूर म्हणून भारतीय बाहेर गेले आहेत त्यांनी देवळे, सांस्कृतीक संस्था, सामाजीक उपक्रम सुरू केले नाही तर उत्तम चालवले आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे कधीनाकधी लुंगी, मद्राशी, गुज्जू म्हणतो आपण त्या तामीळ , गुजराथी लोकांच्यामुळे आज परदेशात कित्येक ठीकाणी "शाकाहारी" आहार आपल्या कट्टर शाकाहारी मराठी जनांना मिळतो.

विसोबा खेचर 21/09/2007 - 10:16
श्रीकृष्णाला देखील वेगवेगळ्या युगांत वेगवेगळ्या ठिकाणी "स्थायिक" व्हावे लागले, हे ह्या काव्यात सांगितले आहे. क्या बात है...:) अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी आहे. त्यांचे आपल्या देशावर अतिशय प्रेम आहे. पनामा हॅट घालून रम पीत बाकड्यावर बसून गप्पा हाणणा-या माणसांच्या घरी देवघरात राधेकृष्ण आहेत. हे लोक अस्सल कॅरिबियन "बेंडबाजा" वर डान्सही करतात, आणि फगवा वगैरे पारंपरिक त्यौहारही जोरात साजरे करतात. परदेशस्थ भारतीय म्हणजे फक्त आपले उच्चशिक्षित मध्यमवर्गीय असा कधीकधी आपल्याला भ्रम होतो. ह्या लोकांना आपली संस्कृती नष्ट होते आहे असे म्हणून रडण्याची खूप सवय आहे. खरा परदेशस्थ भारतीय समाज किती अठरापगड आहे, आणि त्यांनी मुळीच आरडाओरडा न करता आपली संस्कृती कशी सहज टिकवली आहे, त्यातून आपण शिकले पाहिजे. लेखन आवडले.. जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।। काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।। सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।। वा वा! या भाषेचा गोडवा काही औरच. जगन्नाथराव, आम्हाला या गाण्याचा दुवा देऊ शकाल का? आपला, (बृजवासी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जगन्नाथ 21/09/2007 - 11:04
वा वा! या भाषेचा गोडवा काही औरच. जगन्नाथराव, आम्हाला या गाण्याचा दुवा देऊ शकाल का? तोच सापडत नाही अाहे. पण जरूर शोधेन. तोपर्यंत हा फार वेगळा त्रिनिदादचा "धैकाला" बघून घ्या: रंग डाल के मोहनवा . . . कॅरिबियन वाद्यवृंद अाणि ताल, अाणि भन्नाट कॅरिबियन पद्धतीचे इंग्रजी उच्चार, हे सगळं असूनही कसं अस्सल देशी अाहे. हे पण प्रतीकात्मक वाटतं . . .

In reply to by विसोबा खेचर

जगन्नाथ 21/09/2007 - 11:50
Guyana Tribute च्या पहिल्या भागात अाहे. अाता ऐकल्यावर वाटतं उच्चार थोडेसे कलले अाहेत. "जगरनाथ" असा काहीसा इंग्रजाळलेला ऐकू येतो. बघा कसं वाटतं ते. अाणि बोनुस म्हणून हे घ्या: घरलिए जाय . . . ह्यात निखळ भारतीय सूर अाणि अानंदी अाफ्रिकी वृत्ती ह्यांचा असा काही मिलाफ झाला अाहे की ऐकताक्षणी मोह पडतो.

In reply to by जगन्नाथ

विसोबा खेचर 21/09/2007 - 11:56
दुव्यांबद्दल धन्यवाद जगन्नाथराव, सध्या शेअरबाजारात बसलो आहे, घरी जाऊन दोन्ही गाणी सवडीने ऐकतो.. तात्या.

जगन्नाथ 21/09/2007 - 10:23
>>गाणारा फारच सुंदर गात होता...बासरीच वाजते .....अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी अाहे... होल्ड मॅन होल्ड्....सर्वेजन सुखीनं संतू बाबा.....बर जाऊ दे तुम्ही लगेच सर्टीफीकेट्च देऊन टाकले... ते एक "गोळाबेरीज" पद्धतीचं म्हटलं हे तुम्हाला माहीतच अाहे. तशी बेकारी, दारुबाजपणा, बायकांचा छळ करणे असल्या गोष्टी कुठल्या समाजाला चुकल्या अाहेत? पण एकूण ते संतुष्ट वाटतात. विशेष म्हणजे त्यांना अापल्या गरिबीच्या राहणीची शरम वाटत नाही. न्यूनगंड नाही. ह्या स्वच्छ दृष्टीचा उगम त्या देवभक्तीतच अाहे असे मला वाटते. मी स्वतः पाहीले आहे की जे मजूर म्हणून भारतीय बाहेर गेले आहेत त्यांनी देवळे, सांस्कृतीक संस्था, सामाजीक उपक्रम सुरू केले नाही तर उत्तम चालवले आहेत. हे अापण कधी शिकणार काय माहीत. अापण मंतरलेली गाणिबिणी ऐकतो अाणि अापल्यानंतर सगळं संपणार म्हणून गळा काढतो. अाता हे पण जरा टोकाचंच विधान अाहे हे लक्षात घ्या.

बेसनलाडू 21/09/2007 - 11:18
>> तो डॉक्टर न् अभियंत्यांबद्दल बोलत नव्हता हे सांगणे नलगे ... यातून असे सुचवायचे आहे का की परदेशस्थ भारतीय डॉक्टर आणि अभियंत्यांना 'आपलेपणा' जपता येत नाही/त्यांनी तो जपलेला नाही? तसे असेल, तर सांगा म्हणजे मी उदाहरणे देऊन हे विधान चुकीचे असल्याचे सिद्ध करेन; आणि तसे नसेल, तर या विधानातून काय सुचवायचे आहे, ते सांगा. (जिज्ञासू)बेसनलाडू

जगन्नाथ 21/09/2007 - 12:23
>> तो डॉक्टर न् अभियंत्यांबद्दल बोलत नव्हता हे सांगणे नलगे ... यातून असे सुचवायचे आहे का की परदेशस्थ भारतीय डॉक्टर आणि अभियंत्यांना 'आपलेपणा' जपता येत नाही/त्यांनी तो जपलेला नाही? तसे असेल, तर सांगा म्हणजे मी उदाहरणे देऊन हे विधान चुकीचे असल्याचे सिद्ध करेन; आणि तसे नसेल, तर या विधानातून काय सुचवायचे आहे, ते सांगा. (जिज्ञासू)बेसनलाडू असल्या गोष्टी सिद्ध करता येतात का? डॉक्टरांची मनस्थिती द्विधा अाहे, अाणि त्यांची मुले मधूनमधून "मलमलका कुर्ता" घालण्याखेरीज विशेष काही करत नाहीत, नाहीतर अाजकाल "बॉलिवुड" नामक भयाण प्रकार करतात, असे सुचवायचे अाहे. तसे नसले तर ठीक, पण पुढच्या दोनचार पिढ्यात काय होणार ह्याबद्दल अापला अंदाज काय? अमेरिकेत या क्षणी काय चालले अाहे त्यावरून अंदाज बांधता यावा. "अाम्ही अायरिश अाहोत", "अाम्ही ग्रीक" वगैरे म्हणून ज्या केविलवाण्या हास्यास्पद कल्चरल गोष्टी केल्या जातात तसेच होणार. माणसाची ही जी "सच्चाई"ची नितांत गरज अाहे ती मध्यमवर्गीय अमेरिकन संस्कृती भागवू शकत नाही. "कारटी" कॉलेजात गेल्यावर भांगड्याचा क्लब जॉइन करू शकताहेत हे खरे, अाणि भरतनाट्यमचे क्लास अाता अलास्कात सुद्धा असतील. पण त्यात तथ्य वाटत नाही . . .

In reply to by जगन्नाथ

विसोबा खेचर 21/09/2007 - 12:45
डॉक्टरांची मनस्थिती द्विधा अाहे, अाणि त्यांची मुले मधूनमधून "मलमलका कुर्ता" आ करता aa वापरा, अ करता a वापरा, ऐ करता ai वापरा..

