मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उद्याच्या मभागौदि (#) ची कविता

अनन्त्_यात्री ·
लेखनविषय:
अमृताशी पैजा जिंके माझी मायबोली कळेना, क्यूँ माझ्याशी वो अंग्रेजी में बोली ? वस्त्रे अभिजाततेची भर्जरी मिरवी उपेक्षांच्या लक्तरांना खुबीने दडवी औटघटकेची राणी उद्या सिंहासनी भविष्यात असेल का तिला वाली कुणी? मायमराठी गं तुझे कसे फेडू पांग? प्लेस्कूलच्या प्रवेशाची सोडू कशी रांग? येता जाता तुझ्या नावे आसवे ढाळीन मिंग्लिशची कास घट्ट धरून ठेवीन एक एक निशाणी ही मिटविण्या तुझी निर्ढावली लेकरे गं कशामुळे तुझी? अमृताशी पैज पुन्हा लावण्याच्या आधी... सालोसाल पेरलेले उगवण्याआधी... नक्राश्रूंचे तळे पार तुडुंबण्याआधी तुझ्या साऱ्या बोलीभाषा मुक्या होण्याआधी... शेवटाची सुरूवात वेग घेण्याआधी... शेवटची शाळ

दहा मिनिटांत घरपोच.

chetanasvaidya ·

मदनबाण 11/01/2026 - 11:52
ब्लिंकिट च्या अँब्युलन्स मागण्याच्या अ‍ॅप बद्धल कुठुन तरी मला समजले होते, त्या अ‍ॅप बद्धल मला तितकच समजल होतं आणि ते फक्त त्यासाठीच असावे असा माझा समज झाला आणि नंतर मी त्या बद्धल सर्व काही विसरुन देखील गेलो, पण काही काळाने मला काश चौधरी [ ट्रॅव्हलर व्ह्लॉगर ] च्या एका व्हिडियोतुन मला अ‍ॅप बद्धल परत कळाले! कोरियन टुरिस्टन तो हिंदुस्थानात बोलवतो, त्यांच्या बरोबर आपल्या देशात भटकंती करतो आणि दोन कोरियन पैकी एकावर या अ‍ॅपचा जबरदस्त परिणाम झालेला दिसतो. हे असं हिंदुस्थान घडु शकतं आणि खरचं सामान इतक्या कमी वेळा येऊ देखील शकतं हे पाहुन त्याला चक्क धक्का बसतो. माझ्या लेकीला या बद्धल [ म्हणजे ब्लिंकिट बद्धल माहित होते ] माहित होते, ती माझ्या मागे लागली की, बाबा काही तरी असं तप्तरते मागव! मग यावर विचार करायला लागलो मग माझ्या लक्षात आले की अ‍ॅमेझॉन ची अशीच अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हीस देतो. मी प्रयोग करायचे ठरवले रात्री १० वाजता लेकीला आवडर्‍या अणि तिची इच्छा असलेल्या गोष्टींची ऑर्डर मी दिली १२ व्या मिनिटाला समान घरी आले! आपल्या हिंदूस्थानात इतकी लोकसंख्या झाली आहे की पैसे कमवण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात, मनुष्य प्राणी सोडुन इतर सर्व गोष्टींची किंमत आहे. हल्लीच एक व्हिडियो माझ्या पाहण्यात आला होता ज्यात एका व्यक्तीने ट्रेन मधुन ऑर्डर दिली होती आणि ती ऑरडर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तो डिलेव्हरी बॉय त्या ट्रेन मधुन उतरण्याच्या नादात प्लॅटफॉम वर पडला ! चालत्या पॅसेंजर ट्रेन मधुन त्याने उडी मारली,कारण लगेच दुसरी डिलेव्हरी त्याला करायची होती. काश चौधरी चे २ व्हिडियो देऊन जातो. : https://www.youtube.com/watch?v=mkbwTVoIaJ8 https://www.youtube.com/watch?v=cLaCIVT1pdc

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Toca Toca... : Fly Project

कांदा लिंबू 11/01/2026 - 13:43
दहा मिनिटांच्या आत, ताबडतोब वस्तू हातात पाहिजे.. इतकी घाई कसली? किंवा तेवढाही दम धरवत नाही अशी अवस्था का? हा प्रश्न ग्राहकांना विचारलेला आहे असे गृहीत धरून लिहीत आहे. Quick com कंपन्या दहा-पंधरा मिनिटांमध्ये हवी ती उपलब्ध वस्तू घरपोच आणून देत आहेत, त्याची जी काही किंमत त्या कंपन्या मागत आहेत ती ग्राहक देत आहेत‌. हा एक व्यवहार आहे.‌ त्यामध्ये घाई असणे किंवा दम न धरविणे याचा काय संबंध आहे? ग्राहकांनी या सेवा वापरू नयेत असे म्हणणे आहे का?