In reply to by जगन्नाथ

बेसनलाडू 21/09/2007 - 13:30
डॉक्टरांची मनस्थिती द्विधा अाहे, अाणि त्यांची मुले मधूनमधून "मलमलका कुर्ता" घालण्याखेरीज विशेष काही करत नाहीत, नाहीतर अाजकाल "बॉलिवुड" नामक भयाण प्रकार करतात, असे सुचवायचे अाहे. महाशय, कित्येक डॉक्टर्स आणि अभियंते, तसेच त्यांची कुटुंबे (खास करून मुले) "मलमलका कुर्ता"आणि "बॉलिवूडच्या"(बाय द वे, यात भयाण काय आणि का?) बरेच पुढे जाऊनही अनेक गोष्टी करतात. उदा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्य, तबला/सतार/वीणावादन इ. तुम्ही अठरापगड जातीधर्माच्या परदेशस्थ भारतीयांचा उल्लेख केला आहे, म्हणून सांगतो, अमेरिकेतील एका अग्रगण्य जगद्विख्यात कंपनीत १५ ऑगस्टच्या दिवशी अस्मादिकांसह कित्येक भारतीय अभियंते 'मलमल का कुर्ता' धालूने गेले, कामाला सुरुवात करण्याच्या आधी भारताचे राष्ट्रगीत गायले, तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या नानाविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. सिऍटलमध्ये १५ ऑगस्ट हा दिवस (अमेरिकेतील) कायद्याने "भारत दिवस" म्हणून साजरा केला जावा, याची अनुमती वॉशिंग्टनच्या गवर्नरच्या स्वाक्षरीने लागू करण्यात आली आहे. संपूर्ण अमेरिकेत असलेल्या एकमेव अशा सॅन होजेमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नवजीवन देण्यासाठी येथे स्थित असलेल्या भारतीयांनी पुढाकार घेतला आहे, हे विशेष; उलट भारतात बसून येथील डॉक्टर आणि अभियंत्यांच्या नावाने शंख करणार्‍यांनी याबाबत काही केले असेल की नाही शंकाच आहे (तेथे पुतळ्यांच्या पुनरुज्जीवनापेक्षा त्यांना चपलांचे हार घालण्यात कोण पुढे, याची जणू स्पर्धाच लागलेली असते). बे एरिया महाराष्ट्र मंडळ, 'टू सेन्टस ऑफ होप' सारख्या संस्था यांचेतर्फे भारतातील कित्येक गरजू विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण अर्ध्यातच सुटू नये, यासाठी आर्थिक तसेच अन्य मार्गाने मदत करण्यासाठीचे उपक्रम राबवले जात आहेत. अशा उपक्रमांप्रती खर्च केलेल्या तासांसाठी कंपन्यासुद्धा ताशी ठराविक रक्कम दराने पैसे उभे करीत आहेत. आणि या उपक्रमांमध्ये अमेरिकेत जन्माला आलेली, वाढलेली वय वर्षे दहापासूनची मुले सहभागी आहेत. गणेशचतुर्थी, ओणम, स्वातंत्र्यदिन, दिवाळी, नवरात्र, बैसाखी असे सण अमेरिकेत भारताइतक्याच (किंबहुना जास्त) उत्साहाने साजरे केले जातात. तसे नसले तर ठीक, पण पुढच्या दोनचार पिढ्यात काय होणार ह्याबद्दल अापला अंदाज काय? अमेरिकेत या क्षणी काय चालले अाहे त्यावरून अंदाज बांधता यावा. "अाम्ही अायरिश अाहोत", "अाम्ही ग्रीक" वगैरे म्हणून ज्या केविलवाण्या हास्यास्पद कल्चरल गोष्टी केल्या जातात तसेच होणार. माणसाची ही जी "सच्चाई"ची नितांत गरज अाहे ती मध्यमवर्गीय अमेरिकन संस्कृती भागवू शकत नाही. का नाही? याबाबत आपणही हे भवितव्य कुठल्या आधारे वर्तविलेत? अमेरिकेत वाढलेल्या, जन्माने अमेरिकन नागरीक असलेल्या पण भारतीय मूळ असलेल्या कित्येक मुलांना तुमच्यासमोर उभे करतो. त्यांनी केलेले दिलखुलास तबलावादन, गायलेले 'सांज ये गोकुळी सावळी सावळी' सारखे गाणे ऐका, आणि बोललेले अस्खलित मराठी ऐका, मग बोला. जन्माने अथवा स्वीकृत नागरिकत्त्वाने 'अमेरिकन', 'ब्रिटिश', 'आयरिश' वगैरे झालेल्यांनी तसे म्हटले, तर त्यात गैर ते काय? भारतात बसून परदेशातील - खास करून अमेरिकेतील - भारतीयांबाबत, त्यांच्या मुलांबाबत टीकाटिप्पण्या करण्याची फॅशनच आजकाल भारतात आली आहे; आपण त्याचाच नमुना दिसता! "कारटी" कॉलेजात गेल्यावर भांगड्याचा क्लब जॉइन करू शकताहेत हे खरे, अाणि भरतनाट्यमचे क्लास अाता अलास्कात सुद्धा असतील. पण त्यात तथ्य वाटत नाही . . . का नाही तथ्य? सरसकट विधाने ठोकून नका देत जाऊ राव! मुद्देसूद बोला. काही आगापिछा नसताना, अनुभव नसताना अशी विधाने ठोकण्यामागची आपली भूमिका कळेल काय? (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

जगन्नाथ 23/09/2007 - 02:51
महाशय, कित्येक डॉक्टर्स आणि अभियंते, तसेच त्यांची कुटुंबे (खास करून मुले) "मलमलका कुर्ता"आणि "बॉलिवूडच्या"(बाय द वे, यात भयाण काय आणि का?) बरेच पुढे जाऊनही अनेक गोष्टी करतात. करतात काय करतात ते . . . "बॉलिवुड" या शब्दाने जे सूचित होते त्यात भयाण काही वाटले नाही तर पुढचे समजणे कठिण अाहे. अमेरिकेतील एका अग्रगण्य जगद्विख्यात कंपनीत १५ ऑगस्टच्या दिवशी अस्मादिकांसह कित्येक भारतीय अभियंते 'मलमल का कुर्ता' धालूने गेले, कामाला सुरुवात करण्याच्या आधी भारताचे राष्ट्रगीत गायले, तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या नानाविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. सिऍटलमध्ये १५ ऑगस्ट हा दिवस (अमेरिकेतील) कायद्याने "भारत दिवस" म्हणून साजरा केला जावा, याची अनुमती वॉशिंग्टनच्या गवर्नरच्या स्वाक्षरीने लागू करण्यात आली आहे. हे सगळे मला नुसते नुसते उपचार वाटतात. त्याचा "संस्कृती" ह्या गोष्टीशी संबंध अाहे, नाही असे नाही. पण फार काही नाही. सिअॅटलमध्ये भारत दिवस झाला तो झाला, अाणि मायबाप सरकारऐवजी मायक्रोसॉफ्टच्या चाकरीत अानंद वाटू लागला, त्याचे पुढे होयचेय काय? बे एरिया महाराष्ट्र मंडळ, 'टू सेन्टस ऑफ होप' सारख्या संस्था यांचेतर्फे भारतातील कित्येक गरजू विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण अर्ध्यातच सुटू नये, यासाठी आर्थिक तसेच अन्य मार्गाने मदत करण्यासाठीचे उपक्रम राबवले जात आहेत. अशा उपक्रमांप्रती खर्च केलेल्या तासांसाठी कंपन्यासुद्धा ताशी ठराविक रक्कम दराने पैसे उभे करीत आहेत. आणि या उपक्रमांमध्ये अमेरिकेत जन्माला आलेली, वाढलेली वय वर्षे दहापासूनची मुले सहभागी आहेत. असेल तर चांगली गोष्ट अाहे, पण मला तरी असल्या उपक्रमांचा फार चांगला अनुभव नाही. उलट, अापण काहीतरी केले असे वाटून समाधान वाटावे म्हणून केलेले वाटतात. मी असल्या उपक्रमांतल्या "संतमंडळीं"ना कंटाळून शेवटी बाहेर पडलो तेव्हा हायसे वाटले. भारतात बसून परदेशातील - खास करून अमेरिकेतील - भारतीयांबाबत, त्यांच्या मुलांबाबत टीकाटिप्पण्या करण्याची फॅशनच आजकाल भारतात आली आहे; आपण त्याचाच नमुना दिसता! मी भारतात नाहीच अाहे. मी इथेच "बसलो" अाहे. माणसाची ही जी "सच्चाई"ची नितांत गरज अाहे ती मध्यमवर्गीय अमेरिकन संस्कृती भागवू शकत नाही. का नाही? याबाबत आपणही हे भवितव्य कुठल्या आधारे वर्तविलेत? तेही मीच सांगू? अमेरिकेतल्या मध्यम/उच्च वर्गात सतत "सच्चाई"चे नारे लागलेले असतात. फर्निचर, कपडे, हॉटेलातले खाणे, सर्व कसे authentic हवे . . . ह्यामागची प्रक्रिया काय ह्याचा विचार करा. भवितव्य वगैरे वर्तविण्याचा साधा उपाय म्हणजे इथे तीनचार पिढ्या गेलेल्या इतर "कल्चर्स"ची परिस्थिती बघणे हा. एकदा जर्मन, पोलिश जे कोण असतील त्यांचे केविलवाणे सांस्कृतिक कार्यक्रम बघून या. अमेरिकेत वाढलेल्या, जन्माने अमेरिकन नागरीक असलेल्या पण भारतीय मूळ असलेल्या कित्येक मुलांना तुमच्यासमोर उभे करतो. त्यांनी केलेले दिलखुलास तबलावादन, गायलेले 'सांज ये गोकुळी सावळी सावळी' सारखे गाणे ऐका, आणि बोललेले अस्खलित मराठी ऐका, मग बोला. म्हणताय तर ठीक अाहे. पण ह्या असल्या अनेकानेक "रिपोर्ट" मधले दिलखुलास वगैरे कळीचे शब्द ऐकून मला अाजकाल धडकी भरते. सगळीकडे असले तुफान यशस्वी कार्यक्रम झडत अाहेत, तरी एक कधी लोकप्रिय झाल्याचे उदाहरण नाही. सांज ये गोकुळी हे गाणेच मला माहीत नाही, पण एकूण "मंतरल्या"पैकी अाहे हे दिसतेच आहे. थोडक्यात म्हणजे "ठाकुर भले बिराजे" ह्याला दर्जा आहे, "सांज ये गोकुळी" ला नाही. मुलांचे कौतुक करा, त्याला ना नाही. अाणि स्वतःचीही पाठ थोपटून घ्या. माझा मुद्दा वेगळा आहे. अपवाद असतातच. हल्ली विजय अय्यर ह्या नामांकित (अमेरिकन) संगीतकाराची इथे मैफल झाली. तो "जाझ"चा म्हणून मुख्यतः प्रसिद्ध अाहे. पण त्या दिवशीचे ऐकताना समजले की ह्याने नक्कीच "सांस्कृतिक" अशा पातळीवरून हिंदुस्थानी/कर्नाटक संगीताचा विचार केला अाहे. म्हणून ती ठरलेल्या फ्यूजन वगैरेसारखी भकास न होता सुंदर झाली. "संस्कृती" टिकवायची तर असे अवधान लागते. किंवा इथल्या प्रणीता जैन ह्यांच्या विद्यार्थिनी बहुतेकदा अतिशय चांगल्या तयारीने नृत्य करतात. बाकी आनंद. हल्ली तर Onion मध्ये सुद्धा असल्या सांस्कृतिक "बुफे"वर लेख लिहून आला. म्हणजे प्रकार रसातळाला पोचला अाणि इंडियन लोक मध्यमवर्गात आले, दुसरं काय ... गणेशचतुर्थी, ओणम, स्वातंत्र्यदिन, दिवाळी, नवरात्र, बैसाखी असे सण अमेरिकेत भारताइतक्याच (किंबहुना जास्त) उत्साहाने साजरे केले जातात. भारतात हे साजरे करण्यासाठी आपली "होंडा" काढून ५० मैल उडवत न्यावी लागत नाही. अमेरिकेत तसे करावेच लागते हा ही मुद्दा बरोबर नाही. इकडे अाफ्रिकन फेस्टिव्हल झाला तेव्हा लोक चपला अडकवून चालत नाहीतर बस पकडून पार्कात आले. आणखी खूप बोलता येईल. पण मुख्य मुद्दा असा की अमेरिकन मध्यमवर्गाचा पायाच सच्चाई नसण्यात आहे. ह्या विषयावर गेल्या ५०-६० वर्षांत असंख्य लेख आणि पुस्तके प्रसिद्ध झाली. रॉक/फोक वगैरेला तर दुसरा विषयच नाही असे म्हणता येईल. तुमच्या "अागापीछा", "अनुभव" वगैरे शब्दांवरून शाखेची भाषा चांगलीच अवगत असलेली दिसते. म्हणून शाखेतला पिढीजाद प्रश्न तुम्हाला नीट समजेल. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by जगन्नाथ

सहज 23/09/2007 - 08:36
>>भारतात हे साजरे करण्यासाठी आपली "होंडा" काढून ५० मैल उडवत न्यावी लागत नाही. अमेरीका भारताच्या ७ पट मोठी आहे, तसेच लोकसंख्या भारताच्या मानाने खूपच कमी, शिवाय सर्वजण हिंदूधर्मीय (हिंदू सण साजरे करणारे) नाहीत. तरी तुमचे हे तुमचे म्हणणे समजत नाही बुवा. >>मी भारतात नाहीच अाहे. मी इथेच "बसलो" अाहे. "बसलो" ह्या शब्दाला काही वेगळा अर्थ असेल तर सांगा, तुमची सूटका करायला तिकडचे देसीजन नक्की येतील. बसला आहात का तुमच्या मनाविरूध्द बसवले गेले आहे? काही मदत हवी असेल तर सांगा, कारण बहूतेक तशी गरज तुम्हाला आहे असे तुमच्या लिखाणावरून वाटते. ---------------------------------------------------- "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती? बास करणार कधी?" - सही आहे

In reply to by जगन्नाथ

बेसनलाडू 23/09/2007 - 11:09
करतात काय करतात ते . . . "बॉलिवुड" या शब्दाने जे सूचित होते त्यात भयाण काही वाटले नाही तर पुढचे समजणे कठिण अाहे. बरोबर आहे. मग असे असेल तर सांगा ना भयाण काय ते. मोघम विधाने करून, आपले मुद्दे सोदाहरण स्पष्ट न करता विधाने ठोकून देता आहात, यावरूनच आपली आणि आपल्या विचारांची पात्रता कळते आहे. हे सगळे मला नुसते नुसते उपचार वाटतात. त्याचा "संस्कृती" ह्या गोष्टीशी संबंध अाहे, नाही असे नाही. पण फार काही नाही. सिअॅटलमध्ये भारत दिवस झाला तो झाला, अाणि मायबाप सरकारऐवजी मायक्रोसॉफ्टच्या चाकरीत अानंद वाटू लागला, त्याचे पुढे होयचेय काय? तुम्हाला उपचार वाटले, तर ते सगळे खोटे/चुकीचे असा स्वतःचा (गोड गैर)समज करून घ्यायला तुम्ही काय पंचम जॉर्ज की लॉर्ड फॉकलन्ड? मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी केली तर त्यात गैर काय आहे, ते सांगा की स्पष्ट करून...भारतात राहून नाही केली सरकारी नोकरी तर नाही केली, तर काय झाले? आणि सरकारी नोकरीचाच एव्हढा पुळका तर भारतात सॉफ्टवेअरमध्ये काम करणार्‍यांना सांगा की महानगरपालिकेत काम करायला, आणि मग बघा काय प्रतिक्रिया येते ते! असेल तर चांगली गोष्ट अाहे, पण मला तरी असल्या उपक्रमांचा फार चांगला अनुभव नाही. उलट, अापण काहीतरी केले असे वाटून समाधान वाटावे म्हणून केलेले वाटतात. मी असल्या उपक्रमांतल्या "संतमंडळीं"ना कंटाळून शेवटी बाहेर पडलो तेव्हा हायसे वाटले. पुन्हा तेच. तुम्हाला समाधान नाही वाटले म्हणून अख्खा उपक्रमच बकवास? तुम्ही बाहेर पडून मग तुम्हाला हायसे वाटले, म्हणून त्या कार्यक्रमाचा/उपक्रमाचा काही दर्जा नाही आणि त्याचे योगदान उल्लेखनीय नाही? काय बोलताय राव...संगणक मिळालाय म्हणून कळफलक बडवत सुटलाय नुसते! मी भारतात नाहीच अाहे. मी इथेच "बसलो" अाहे. आपण वर पाजळलेले ज्ञान पाहता आपण येथे बसला आहात ही आपली घोडचूक आहे, असे म्हणावेसे वाटते. आपण भारतात का नाही आहात मग? येथे का "बसला" आहात? तेही मीच सांगू? अमेरिकेतल्या मध्यम/उच्च वर्गात सतत "सच्चाई"चे नारे लागलेले असतात. फर्निचर, कपडे, हॉटेलातले खाणे, सर्व कसे authentic हवे . . . ह्यामागची प्रक्रिया काय ह्याचा विचार करा. भवितव्य वगैरे वर्तविण्याचा साधा उपाय म्हणजे इथे तीनचार पिढ्या गेलेल्या इतर "कल्चर्स"ची परिस्थिती बघणे हा. एकदा जर्मन, पोलिश जे कोण असतील त्यांचे केविलवाणे सांस्कृतिक कार्यक्रम बघून या. हाहाहाहाहा!!! काय हास्यास्पद विधान आहे! जर्मन. पोलिश वगैरेंच्या तुलनेत येथे तीनचार पिढ्या घालवलेल्या भारतीयांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून या मग तोंड उघडा! म्हणताय तर ठीक अाहे. पण ह्या असल्या अनेकानेक "रिपोर्ट" मधले दिलखुलास वगैरे कळीचे शब्द ऐकून मला अाजकाल धडकी भरते. सगळीकडे असले तुफान यशस्वी कार्यक्रम झडत अाहेत, तरी एक कधी लोकप्रिय झाल्याचे उदाहरण नाही. अच्छा म्हणजे तुम्हाला न आवडलेले कार्यक्रम लोकप्रिय नाहीत तर! अनुष्का शंकरचा कार्यक्रम ऐकला आहात का कधी? त्या वाद्यवृंदात गाणे म्हणणारी आणि वाद्ये वाजवणरी अनेक मंडळी अमेरिकेत जन्मली आणि/किंवा वाढली आहेत. जरा बघून-ऐकून या मग येथे येऊन मतांची पिंक टाका. सांज ये गोकुळी हे गाणेच मला माहीत नाही, पण एकूण "मंतरल्या"पैकी अाहे हे दिसतेच आहे. थोडक्यात म्हणजे "ठाकुर भले बिराजे" ह्याला दर्जा आहे, "सांज ये गोकुळी" ला नाही. "सांज ये गोकुळी" ला दर्जा नाही? माझी मिसळपावला विनंती आहे की जगन्नाथांचे हे वाक्य फ्रेम करून येथे लावावे आणि आल्यागेल्याला येथे तसेच भारतात ते दाखवावे. आणि त्यावरील प्रतिक्रिया जगन्नाथांना वाचायला-ऐकायला-पहायला द्याव्यात :)) अपवाद असतातच. हल्ली विजय अय्यर ह्या नामांकित (अमेरिकन) संगीतकाराची इथे मैफल झाली. तो "जाझ"चा म्हणून मुख्यतः प्रसिद्ध अाहे. पण त्या दिवशीचे ऐकताना समजले की ह्याने नक्कीच "सांस्कृतिक" अशा पातळीवरून हिंदुस्थानी/कर्नाटक संगीताचा विचार केला अाहे. म्हणून ती ठरलेल्या फ्यूजन वगैरेसारखी भकास न होता सुंदर झाली. "संस्कृती" टिकवायची तर असे अवधान लागते. किंवा इथल्या प्रणीता जैन ह्यांच्या विद्यार्थिनी बहुतेकदा अतिशय चांगल्या तयारीने नृत्य करतात. असेच अनेक अपवाद मीही दाखवून देऊ शकतो. च्यालेन्ज करताय का? भारतात हे साजरे करण्यासाठी आपली "होंडा" काढून ५० मैल उडवत न्यावी लागत नाही. आपली कीव येते आहे साहेब! फक्त इतकेच सांगू शकतो की हा प्रतिसाद लिहिताना आपले डोके ठिकाणावर राहिलेले नाही. सॉरी यापुढे आपल्या तोंडाला लागण्यात काही अर्थ दिसत नाही. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. उत्तर द्या. हवेत तारे तोडू नकात आपल्या अकलेचे!