In reply to by कांदा लिंबू

गवि 11/01/2026 - 15:11
प्रश्न रोचक आहे. रास्तही आहे. विचार करू जाता असे वाटले की अशी सर्व्हिस उपलब्ध करून देणे आणि ती ग्राहकाने घेणे हा व्यवहार असला तरी अशा प्रकारच्या अतिशय टोकाच्या स्पर्धेतून येणाऱ्या सेवा उपलब्ध करून रूढ करण्याच्या प्रक्रियेत काही काळाने लेखात म्हटली आहे तशी मानसिकता (मनात येईल ते ताबडतोब, आत्ता, दहा मिनिटांत हाती पडलेच पाहिजे) तयार होऊन तीच एक नॉर्म बनू शकते. मग पुढे काय ? पाच मिनिटे ? या सर्व्हिसेस वरवर पाहता एक सोय असली तरी अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. शिवाय स्पर्धेचे बाय प्रॉडक्ट म्हणून ग्राहकाला झटपट डिलिव्हरी मिळणे ही आज सोय वाटत असली तरी "इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय दीर्घकाळात आणि सार्वत्रिक असणे कितपत योग्य हे बघायला हवं.

In reply to by गवि

कांदा लिंबू 11/01/2026 - 20:43
"इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय... या संदर्भात एकूण प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहेच; पण त्याबद्दल कालाय तस्मै नमः असेच म्हणावे लागेल. तथापि ...अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. असे घटक सर्वच क्षेत्रांत, सर्वच काळांत असतात, नाही का? माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, कामाच्या, वेळेच्या ताणामुळे असंख्य अभियंते शारीरिक व मानसिक आरोग्याशी तडजोड करतात. --- Food delivery व Q-com कंपन्या ग्राहकांना जो अपेक्षित वेळ देतात, तो त्या भागातील ट्रॅफिकचा विचार करून अवरेज वेळ दिलेला असतो. तेवढ्या वेळात डिलिव्हरी देण्यासाठी घाई करून जाण्याची गरज नसते.

कांदा लिंबू 11/01/2026 - 20:30
मी, माझे कुटुंबीय, माझा स्थानिक मित्रपरिवार इ लोक्स् हे e-com, q-com, food delivery, ride-hailing, hyper-local वगैरे सारख्या सेवांचे नियमित उपभोक्ते आहोत. एक ग्राहक म्हणून ह्या आणि अशा इतर सेवांमुळे खूपच सुविधा झाली आहे असा अनुभव आहे. इतर कोणत्याही उद्योगाप्रमाणे याही उद्योग-प्रकारांत बरे-वाईट अनुभव आहेत; पण एक सेवाक्षेत्र म्हणून ग्राहकांच्या वेळेच्या व पैशाच्या दृष्टीने या उद्योगांचा उदय व वाढ चांगलीच म्हणावी लागेल. ‌ यातल्या बव्हंशी सेवांसाठी delivery partners ना स्वतःची दुचाकी व स्मार्टफोन एवढ्या भांडवलावर महिना वीस-पंचवीस हजार रुपये किंवा अधिक उत्पन्न मिळते. दहा-पंधरा हजार रुपयापर्यंतचा स्मार्टफोन, व एक-दीड लाख रुपयापर्यंतची दुचाकी हे दोन्ही कर्जावर मिळतात. ‌व्यवस्थित, प्रामाणिक काम करणाऱ्याला तीन वर्षांमध्ये कर्जाचे हप्ते फेडून महिना किमान दहा-पंधरा हजार रुपये कमाई होते. या पार्श्वभूमीवर, सदर धाग्याच्या आशयाने विचार करुन, तसेच वरील अनेक प्रतिसादांचा विचार करून, delivery partners ची सुरक्षितता या दृष्टीने, या सेवांचे ग्राहक (किंवा मिसळपावचे वाचक) या भूमिकेतून काय action items अपेक्षित आहे?

In reply to by कांदा लिंबू

निनाद 12/01/2026 - 05:17
मला हे हवे आहे असे वाटते: १. वेळेचा अवास्तव दबाव टाळता येण्याची सुविधा - म्हणजे मला वस्तू हवी आहे पण दहा मिनिटा ऐवजी दोन तासात आली तरी चालेल हे सांगण्याची सुविधा हवी. २. जर एखाद्या वेळी डिलिव्हरीला ५-१० मिनिटे उशीर होत असेल तर, डिलिव्हरी पार्टनर्सना "काही हरकत नाही, सुरक्षित या" असा निरोप देण्यासाठी वन क्लिक बटन वर अ‍ॅपमध्ये येणे. (एक मेसेज त्यांचा मानसिक ताण कमी करू शकतो.) ३. मी कंपनी म्हणून डिलिव्हरी पार्टनर्सना लिफ्ट वापरू द्यावी यासाठी सोसायटी कमिटीकडे पाठपुरावा करेन. त्या सोसायटी अधिक चांगली प्रायोरिटी वगैरे मिळेल असे ही पाहता येईल. पायऱ्या चढून होणारा थकवा शारीरिक आरोग्यावर आणि एकाग्रतेवर परिणाम करतो असे वाटते. ४. सुरक्षिततेला महत्त्व देण्याची सुविधा म्हणजे जर एखादा रायडर हेल्मेट घालून आला असेल आणि ट्रॅफिकचे नियम पाळून आला असेल, तर त्याला रेटिंगमध्ये दाद देता आली पहिजे. छोटी टीप देणे शक्य व्हावे. ५. अ‍ॅप ने मला सांगितले पाहिजे की रात्री उशिरा किंवा खराब हवामानात असून मुसळधार पाऊस आहे. तेंव्हा ऑर्डर करणे टाळणे किंवा ऑर्डर केल्यास त्यांना 'सुरक्षित या' असा मेसेज करता आला पहिजे - त्यासाठी अ‍ॅप ने हवामान पाहून मला तसे सुचवले पाहिजे. ६. पर ट्रिप रायडर इंशुरंस मला पे करण्याची सुविधा असली पहिजे. म्हणजे माझ्यासाठी काम करणार्‍या माणसाची सुरक्षितता मी पाळतो आहे - आणि मला ते करणे शक्य आहे - याचा चांगला संदेश जाऊ शकतो. जे लोक असा इंशुरंस प्रिमियम देणार आहेत त्यांना वेगळ्या सुविधा देता येतील. तातडीच्या परिस्थितीत मदत म्हणजे अपघातात मदत म्हणून हे फार महत्त्वाचे आहे! (पर ट्रिप रायडर इंशुरंस पे करण्याची सुविधा ही सद्य काळात मायक्रो इंशुरंस विकण्याची एक उत्तम व्यवसाय कल्पना + संधी आहे असे वाटते!) इतरः डिलिवरी झाल्यावर रायडर एक 'थँक्यू' किंवा 'सांभाळून जा' असा शब्द अ‍ॅपवर टाकता आला पाहिजे. सोसायटीमध्ये डिलिव्हरी पार्टनर्ससाठी Safe Delivery Zone किंवा किमान पाणी पिण्याची सोय असली पहिजे.

रीडर 11/01/2026 - 22:11
गरजेच्या वेळेला या सेवा खूप उपयोगी पडतात पण तेच गरज नसताना सतत वापरल्यास बरेच पैसे जास्तीचे खर्च होतात. ॲप वर उपलब्ध असतील त्याच पर्यायांमधून वस्तू घ्याव्या लागतात आणि बरेचदा ब्रँडेड मोठे पॅक्स घ्यावे लागतात.. अधिक डिलिवरी फी, marketplace फी असे करत नेहमीच्या ग्रोसरी शॉपिंग पेक्षा बरेच पैसे जास्ती खर्च होतात