जगन्नाथ 21/09/2007 - 13:32
आ करता aa वापरा, अ करता a वापरा, ऐ करता ai वापरा.. मला सर्व बरोबर नि "शुद्ध" दिसत अाहे. तुम्हाला कसे दिसते? अा / आ वेगळे दिसतात का? ऐ कसा दिसतोय?

प्राजु 23/09/2007 - 03:13
सांज ये गोकुळी हे गाणेच मला माहीत नाही, पण एकूण "मंतरल्या"पैकी अाहे हे दिसतेच आहे. थोडक्यात म्हणजे "ठाकुर भले बिराजे" ह्याला दर्जा आहे, "सांज ये गोकुळी" ला नाही. जगन्नाथराव तुम्हाला हे गाणे माहिती नसेल तर.. तुम्ही भारतीय संगीताबद्दल न बोललेलंच बरं!.. आशा भोसलेंचं अतिशय तरल आणि मनावर ठसणारं गाणं जे गेली किमान १० वर्षे मराठी लोकांना भुरळ घालतं आहे.. तेच तुम्हाला माहिती नसावं यासारखं दुर्दैव (तुमचं )काय असेल ? - प्राजु (परदेशस्थित)

In reply to by प्राजु

जगन्नाथ 23/09/2007 - 03:28
जगन्नाथराव तुम्हाला हे गाणे माहिती नसेल तर.. तुम्ही भारतीय संगीताबद्दल न बोललेलंच बरं!.. आशा भोसलेंचं अतिशय तरल आणि मनावर ठसणारं गाणं जे गेली किमान १० वर्षे मराठी लोकांना भुरळ घालतं आहे.. तेच तुम्हाला माहिती नसावं यासारखं दुर्दैव (तुमचं )काय असेल ? - प्राजु (परदेशस्थित) मला दहाच काय पंधरा वर्षांतले माहित नाही. पण भारतीय संगीत त्याआधीही होते अशी अफवा आहे! :) मी ते गाणे ऐकले असेल. पण ते लक्षात राहिले नाही. कारण मध्यंतरी मला आशा भोसलेंची फार भीती वाटत होती. त्यांच्या सर्व गाण्यात एक प्रकारचा जो भयंकर खिन्नपणा आला होता तो ऐकवत नव्हता. अक्षरशः "clinical" वाटत होता. आता परिस्थिती त्या मानाने बरी आहे असे वाटते. पण आवाज नाहीसा झाला. असो. ठीक आहे. परत ऐकेन. हा depression सारखा प्रकार का होतो ह्याचा मात्र अभ्यास झाला पाहिजे. मला असं वाटतं की भारतात कर्तबगार स्त्रीची आपली पात्रता पटवून देण्यातच इतकी शक्ती खर्च होते, की शेवटी हे सगळं का केलं असं फीलिंग येत असावं. हा एक समाजातला मोठा दोष आहे.

चित्रा 23/09/2007 - 06:12
बोलते. कुठच्याही निष्कर्षापर्यंत आपण फार पटकन येत आहात असे वाटते. १. अमेरिकेतील उच्च मध्यमवर्गीय भारतीय समाज संस्कृती गेली म्हणून गळे काढतो - प्रत्यक्षात मी तरी कोणालाही गळे काढताना पाहिले नाही. उलट येथे पटकन रूळायला बघताना पाहिले आहे. कदाचित अमेरिकेत स्थायिक व्हायचे हे ठरवून येणारे लोक विचाराने अधिक स्थिर असावेत. मला दिसते ते असे की एकदा इथे रहायचे ठरवले तर जास्तीत जास्त भारतीय गोष्टी कशा मुलांपर्यंत पोचत्या करायच्या ते ठरवून प्रत्येकजण त्या आपापल्या उत्साहाप्रमाणे आणि घरच्या वळणाप्रमाणे पार पाडतो. आता जे आडात (भारतातल्या घरात) नसते किंवा कमीजास्त प्रमाणात असते तसे ते पोहर्‍यात (येथे) दिसते. बॉलीवूड/ मलमलीचे कुडते इत्यादी गोष्टी जर तिकडच्या जनतेला आवडत असतील तर त्या इथेही आवडतात यात काही आश्चर्य वाटायचे कारण नाही. या परिस्थितीमुळे मूळ संस्कार कसे आहेत त्याला महत्त्व आहे - आणि तेही लोक आपापल्या मगदूराप्रमाणे आणि काय शक्य आहे त्याप्रमाणे मुलांपर्यंत ते पोचते करीत असतात. त्यात चूक काय? एखाद्या कार्यक्रमाला जाताना ५० मैल जावे लागते का दोन मैल / गाडीने का घोड्याने याचे काही कौतुक नाही, महत्त्व आहे ते "जावेसे" वाटते याला. ते जोवर वाटते आहे, तोवर काही प्रश्न नाही. आता कोणी आम्ही कसे ५० मैल जातो म्हणून बोलत सुटला तर तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण मी तरी असे कोणालाही करताना पाहिले नाही. २. गयानातील गरीब भारतीय समाज संस्कृती टिकवतो - हे खरे आहे, पाहिले आहे आणि ऐकलेही आहे - पण ते लोक जेव्हा गेले तेव्हाची स्थिती, तो काळ, त्यांचे आधुनिक पाश्चात्य संस्कृतीला "एक्स्पोजर" कमी असावे - शिवाय ते गेले ते साध्याश्या कॅरिबिअन देशांत. या सगळ्यामुळे त्यांनी केलेले श्रम, टिकवलेले प्रेम आणि रितीरिवाज याला कमीपणा आणायचा नाही. पण आताच्या पाश्चात्य संस्कृतीच्या सोसाट्यात ही संस्कृती कशी टिकते ते पहायचे. ३.भारतात कर्तबगार स्त्रीची आपली पात्रता पटवून देण्यातच इतकी शक्ती खर्च होते, की शेवटी हे सगळं का केलं असं फीलिंग येत असावं. हा एक समाजातला मोठा दोष आहे. - भारतात स्त्रियांना पात्रता पटवून द्यावी लागते तर अमेरिकेत त्यांना सुखात सर्व accept करतात का ? अमेरिकेतले काही भारतीयही ज्यांनी आपली पात्रता पटवून दिली आहे अशा स्त्रियांबद्दल फार काही गौरवाने बोलताना पाहिलेले नाहीत. असो.

इंग्रजांनी आणि इतर फिरंग्यांनी कॅरबियन, फिजी, मॉरिशसमध्ये उसतोडणीसाठी लागणारा मजूरवर्ग मुख्यतः उत्तर भारतातून नेला होते, हे खरे. आता ह्या लोकांपैकी किती लोक स्वतःच्या मर्जीने गेले आणि किती लोक धाकदपटशामुळे हा संशोधनाचा विषय. [पण १९ व्या शतकातल्या बिहारमधल्या इंडिगो प्लांटेशनवाल्या (निळीची शेती करणाऱ्या) गोऱ्या इंग्रजांचा दाखला बघितला ह्या लोकांना जबरदस्तीनेच नेले असण्याची शक्यता अधिक. न ऐकणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांचे हात कलम करणे, त्यांना आंधळे करणे ह्या गोष्टी त्या काळी आम होत्या आणि अनेक दंगलीही झाल्या. (आंधळे करण्याची क्रेझ बिहारात ह्यामुळेच आली असावी काय?)] तर ह्या लोकांचे तिथले जीवन वेठबिगाराचेच. ते वेठबिगारच होते. त्याकाळात भारत आणि कॅरबियन किंवा फिजीमधली अंतरे बघितली तर त्या काळी गावाकडे परतणेही अशक्य. आणि आता आयुष्यभर इथेच राहावे लागेल आणि "अब वो अमराईयाँ, वो सावन, वो फागुन, वो बसंत कहाँ," ह्या विचाराने त्या लोकांना किती यातना होत असतील! (माणूस कुठल्याही काळातला असो. पण हा विचारच किती यातनादायी!) कदाचित म्हणूनच ह्या लोकांनी अशी भजनांतून, लोकगीतांतून मनातला त्या आमराया, तो श्रावण, तो फाल्गुन, तो वसंत जीवंत ठेवला असावा. भजनाबद्दल धन्यवाद जगन्नाथ. लेख एकंदर चांगला झाला आहे.

सहज 21/09/2007 - 09:43
>>गाणारा फारच सुंदर गात होता...बासरीच वाजते .....अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी अाहे... होल्ड मॅन होल्ड्....सर्वेजन सुखीनं संतू बाबा.....बर जाऊ दे तुम्ही लगेच सर्टीफीकेट्च देऊन टाकले... असो पण जगन्नाथराव तुमच्या एका पॉइंटवर फूल मान्य की बहूतेक "उच्चशिक्षित मध्यमवर्गीयांच्या" जोरावर परदेशात भारतीय संस्कृती आहे तशी टिकली नसती नक्कीच फ्यूजन झाले असते. मी स्वतः पाहीले आहे की जे मजूर म्हणून भारतीय बाहेर गेले आहेत त्यांनी देवळे, सांस्कृतीक संस्था, सामाजीक उपक्रम सुरू केले नाही तर उत्तम चालवले आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे कधीनाकधी लुंगी, मद्राशी, गुज्जू म्हणतो आपण त्या तामीळ , गुजराथी लोकांच्यामुळे आज परदेशात कित्येक ठीकाणी "शाकाहारी" आहार आपल्या कट्टर शाकाहारी मराठी जनांना मिळतो.