मदनबाण 11/01/2026 - 11:52
ब्लिंकिट च्या अँब्युलन्स मागण्याच्या अ‍ॅप बद्धल कुठुन तरी मला समजले होते, त्या अ‍ॅप बद्धल मला तितकच समजल होतं आणि ते फक्त त्यासाठीच असावे असा माझा समज झाला आणि नंतर मी त्या बद्धल सर्व काही विसरुन देखील गेलो, पण काही काळाने मला काश चौधरी [ ट्रॅव्हलर व्ह्लॉगर ] च्या एका व्हिडियोतुन मला अ‍ॅप बद्धल परत कळाले! कोरियन टुरिस्टन तो हिंदुस्थानात बोलवतो, त्यांच्या बरोबर आपल्या देशात भटकंती करतो आणि दोन कोरियन पैकी एकावर या अ‍ॅपचा जबरदस्त परिणाम झालेला दिसतो. हे असं हिंदुस्थान घडु शकतं आणि खरचं सामान इतक्या कमी वेळा येऊ देखील शकतं हे पाहुन त्याला चक्क धक्का बसतो. माझ्या लेकीला या बद्धल [ म्हणजे ब्लिंकिट बद्धल माहित होते ] माहित होते, ती माझ्या मागे लागली की, बाबा काही तरी असं तप्तरते मागव! मग यावर विचार करायला लागलो मग माझ्या लक्षात आले की अ‍ॅमेझॉन ची अशीच अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हीस देतो. मी प्रयोग करायचे ठरवले रात्री १० वाजता लेकीला आवडर्‍या अणि तिची इच्छा असलेल्या गोष्टींची ऑर्डर मी दिली १२ व्या मिनिटाला समान घरी आले! आपल्या हिंदूस्थानात इतकी लोकसंख्या झाली आहे की पैसे कमवण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात, मनुष्य प्राणी सोडुन इतर सर्व गोष्टींची किंमत आहे. हल्लीच एक व्हिडियो माझ्या पाहण्यात आला होता ज्यात एका व्यक्तीने ट्रेन मधुन ऑर्डर दिली होती आणि ती ऑरडर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात तो डिलेव्हरी बॉय त्या ट्रेन मधुन उतरण्याच्या नादात प्लॅटफॉम वर पडला ! चालत्या पॅसेंजर ट्रेन मधुन त्याने उडी मारली,कारण लगेच दुसरी डिलेव्हरी त्याला करायची होती. काश चौधरी चे २ व्हिडियो देऊन जातो. : https://www.youtube.com/watch?v=mkbwTVoIaJ8 https://www.youtube.com/watch?v=cLaCIVT1pdc

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Toca Toca... : Fly Project

कांदा लिंबू 11/01/2026 - 13:43
दहा मिनिटांच्या आत, ताबडतोब वस्तू हातात पाहिजे.. इतकी घाई कसली? किंवा तेवढाही दम धरवत नाही अशी अवस्था का? हा प्रश्न ग्राहकांना विचारलेला आहे असे गृहीत धरून लिहीत आहे. Quick com कंपन्या दहा-पंधरा मिनिटांमध्ये हवी ती उपलब्ध वस्तू घरपोच आणून देत आहेत, त्याची जी काही किंमत त्या कंपन्या मागत आहेत ती ग्राहक देत आहेत‌. हा एक व्यवहार आहे.‌ त्यामध्ये घाई असणे किंवा दम न धरविणे याचा काय संबंध आहे? ग्राहकांनी या सेवा वापरू नयेत असे म्हणणे आहे का?

In reply to by कांदा लिंबू

गवि 11/01/2026 - 15:11
प्रश्न रोचक आहे. रास्तही आहे. विचार करू जाता असे वाटले की अशी सर्व्हिस उपलब्ध करून देणे आणि ती ग्राहकाने घेणे हा व्यवहार असला तरी अशा प्रकारच्या अतिशय टोकाच्या स्पर्धेतून येणाऱ्या सेवा उपलब्ध करून रूढ करण्याच्या प्रक्रियेत काही काळाने लेखात म्हटली आहे तशी मानसिकता (मनात येईल ते ताबडतोब, आत्ता, दहा मिनिटांत हाती पडलेच पाहिजे) तयार होऊन तीच एक नॉर्म बनू शकते. मग पुढे काय ? पाच मिनिटे ? या सर्व्हिसेस वरवर पाहता एक सोय असली तरी अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. शिवाय स्पर्धेचे बाय प्रॉडक्ट म्हणून ग्राहकाला झटपट डिलिव्हरी मिळणे ही आज सोय वाटत असली तरी "इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय दीर्घकाळात आणि सार्वत्रिक असणे कितपत योग्य हे बघायला हवं.