विसोबा खेचर 21/09/2007 - 10:16
श्रीकृष्णाला देखील वेगवेगळ्या युगांत वेगवेगळ्या ठिकाणी "स्थायिक" व्हावे लागले, हे ह्या काव्यात सांगितले आहे. क्या बात है...:) अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी आहे. त्यांचे आपल्या देशावर अतिशय प्रेम आहे. पनामा हॅट घालून रम पीत बाकड्यावर बसून गप्पा हाणणा-या माणसांच्या घरी देवघरात राधेकृष्ण आहेत. हे लोक अस्सल कॅरिबियन "बेंडबाजा" वर डान्सही करतात, आणि फगवा वगैरे पारंपरिक त्यौहारही जोरात साजरे करतात. परदेशस्थ भारतीय म्हणजे फक्त आपले उच्चशिक्षित मध्यमवर्गीय असा कधीकधी आपल्याला भ्रम होतो. ह्या लोकांना आपली संस्कृती नष्ट होते आहे असे म्हणून रडण्याची खूप सवय आहे. खरा परदेशस्थ भारतीय समाज किती अठरापगड आहे, आणि त्यांनी मुळीच आरडाओरडा न करता आपली संस्कृती कशी सहज टिकवली आहे, त्यातून आपण शिकले पाहिजे. लेखन आवडले.. जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।। काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।। सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।। वा वा! या भाषेचा गोडवा काही औरच. जगन्नाथराव, आम्हाला या गाण्याचा दुवा देऊ शकाल का? आपला, (बृजवासी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जगन्नाथ 21/09/2007 - 11:04
वा वा! या भाषेचा गोडवा काही औरच. जगन्नाथराव, आम्हाला या गाण्याचा दुवा देऊ शकाल का? तोच सापडत नाही अाहे. पण जरूर शोधेन. तोपर्यंत हा फार वेगळा त्रिनिदादचा "धैकाला" बघून घ्या: रंग डाल के मोहनवा . . . कॅरिबियन वाद्यवृंद अाणि ताल, अाणि भन्नाट कॅरिबियन पद्धतीचे इंग्रजी उच्चार, हे सगळं असूनही कसं अस्सल देशी अाहे. हे पण प्रतीकात्मक वाटतं . . .

In reply to by विसोबा खेचर

जगन्नाथ 21/09/2007 - 11:50
Guyana Tribute च्या पहिल्या भागात अाहे. अाता ऐकल्यावर वाटतं उच्चार थोडेसे कलले अाहेत. "जगरनाथ" असा काहीसा इंग्रजाळलेला ऐकू येतो. बघा कसं वाटतं ते. अाणि बोनुस म्हणून हे घ्या: घरलिए जाय . . . ह्यात निखळ भारतीय सूर अाणि अानंदी अाफ्रिकी वृत्ती ह्यांचा असा काही मिलाफ झाला अाहे की ऐकताक्षणी मोह पडतो.

In reply to by जगन्नाथ

विसोबा खेचर 21/09/2007 - 11:56
दुव्यांबद्दल धन्यवाद जगन्नाथराव, सध्या शेअरबाजारात बसलो आहे, घरी जाऊन दोन्ही गाणी सवडीने ऐकतो.. तात्या.

जगन्नाथ 21/09/2007 - 10:23
>>गाणारा फारच सुंदर गात होता...बासरीच वाजते .....अशी समाधानी वृत्ती असल्यामुळेच गयानातला हिंदू समाज सुखी अाहे... होल्ड मॅन होल्ड्....सर्वेजन सुखीनं संतू बाबा.....बर जाऊ दे तुम्ही लगेच सर्टीफीकेट्च देऊन टाकले... ते एक "गोळाबेरीज" पद्धतीचं म्हटलं हे तुम्हाला माहीतच अाहे. तशी बेकारी, दारुबाजपणा, बायकांचा छळ करणे असल्या गोष्टी कुठल्या समाजाला चुकल्या अाहेत? पण एकूण ते संतुष्ट वाटतात. विशेष म्हणजे त्यांना अापल्या गरिबीच्या राहणीची शरम वाटत नाही. न्यूनगंड नाही. ह्या स्वच्छ दृष्टीचा उगम त्या देवभक्तीतच अाहे असे मला वाटते. मी स्वतः पाहीले आहे की जे मजूर म्हणून भारतीय बाहेर गेले आहेत त्यांनी देवळे, सांस्कृतीक संस्था, सामाजीक उपक्रम सुरू केले नाही तर उत्तम चालवले आहेत. हे अापण कधी शिकणार काय माहीत. अापण मंतरलेली गाणिबिणी ऐकतो अाणि अापल्यानंतर सगळं संपणार म्हणून गळा काढतो. अाता हे पण जरा टोकाचंच विधान अाहे हे लक्षात घ्या.

बेसनलाडू 21/09/2007 - 11:18
>> तो डॉक्टर न् अभियंत्यांबद्दल बोलत नव्हता हे सांगणे नलगे ... यातून असे सुचवायचे आहे का की परदेशस्थ भारतीय डॉक्टर आणि अभियंत्यांना 'आपलेपणा' जपता येत नाही/त्यांनी तो जपलेला नाही? तसे असेल, तर सांगा म्हणजे मी उदाहरणे देऊन हे विधान चुकीचे असल्याचे सिद्ध करेन; आणि तसे नसेल, तर या विधानातून काय सुचवायचे आहे, ते सांगा. (जिज्ञासू)बेसनलाडू

जगन्नाथ 21/09/2007 - 12:23
>> तो डॉक्टर न् अभियंत्यांबद्दल बोलत नव्हता हे सांगणे नलगे ... यातून असे सुचवायचे आहे का की परदेशस्थ भारतीय डॉक्टर आणि अभियंत्यांना 'आपलेपणा' जपता येत नाही/त्यांनी तो जपलेला नाही? तसे असेल, तर सांगा म्हणजे मी उदाहरणे देऊन हे विधान चुकीचे असल्याचे सिद्ध करेन; आणि तसे नसेल, तर या विधानातून काय सुचवायचे आहे, ते सांगा. (जिज्ञासू)बेसनलाडू असल्या गोष्टी सिद्ध करता येतात का? डॉक्टरांची मनस्थिती द्विधा अाहे, अाणि त्यांची मुले मधूनमधून "मलमलका कुर्ता" घालण्याखेरीज विशेष काही करत नाहीत, नाहीतर अाजकाल "बॉलिवुड" नामक भयाण प्रकार करतात, असे सुचवायचे अाहे. तसे नसले तर ठीक, पण पुढच्या दोनचार पिढ्यात काय होणार ह्याबद्दल अापला अंदाज काय? अमेरिकेत या क्षणी काय चालले अाहे त्यावरून अंदाज बांधता यावा. "अाम्ही अायरिश अाहोत", "अाम्ही ग्रीक" वगैरे म्हणून ज्या केविलवाण्या हास्यास्पद कल्चरल गोष्टी केल्या जातात तसेच होणार. माणसाची ही जी "सच्चाई"ची नितांत गरज अाहे ती मध्यमवर्गीय अमेरिकन संस्कृती भागवू शकत नाही. "कारटी" कॉलेजात गेल्यावर भांगड्याचा क्लब जॉइन करू शकताहेत हे खरे, अाणि भरतनाट्यमचे क्लास अाता अलास्कात सुद्धा असतील. पण त्यात तथ्य वाटत नाही . . .

In reply to by जगन्नाथ

विसोबा खेचर 21/09/2007 - 12:45
डॉक्टरांची मनस्थिती द्विधा अाहे, अाणि त्यांची मुले मधूनमधून "मलमलका कुर्ता" आ करता aa वापरा, अ करता a वापरा, ऐ करता ai वापरा..