In reply to by गवि

कांदा लिंबू 11/01/2026 - 20:43
"इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" ही सवय... या संदर्भात एकूण प्रतिसादाच्या आशयाशी सहमत आहेच; पण त्याबद्दल कालाय तस्मै नमः असेच म्हणावे लागेल. तथापि ...अत्यंत कमी वेळात डिलिव्हरी करण्याच्या नादात ताण वाढणे आणि सुरक्षितता पाळण्याकडे दुर्लक्ष हे सहज होऊ शकतं. नोकरीची आणि उत्पन्नाची गरज असलेले अनेक तरुण तरुणी त्यासाठी तडजोड करून जोखीम घ्यायला तयार होतात किंवा असतात. असे घटक सर्वच क्षेत्रांत, सर्वच काळांत असतात, नाही का? माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात, कामाच्या, वेळेच्या ताणामुळे असंख्य अभियंते शारीरिक व मानसिक आरोग्याशी तडजोड करतात. --- Food delivery व Q-com कंपन्या ग्राहकांना जो अपेक्षित वेळ देतात, तो त्या भागातील ट्रॅफिकचा विचार करून अवरेज वेळ दिलेला असतो. तेवढ्या वेळात डिलिव्हरी देण्यासाठी घाई करून जाण्याची गरज नसते.

कांदा लिंबू 11/01/2026 - 20:30
मी, माझे कुटुंबीय, माझा स्थानिक मित्रपरिवार इ लोक्स् हे e-com, q-com, food delivery, ride-hailing, hyper-local वगैरे सारख्या सेवांचे नियमित उपभोक्ते आहोत. एक ग्राहक म्हणून ह्या आणि अशा इतर सेवांमुळे खूपच सुविधा झाली आहे असा अनुभव आहे. इतर कोणत्याही उद्योगाप्रमाणे याही उद्योग-प्रकारांत बरे-वाईट अनुभव आहेत; पण एक सेवाक्षेत्र म्हणून ग्राहकांच्या वेळेच्या व पैशाच्या दृष्टीने या उद्योगांचा उदय व वाढ चांगलीच म्हणावी लागेल. ‌ यातल्या बव्हंशी सेवांसाठी delivery partners ना स्वतःची दुचाकी व स्मार्टफोन एवढ्या भांडवलावर महिना वीस-पंचवीस हजार रुपये किंवा अधिक उत्पन्न मिळते. दहा-पंधरा हजार रुपयापर्यंतचा स्मार्टफोन, व एक-दीड लाख रुपयापर्यंतची दुचाकी हे दोन्ही कर्जावर मिळतात. ‌व्यवस्थित, प्रामाणिक काम करणाऱ्याला तीन वर्षांमध्ये कर्जाचे हप्ते फेडून महिना किमान दहा-पंधरा हजार रुपये कमाई होते. या पार्श्वभूमीवर, सदर धाग्याच्या आशयाने विचार करुन, तसेच वरील अनेक प्रतिसादांचा विचार करून, delivery partners ची सुरक्षितता या दृष्टीने, या सेवांचे ग्राहक (किंवा मिसळपावचे वाचक) या भूमिकेतून काय action items अपेक्षित आहे?

In reply to by कांदा लिंबू

निनाद 12/01/2026 - 05:17
मला हे हवे आहे असे वाटते: १. वेळेचा अवास्तव दबाव टाळता येण्याची सुविधा - म्हणजे मला वस्तू हवी आहे पण दहा मिनिटा ऐवजी दोन तासात आली तरी चालेल हे सांगण्याची सुविधा हवी. २. जर एखाद्या वेळी डिलिव्हरीला ५-१० मिनिटे उशीर होत असेल तर, डिलिव्हरी पार्टनर्सना "काही हरकत नाही, सुरक्षित या" असा निरोप देण्यासाठी वन क्लिक बटन वर अ‍ॅपमध्ये येणे. (एक मेसेज त्यांचा मानसिक ताण कमी करू शकतो.) ३. मी कंपनी म्हणून डिलिव्हरी पार्टनर्सना लिफ्ट वापरू द्यावी यासाठी सोसायटी कमिटीकडे पाठपुरावा करेन. त्या सोसायटी अधिक चांगली प्रायोरिटी वगैरे मिळेल असे ही पाहता येईल. पायऱ्या चढून होणारा थकवा शारीरिक आरोग्यावर आणि एकाग्रतेवर परिणाम करतो असे वाटते. ४. सुरक्षिततेला महत्त्व देण्याची सुविधा म्हणजे जर एखादा रायडर हेल्मेट घालून आला असेल आणि ट्रॅफिकचे नियम पाळून आला असेल, तर त्याला रेटिंगमध्ये दाद देता आली पहिजे. छोटी टीप देणे शक्य व्हावे. ५. अ‍ॅप ने मला सांगितले पाहिजे की रात्री उशिरा किंवा खराब हवामानात असून मुसळधार पाऊस आहे. तेंव्हा ऑर्डर करणे टाळणे किंवा ऑर्डर केल्यास त्यांना 'सुरक्षित या' असा मेसेज करता आला पहिजे - त्यासाठी अ‍ॅप ने हवामान पाहून मला तसे सुचवले पाहिजे. ६. पर ट्रिप रायडर इंशुरंस मला पे करण्याची सुविधा असली पहिजे. म्हणजे माझ्यासाठी काम करणार्‍या माणसाची सुरक्षितता मी पाळतो आहे - आणि मला ते करणे शक्य आहे - याचा चांगला संदेश जाऊ शकतो. जे लोक असा इंशुरंस प्रिमियम देणार आहेत त्यांना वेगळ्या सुविधा देता येतील. तातडीच्या परिस्थितीत मदत म्हणजे अपघातात मदत म्हणून हे फार महत्त्वाचे आहे! (पर ट्रिप रायडर इंशुरंस पे करण्याची सुविधा ही सद्य काळात मायक्रो इंशुरंस विकण्याची एक उत्तम व्यवसाय कल्पना + संधी आहे असे वाटते!) इतरः डिलिवरी झाल्यावर रायडर एक 'थँक्यू' किंवा 'सांभाळून जा' असा शब्द अ‍ॅपवर टाकता आला पाहिजे. सोसायटीमध्ये डिलिव्हरी पार्टनर्ससाठी Safe Delivery Zone किंवा किमान पाणी पिण्याची सोय असली पहिजे.

रीडर 11/01/2026 - 22:11
गरजेच्या वेळेला या सेवा खूप उपयोगी पडतात पण तेच गरज नसताना सतत वापरल्यास बरेच पैसे जास्तीचे खर्च होतात. ॲप वर उपलब्ध असतील त्याच पर्यायांमधून वस्तू घ्याव्या लागतात आणि बरेचदा ब्रँडेड मोठे पॅक्स घ्यावे लागतात.. अधिक डिलिवरी फी, marketplace फी असे करत नेहमीच्या ग्रोसरी शॉपिंग पेक्षा बरेच पैसे जास्ती खर्च होतात
लेखनप्रकार
ब्लिंकिट, इन्स्टामार्ट, झेप्टो आणि असे अन्यही खूप क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आता एकमेकांशी स्पर्धा करत दहा मिनिटांच्या डिलिव्हरी शर्यतीत उतरले आहेत. हे डिलिव्हरी करणारे लोक प्रचंड ताणाखाली वेगाने वाहने चालवतात हे आपल्याला रस्त्यात दिसतंच.

"म आं जा" च्या संक्षेपांची यादी-भाग (१)?

अनन्त्_यात्री ·

गवि 06/01/2026 - 15:37
चोप्य पस्ते.. https://misalpav.com/node/20113 (..चाल.. कोणतीही..) विचारमैथुन चालू असावे जेव्हा काही कामच नसते कचेरीमधे लेखन प्रसवत चोप्य पस्ते..चोप्य पस्ते.. (...चाल बदलून...) अंगलटीला उलटुन येता प्रतिक्रियांच्या पचपच पिंका ह.घ्या. ह.घ्या. हाकानाका पेरुन द्याव्या विकीलिंका.. (..चलन बदलून...) बोटावरची थुंकी बदलणे रुमाल टाकुन जागा धरता प्रकाटाआ डुकाटाआ अशक्य होईल बूच मारता. (..चालचलन आणि वृत्त बदलून..) अच्रत ब्वलत शीबै नैकै पुलेशुभेच्छुक पुभालटा तर्रीभरला शाब्दिकरस्सा इथे उकळतो रटारटा.. (.. चाल सोडून...) डायरिया जिलब्या अन चपला ठोठो हसता कोणी खपला काळेबेरे काही नाही शब्दकोष टेंपोत बसवला..