In reply to by जगन्नाथ

बेसनलाडू 21/09/2007 - 13:30
डॉक्टरांची मनस्थिती द्विधा अाहे, अाणि त्यांची मुले मधूनमधून "मलमलका कुर्ता" घालण्याखेरीज विशेष काही करत नाहीत, नाहीतर अाजकाल "बॉलिवुड" नामक भयाण प्रकार करतात, असे सुचवायचे अाहे. महाशय, कित्येक डॉक्टर्स आणि अभियंते, तसेच त्यांची कुटुंबे (खास करून मुले) "मलमलका कुर्ता"आणि "बॉलिवूडच्या"(बाय द वे, यात भयाण काय आणि का?) बरेच पुढे जाऊनही अनेक गोष्टी करतात. उदा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, नृत्य, नाट्य, तबला/सतार/वीणावादन इ. तुम्ही अठरापगड जातीधर्माच्या परदेशस्थ भारतीयांचा उल्लेख केला आहे, म्हणून सांगतो, अमेरिकेतील एका अग्रगण्य जगद्विख्यात कंपनीत १५ ऑगस्टच्या दिवशी अस्मादिकांसह कित्येक भारतीय अभियंते 'मलमल का कुर्ता' धालूने गेले, कामाला सुरुवात करण्याच्या आधी भारताचे राष्ट्रगीत गायले, तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या नानाविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. सिऍटलमध्ये १५ ऑगस्ट हा दिवस (अमेरिकेतील) कायद्याने "भारत दिवस" म्हणून साजरा केला जावा, याची अनुमती वॉशिंग्टनच्या गवर्नरच्या स्वाक्षरीने लागू करण्यात आली आहे. संपूर्ण अमेरिकेत असलेल्या एकमेव अशा सॅन होजेमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नवजीवन देण्यासाठी येथे स्थित असलेल्या भारतीयांनी पुढाकार घेतला आहे, हे विशेष; उलट भारतात बसून येथील डॉक्टर आणि अभियंत्यांच्या नावाने शंख करणार्‍यांनी याबाबत काही केले असेल की नाही शंकाच आहे (तेथे पुतळ्यांच्या पुनरुज्जीवनापेक्षा त्यांना चपलांचे हार घालण्यात कोण पुढे, याची जणू स्पर्धाच लागलेली असते). बे एरिया महाराष्ट्र मंडळ, 'टू सेन्टस ऑफ होप' सारख्या संस्था यांचेतर्फे भारतातील कित्येक गरजू विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण अर्ध्यातच सुटू नये, यासाठी आर्थिक तसेच अन्य मार्गाने मदत करण्यासाठीचे उपक्रम राबवले जात आहेत. अशा उपक्रमांप्रती खर्च केलेल्या तासांसाठी कंपन्यासुद्धा ताशी ठराविक रक्कम दराने पैसे उभे करीत आहेत. आणि या उपक्रमांमध्ये अमेरिकेत जन्माला आलेली, वाढलेली वय वर्षे दहापासूनची मुले सहभागी आहेत. गणेशचतुर्थी, ओणम, स्वातंत्र्यदिन, दिवाळी, नवरात्र, बैसाखी असे सण अमेरिकेत भारताइतक्याच (किंबहुना जास्त) उत्साहाने साजरे केले जातात. तसे नसले तर ठीक, पण पुढच्या दोनचार पिढ्यात काय होणार ह्याबद्दल अापला अंदाज काय? अमेरिकेत या क्षणी काय चालले अाहे त्यावरून अंदाज बांधता यावा. "अाम्ही अायरिश अाहोत", "अाम्ही ग्रीक" वगैरे म्हणून ज्या केविलवाण्या हास्यास्पद कल्चरल गोष्टी केल्या जातात तसेच होणार. माणसाची ही जी "सच्चाई"ची नितांत गरज अाहे ती मध्यमवर्गीय अमेरिकन संस्कृती भागवू शकत नाही. का नाही? याबाबत आपणही हे भवितव्य कुठल्या आधारे वर्तविलेत? अमेरिकेत वाढलेल्या, जन्माने अमेरिकन नागरीक असलेल्या पण भारतीय मूळ असलेल्या कित्येक मुलांना तुमच्यासमोर उभे करतो. त्यांनी केलेले दिलखुलास तबलावादन, गायलेले 'सांज ये गोकुळी सावळी सावळी' सारखे गाणे ऐका, आणि बोललेले अस्खलित मराठी ऐका, मग बोला. जन्माने अथवा स्वीकृत नागरिकत्त्वाने 'अमेरिकन', 'ब्रिटिश', 'आयरिश' वगैरे झालेल्यांनी तसे म्हटले, तर त्यात गैर ते काय? भारतात बसून परदेशातील - खास करून अमेरिकेतील - भारतीयांबाबत, त्यांच्या मुलांबाबत टीकाटिप्पण्या करण्याची फॅशनच आजकाल भारतात आली आहे; आपण त्याचाच नमुना दिसता! "कारटी" कॉलेजात गेल्यावर भांगड्याचा क्लब जॉइन करू शकताहेत हे खरे, अाणि भरतनाट्यमचे क्लास अाता अलास्कात सुद्धा असतील. पण त्यात तथ्य वाटत नाही . . . का नाही तथ्य? सरसकट विधाने ठोकून नका देत जाऊ राव! मुद्देसूद बोला. काही आगापिछा नसताना, अनुभव नसताना अशी विधाने ठोकण्यामागची आपली भूमिका कळेल काय? (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

जगन्नाथ 23/09/2007 - 02:51
महाशय, कित्येक डॉक्टर्स आणि अभियंते, तसेच त्यांची कुटुंबे (खास करून मुले) "मलमलका कुर्ता"आणि "बॉलिवूडच्या"(बाय द वे, यात भयाण काय आणि का?) बरेच पुढे जाऊनही अनेक गोष्टी करतात. करतात काय करतात ते . . . "बॉलिवुड" या शब्दाने जे सूचित होते त्यात भयाण काही वाटले नाही तर पुढचे समजणे कठिण अाहे. अमेरिकेतील एका अग्रगण्य जगद्विख्यात कंपनीत १५ ऑगस्टच्या दिवशी अस्मादिकांसह कित्येक भारतीय अभियंते 'मलमल का कुर्ता' धालूने गेले, कामाला सुरुवात करण्याच्या आधी भारताचे राष्ट्रगीत गायले, तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या नानाविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. सिऍटलमध्ये १५ ऑगस्ट हा दिवस (अमेरिकेतील) कायद्याने "भारत दिवस" म्हणून साजरा केला जावा, याची अनुमती वॉशिंग्टनच्या गवर्नरच्या स्वाक्षरीने लागू करण्यात आली आहे. हे सगळे मला नुसते नुसते उपचार वाटतात. त्याचा "संस्कृती" ह्या गोष्टीशी संबंध अाहे, नाही असे नाही. पण फार काही नाही. सिअॅटलमध्ये भारत दिवस झाला तो झाला, अाणि मायबाप सरकारऐवजी मायक्रोसॉफ्टच्या चाकरीत अानंद वाटू लागला, त्याचे पुढे होयचेय काय? बे एरिया महाराष्ट्र मंडळ, 'टू सेन्टस ऑफ होप' सारख्या संस्था यांचेतर्फे भारतातील कित्येक गरजू विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण अर्ध्यातच सुटू नये, यासाठी आर्थिक तसेच अन्य मार्गाने मदत करण्यासाठीचे उपक्रम राबवले जात आहेत. अशा उपक्रमांप्रती खर्च केलेल्या तासांसाठी कंपन्यासुद्धा ताशी ठराविक रक्कम दराने पैसे उभे करीत आहेत. आणि या उपक्रमांमध्ये अमेरिकेत जन्माला आलेली, वाढलेली वय वर्षे दहापासूनची मुले सहभागी आहेत. असेल तर चांगली गोष्ट अाहे, पण मला तरी असल्या उपक्रमांचा फार चांगला अनुभव नाही. उलट, अापण काहीतरी केले असे वाटून समाधान वाटावे म्हणून केलेले वाटतात. मी असल्या उपक्रमांतल्या "संतमंडळीं"ना कंटाळून शेवटी बाहेर पडलो तेव्हा हायसे वाटले. भारतात बसून परदेशातील - खास करून अमेरिकेतील - भारतीयांबाबत, त्यांच्या मुलांबाबत टीकाटिप्पण्या करण्याची फॅशनच आजकाल भारतात आली आहे; आपण त्याचाच नमुना दिसता! मी भारतात नाहीच अाहे. मी इथेच "बसलो" अाहे. माणसाची ही जी "सच्चाई"ची नितांत गरज अाहे ती मध्यमवर्गीय अमेरिकन संस्कृती भागवू शकत नाही. का नाही? याबाबत आपणही हे भवितव्य कुठल्या आधारे वर्तविलेत? तेही मीच सांगू? अमेरिकेतल्या मध्यम/उच्च वर्गात सतत "सच्चाई"चे नारे लागलेले असतात. फर्निचर, कपडे, हॉटेलातले खाणे, सर्व कसे authentic हवे . . . ह्यामागची प्रक्रिया काय ह्याचा विचार करा. भवितव्य वगैरे वर्तविण्याचा साधा उपाय म्हणजे इथे तीनचार पिढ्या गेलेल्या इतर "कल्चर्स"ची परिस्थिती बघणे हा. एकदा जर्मन, पोलिश जे कोण असतील त्यांचे केविलवाणे सांस्कृतिक कार्यक्रम बघून या. अमेरिकेत वाढलेल्या, जन्माने अमेरिकन नागरीक असलेल्या पण भारतीय मूळ असलेल्या कित्येक मुलांना तुमच्यासमोर उभे करतो. त्यांनी केलेले दिलखुलास तबलावादन, गायलेले 'सांज ये गोकुळी सावळी सावळी' सारखे गाणे ऐका, आणि बोललेले अस्खलित मराठी ऐका, मग बोला. म्हणताय तर ठीक अाहे. पण ह्या असल्या अनेकानेक "रिपोर्ट" मधले दिलखुलास वगैरे कळीचे शब्द ऐकून मला अाजकाल धडकी भरते. सगळीकडे असले तुफान यशस्वी कार्यक्रम झडत अाहेत, तरी एक कधी लोकप्रिय झाल्याचे उदाहरण नाही. सांज ये गोकुळी हे गाणेच मला माहीत नाही, पण एकूण "मंतरल्या"पैकी अाहे हे दिसतेच आहे. थोडक्यात म्हणजे "ठाकुर भले बिराजे" ह्याला दर्जा आहे, "सांज ये गोकुळी" ला नाही. मुलांचे कौतुक करा, त्याला ना नाही. अाणि स्वतःचीही पाठ थोपटून घ्या. माझा मुद्दा वेगळा आहे. अपवाद असतातच. हल्ली विजय अय्यर ह्या नामांकित (अमेरिकन) संगीतकाराची इथे मैफल झाली. तो "जाझ"चा म्हणून मुख्यतः प्रसिद्ध अाहे. पण त्या दिवशीचे ऐकताना समजले की ह्याने नक्कीच "सांस्कृतिक" अशा पातळीवरून हिंदुस्थानी/कर्नाटक संगीताचा विचार केला अाहे. म्हणून ती ठरलेल्या फ्यूजन वगैरेसारखी भकास न होता सुंदर झाली. "संस्कृती" टिकवायची तर असे अवधान लागते. किंवा इथल्या प्रणीता जैन ह्यांच्या विद्यार्थिनी बहुतेकदा अतिशय चांगल्या तयारीने नृत्य करतात. बाकी आनंद. हल्ली तर Onion मध्ये सुद्धा असल्या सांस्कृतिक "बुफे"वर लेख लिहून आला. म्हणजे प्रकार रसातळाला पोचला अाणि इंडियन लोक मध्यमवर्गात आले, दुसरं काय ... गणेशचतुर्थी, ओणम, स्वातंत्र्यदिन, दिवाळी, नवरात्र, बैसाखी असे सण अमेरिकेत भारताइतक्याच (किंबहुना जास्त) उत्साहाने साजरे केले जातात. भारतात हे साजरे करण्यासाठी आपली "होंडा" काढून ५० मैल उडवत न्यावी लागत नाही. अमेरिकेत तसे करावेच लागते हा ही मुद्दा बरोबर नाही. इकडे अाफ्रिकन फेस्टिव्हल झाला तेव्हा लोक चपला अडकवून चालत नाहीतर बस पकडून पार्कात आले. आणखी खूप बोलता येईल. पण मुख्य मुद्दा असा की अमेरिकन मध्यमवर्गाचा पायाच सच्चाई नसण्यात आहे. ह्या विषयावर गेल्या ५०-६० वर्षांत असंख्य लेख आणि पुस्तके प्रसिद्ध झाली. रॉक/फोक वगैरेला तर दुसरा विषयच नाही असे म्हणता येईल. तुमच्या "अागापीछा", "अनुभव" वगैरे शब्दांवरून शाखेची भाषा चांगलीच अवगत असलेली दिसते. म्हणून शाखेतला पिढीजाद प्रश्न तुम्हाला नीट समजेल. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by जगन्नाथ

सहज 23/09/2007 - 08:36
>>भारतात हे साजरे करण्यासाठी आपली "होंडा" काढून ५० मैल उडवत न्यावी लागत नाही. अमेरीका भारताच्या ७ पट मोठी आहे, तसेच लोकसंख्या भारताच्या मानाने खूपच कमी, शिवाय सर्वजण हिंदूधर्मीय (हिंदू सण साजरे करणारे) नाहीत. तरी तुमचे हे तुमचे म्हणणे समजत नाही बुवा. >>मी भारतात नाहीच अाहे. मी इथेच "बसलो" अाहे. "बसलो" ह्या शब्दाला काही वेगळा अर्थ असेल तर सांगा, तुमची सूटका करायला तिकडचे देसीजन नक्की येतील. बसला आहात का तुमच्या मनाविरूध्द बसवले गेले आहे? काही मदत हवी असेल तर सांगा, कारण बहूतेक तशी गरज तुम्हाला आहे असे तुमच्या लिखाणावरून वाटते. ---------------------------------------------------- "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती? बास करणार कधी?" - सही आहे

In reply to by जगन्नाथ

बेसनलाडू 23/09/2007 - 11:09
करतात काय करतात ते . . . "बॉलिवुड" या शब्दाने जे सूचित होते त्यात भयाण काही वाटले नाही तर पुढचे समजणे कठिण अाहे. बरोबर आहे. मग असे असेल तर सांगा ना भयाण काय ते. मोघम विधाने करून, आपले मुद्दे सोदाहरण स्पष्ट न करता विधाने ठोकून देता आहात, यावरूनच आपली आणि आपल्या विचारांची पात्रता कळते आहे. हे सगळे मला नुसते नुसते उपचार वाटतात. त्याचा "संस्कृती" ह्या गोष्टीशी संबंध अाहे, नाही असे नाही. पण फार काही नाही. सिअॅटलमध्ये भारत दिवस झाला तो झाला, अाणि मायबाप सरकारऐवजी मायक्रोसॉफ्टच्या चाकरीत अानंद वाटू लागला, त्याचे पुढे होयचेय काय? तुम्हाला उपचार वाटले, तर ते सगळे खोटे/चुकीचे असा स्वतःचा (गोड गैर)समज करून घ्यायला तुम्ही काय पंचम जॉर्ज की लॉर्ड फॉकलन्ड? मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी केली तर त्यात गैर काय आहे, ते सांगा की स्पष्ट करून...भारतात राहून नाही केली सरकारी नोकरी तर नाही केली, तर काय झाले? आणि सरकारी नोकरीचाच एव्हढा पुळका तर भारतात सॉफ्टवेअरमध्ये काम करणार्‍यांना सांगा की महानगरपालिकेत काम करायला, आणि मग बघा काय प्रतिक्रिया येते ते! असेल तर चांगली गोष्ट अाहे, पण मला तरी असल्या उपक्रमांचा फार चांगला अनुभव नाही. उलट, अापण काहीतरी केले असे वाटून समाधान वाटावे म्हणून केलेले वाटतात. मी असल्या उपक्रमांतल्या "संतमंडळीं"ना कंटाळून शेवटी बाहेर पडलो तेव्हा हायसे वाटले. पुन्हा तेच. तुम्हाला समाधान नाही वाटले म्हणून अख्खा उपक्रमच बकवास? तुम्ही बाहेर पडून मग तुम्हाला हायसे वाटले, म्हणून त्या कार्यक्रमाचा/उपक्रमाचा काही दर्जा नाही आणि त्याचे योगदान उल्लेखनीय नाही? काय बोलताय राव...संगणक मिळालाय म्हणून कळफलक बडवत सुटलाय नुसते! मी भारतात नाहीच अाहे. मी इथेच "बसलो" अाहे. आपण वर पाजळलेले ज्ञान पाहता आपण येथे बसला आहात ही आपली घोडचूक आहे, असे म्हणावेसे वाटते. आपण भारतात का नाही आहात मग? येथे का "बसला" आहात? तेही मीच सांगू? अमेरिकेतल्या मध्यम/उच्च वर्गात सतत "सच्चाई"चे नारे लागलेले असतात. फर्निचर, कपडे, हॉटेलातले खाणे, सर्व कसे authentic हवे . . . ह्यामागची प्रक्रिया काय ह्याचा विचार करा. भवितव्य वगैरे वर्तविण्याचा साधा उपाय म्हणजे इथे तीनचार पिढ्या गेलेल्या इतर "कल्चर्स"ची परिस्थिती बघणे हा. एकदा जर्मन, पोलिश जे कोण असतील त्यांचे केविलवाणे सांस्कृतिक कार्यक्रम बघून या. हाहाहाहाहा!!! काय हास्यास्पद विधान आहे! जर्मन. पोलिश वगैरेंच्या तुलनेत येथे तीनचार पिढ्या घालवलेल्या भारतीयांच्या कार्यक्रमांना हजेरी लावून या मग तोंड उघडा! म्हणताय तर ठीक अाहे. पण ह्या असल्या अनेकानेक "रिपोर्ट" मधले दिलखुलास वगैरे कळीचे शब्द ऐकून मला अाजकाल धडकी भरते. सगळीकडे असले तुफान यशस्वी कार्यक्रम झडत अाहेत, तरी एक कधी लोकप्रिय झाल्याचे उदाहरण नाही. अच्छा म्हणजे तुम्हाला न आवडलेले कार्यक्रम लोकप्रिय नाहीत तर! अनुष्का शंकरचा कार्यक्रम ऐकला आहात का कधी? त्या वाद्यवृंदात गाणे म्हणणारी आणि वाद्ये वाजवणरी अनेक मंडळी अमेरिकेत जन्मली आणि/किंवा वाढली आहेत. जरा बघून-ऐकून या मग येथे येऊन मतांची पिंक टाका. सांज ये गोकुळी हे गाणेच मला माहीत नाही, पण एकूण "मंतरल्या"पैकी अाहे हे दिसतेच आहे. थोडक्यात म्हणजे "ठाकुर भले बिराजे" ह्याला दर्जा आहे, "सांज ये गोकुळी" ला नाही. "सांज ये गोकुळी" ला दर्जा नाही? माझी मिसळपावला विनंती आहे की जगन्नाथांचे हे वाक्य फ्रेम करून येथे लावावे आणि आल्यागेल्याला येथे तसेच भारतात ते दाखवावे. आणि त्यावरील प्रतिक्रिया जगन्नाथांना वाचायला-ऐकायला-पहायला द्याव्यात :)) अपवाद असतातच. हल्ली विजय अय्यर ह्या नामांकित (अमेरिकन) संगीतकाराची इथे मैफल झाली. तो "जाझ"चा म्हणून मुख्यतः प्रसिद्ध अाहे. पण त्या दिवशीचे ऐकताना समजले की ह्याने नक्कीच "सांस्कृतिक" अशा पातळीवरून हिंदुस्थानी/कर्नाटक संगीताचा विचार केला अाहे. म्हणून ती ठरलेल्या फ्यूजन वगैरेसारखी भकास न होता सुंदर झाली. "संस्कृती" टिकवायची तर असे अवधान लागते. किंवा इथल्या प्रणीता जैन ह्यांच्या विद्यार्थिनी बहुतेकदा अतिशय चांगल्या तयारीने नृत्य करतात. असेच अनेक अपवाद मीही दाखवून देऊ शकतो. च्यालेन्ज करताय का? भारतात हे साजरे करण्यासाठी आपली "होंडा" काढून ५० मैल उडवत न्यावी लागत नाही. आपली कीव येते आहे साहेब! फक्त इतकेच सांगू शकतो की हा प्रतिसाद लिहिताना आपले डोके ठिकाणावर राहिलेले नाही. सॉरी यापुढे आपल्या तोंडाला लागण्यात काही अर्थ दिसत नाही. "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. उत्तर द्या. हवेत तारे तोडू नकात आपल्या अकलेचे!

जगन्नाथ 21/09/2007 - 13:32
आ करता aa वापरा, अ करता a वापरा, ऐ करता ai वापरा.. मला सर्व बरोबर नि "शुद्ध" दिसत अाहे. तुम्हाला कसे दिसते? अा / आ वेगळे दिसतात का? ऐ कसा दिसतोय?

प्राजु 23/09/2007 - 03:13
सांज ये गोकुळी हे गाणेच मला माहीत नाही, पण एकूण "मंतरल्या"पैकी अाहे हे दिसतेच आहे. थोडक्यात म्हणजे "ठाकुर भले बिराजे" ह्याला दर्जा आहे, "सांज ये गोकुळी" ला नाही. जगन्नाथराव तुम्हाला हे गाणे माहिती नसेल तर.. तुम्ही भारतीय संगीताबद्दल न बोललेलंच बरं!.. आशा भोसलेंचं अतिशय तरल आणि मनावर ठसणारं गाणं जे गेली किमान १० वर्षे मराठी लोकांना भुरळ घालतं आहे.. तेच तुम्हाला माहिती नसावं यासारखं दुर्दैव (तुमचं )काय असेल ? - प्राजु (परदेशस्थित)

In reply to by प्राजु

जगन्नाथ 23/09/2007 - 03:28
जगन्नाथराव तुम्हाला हे गाणे माहिती नसेल तर.. तुम्ही भारतीय संगीताबद्दल न बोललेलंच बरं!.. आशा भोसलेंचं अतिशय तरल आणि मनावर ठसणारं गाणं जे गेली किमान १० वर्षे मराठी लोकांना भुरळ घालतं आहे.. तेच तुम्हाला माहिती नसावं यासारखं दुर्दैव (तुमचं )काय असेल ? - प्राजु (परदेशस्थित) मला दहाच काय पंधरा वर्षांतले माहित नाही. पण भारतीय संगीत त्याआधीही होते अशी अफवा आहे! :) मी ते गाणे ऐकले असेल. पण ते लक्षात राहिले नाही. कारण मध्यंतरी मला आशा भोसलेंची फार भीती वाटत होती. त्यांच्या सर्व गाण्यात एक प्रकारचा जो भयंकर खिन्नपणा आला होता तो ऐकवत नव्हता. अक्षरशः "clinical" वाटत होता. आता परिस्थिती त्या मानाने बरी आहे असे वाटते. पण आवाज नाहीसा झाला. असो. ठीक आहे. परत ऐकेन. हा depression सारखा प्रकार का होतो ह्याचा मात्र अभ्यास झाला पाहिजे. मला असं वाटतं की भारतात कर्तबगार स्त्रीची आपली पात्रता पटवून देण्यातच इतकी शक्ती खर्च होते, की शेवटी हे सगळं का केलं असं फीलिंग येत असावं. हा एक समाजातला मोठा दोष आहे.

चित्रा 23/09/2007 - 06:12
बोलते. कुठच्याही निष्कर्षापर्यंत आपण फार पटकन येत आहात असे वाटते. १. अमेरिकेतील उच्च मध्यमवर्गीय भारतीय समाज संस्कृती गेली म्हणून गळे काढतो - प्रत्यक्षात मी तरी कोणालाही गळे काढताना पाहिले नाही. उलट येथे पटकन रूळायला बघताना पाहिले आहे. कदाचित अमेरिकेत स्थायिक व्हायचे हे ठरवून येणारे लोक विचाराने अधिक स्थिर असावेत. मला दिसते ते असे की एकदा इथे रहायचे ठरवले तर जास्तीत जास्त भारतीय गोष्टी कशा मुलांपर्यंत पोचत्या करायच्या ते ठरवून प्रत्येकजण त्या आपापल्या उत्साहाप्रमाणे आणि घरच्या वळणाप्रमाणे पार पाडतो. आता जे आडात (भारतातल्या घरात) नसते किंवा कमीजास्त प्रमाणात असते तसे ते पोहर्‍यात (येथे) दिसते. बॉलीवूड/ मलमलीचे कुडते इत्यादी गोष्टी जर तिकडच्या जनतेला आवडत असतील तर त्या इथेही आवडतात यात काही आश्चर्य वाटायचे कारण नाही. या परिस्थितीमुळे मूळ संस्कार कसे आहेत त्याला महत्त्व आहे - आणि तेही लोक आपापल्या मगदूराप्रमाणे आणि काय शक्य आहे त्याप्रमाणे मुलांपर्यंत ते पोचते करीत असतात. त्यात चूक काय? एखाद्या कार्यक्रमाला जाताना ५० मैल जावे लागते का दोन मैल / गाडीने का घोड्याने याचे काही कौतुक नाही, महत्त्व आहे ते "जावेसे" वाटते याला. ते जोवर वाटते आहे, तोवर काही प्रश्न नाही. आता कोणी आम्ही कसे ५० मैल जातो म्हणून बोलत सुटला तर तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण मी तरी असे कोणालाही करताना पाहिले नाही. २. गयानातील गरीब भारतीय समाज संस्कृती टिकवतो - हे खरे आहे, पाहिले आहे आणि ऐकलेही आहे - पण ते लोक जेव्हा गेले तेव्हाची स्थिती, तो काळ, त्यांचे आधुनिक पाश्चात्य संस्कृतीला "एक्स्पोजर" कमी असावे - शिवाय ते गेले ते साध्याश्या कॅरिबिअन देशांत. या सगळ्यामुळे त्यांनी केलेले श्रम, टिकवलेले प्रेम आणि रितीरिवाज याला कमीपणा आणायचा नाही. पण आताच्या पाश्चात्य संस्कृतीच्या सोसाट्यात ही संस्कृती कशी टिकते ते पहायचे. ३.भारतात कर्तबगार स्त्रीची आपली पात्रता पटवून देण्यातच इतकी शक्ती खर्च होते, की शेवटी हे सगळं का केलं असं फीलिंग येत असावं. हा एक समाजातला मोठा दोष आहे. - भारतात स्त्रियांना पात्रता पटवून द्यावी लागते तर अमेरिकेत त्यांना सुखात सर्व accept करतात का ? अमेरिकेतले काही भारतीयही ज्यांनी आपली पात्रता पटवून दिली आहे अशा स्त्रियांबद्दल फार काही गौरवाने बोलताना पाहिलेले नाहीत. असो.

इंग्रजांनी आणि इतर फिरंग्यांनी कॅरबियन, फिजी, मॉरिशसमध्ये उसतोडणीसाठी लागणारा मजूरवर्ग मुख्यतः उत्तर भारतातून नेला होते, हे खरे. आता ह्या लोकांपैकी किती लोक स्वतःच्या मर्जीने गेले आणि किती लोक धाकदपटशामुळे हा संशोधनाचा विषय. [पण १९ व्या शतकातल्या बिहारमधल्या इंडिगो प्लांटेशनवाल्या (निळीची शेती करणाऱ्या) गोऱ्या इंग्रजांचा दाखला बघितला ह्या लोकांना जबरदस्तीनेच नेले असण्याची शक्यता अधिक. न ऐकणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांचे हात कलम करणे, त्यांना आंधळे करणे ह्या गोष्टी त्या काळी आम होत्या आणि अनेक दंगलीही झाल्या. (आंधळे करण्याची क्रेझ बिहारात ह्यामुळेच आली असावी काय?)] तर ह्या लोकांचे तिथले जीवन वेठबिगाराचेच. ते वेठबिगारच होते. त्याकाळात भारत आणि कॅरबियन किंवा फिजीमधली अंतरे बघितली तर त्या काळी गावाकडे परतणेही अशक्य. आणि आता आयुष्यभर इथेच राहावे लागेल आणि "अब वो अमराईयाँ, वो सावन, वो फागुन, वो बसंत कहाँ," ह्या विचाराने त्या लोकांना किती यातना होत असतील! (माणूस कुठल्याही काळातला असो. पण हा विचारच किती यातनादायी!) कदाचित म्हणूनच ह्या लोकांनी अशी भजनांतून, लोकगीतांतून मनातला त्या आमराया, तो श्रावण, तो फाल्गुन, तो वसंत जीवंत ठेवला असावा. भजनाबद्दल धन्यवाद जगन्नाथ. लेख एकंदर चांगला झाला आहे.
लेखनप्रकार
हल्ली एक गयाना देशातले भजन ऐकायला मिळाले. जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।। काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।। सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।। सगळेच नीट आठवले नसेल. गाणारा फारच सुंदर गात होता. उच्चार आणि सूर ऐकून "विंडीज" मधला असेल असे वाटतंच नव्हते. हे ऐकताना आधी साधेसुधे वाटले. नंतर रूपक लक्षात आल्यावर अंगावर काटा आला. जुन्या काळी पोटापाण्यासाठी उत्तर भारतातून थेट कॅरिबियन प्रदेशात गेलेली ही माणसे. घरी परतणे तर खूपदा अशक्यच झाले असणार. त्यांची मनस्थिती काय असेल?