गवि 06/01/2026 - 15:37
चोप्य पस्ते.. https://misalpav.com/node/20113 (..चाल.. कोणतीही..) विचारमैथुन चालू असावे जेव्हा काही कामच नसते कचेरीमधे लेखन प्रसवत चोप्य पस्ते..चोप्य पस्ते.. (...चाल बदलून...) अंगलटीला उलटुन येता प्रतिक्रियांच्या पचपच पिंका ह.घ्या. ह.घ्या. हाकानाका पेरुन द्याव्या विकीलिंका.. (..चलन बदलून...) बोटावरची थुंकी बदलणे रुमाल टाकुन जागा धरता प्रकाटाआ डुकाटाआ अशक्य होईल बूच मारता. (..चालचलन आणि वृत्त बदलून..) अच्रत ब्वलत शीबै नैकै पुलेशुभेच्छुक पुभालटा तर्रीभरला शाब्दिकरस्सा इथे उकळतो रटारटा.. (.. चाल सोडून...) डायरिया जिलब्या अन चपला ठोठो हसता कोणी खपला काळेबेरे काही नाही शब्दकोष टेंपोत बसवला..
लेखनविषय:
"रच्याकने" जाता जाता कविता पाडली "पुलेशु"च्या पावसात टंकून टाकली " कृ ह घ्या" च्या उपदेशे माझी सटकली " डू आयडी" ची पिल्ले तेव्हा जन्माला घातली "हा का ना का", "हा का ना का" नेहमी वाटले "ह ह पु वा", "ह ह पु वा" क्वचितच झाले "म आं जा" च्या संक्षेपांची यादी आटपली? "पु भा प्र" च्या आशेवर आठोळी संपली :) ~~~~~~~~~~~~~~~~ शब्दार्थ: म आंजा= मराठी आंतर-जाल रच्याकने = रस्त्याच्या कडेने पुलेशु= पुढील लेखनास शुभेच्छा कृ ह घ्या= कृपया हलके घ्या डू आयडी= माझे clones हा का ना का= हाय काय नाय काय ह ह पु वा= हसून हसून पुरे वाट पु भा प्र= पुढील भागाची प्रतिक्षा

येरूडकर - कथाकथन.. नव्हे गोष्ट सांगणं.

गवि ·

टर्मीनेटर 23/12/2025 - 10:45
बोलेतो... एकदम झकास 👍 लाईक केले आहे आणि प्रतिसादही दिला आहे, आता शेअर करतो आणि चेतनाताईंचे आणखीन काही व्हिडीओज पाहुन तेही आवडल्यास त्यांच्या चॅनलला सब्स्क्राईबही करतो...

प्रचेतस 24/12/2025 - 07:20
कथा अजून ऐकली नाही पण तुमची आहे म्हटल्यावर जबराटच असणार हे नक्की. सवडीने ऐकणारच आहे. ह्या नव्या प्रयोगाबद्दल अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा.

टर्मीनेटर 23/12/2025 - 10:45
बोलेतो... एकदम झकास 👍 लाईक केले आहे आणि प्रतिसादही दिला आहे, आता शेअर करतो आणि चेतनाताईंचे आणखीन काही व्हिडीओज पाहुन तेही आवडल्यास त्यांच्या चॅनलला सब्स्क्राईबही करतो...

प्रचेतस 24/12/2025 - 07:20
कथा अजून ऐकली नाही पण तुमची आहे म्हटल्यावर जबराटच असणार हे नक्की. सवडीने ऐकणारच आहे. ह्या नव्या प्रयोगाबद्दल अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा.
लेखनप्रकार
येरूडकर किंडल बुकमधल्या कथेच्या रूपाने सर्वांना भेटायला आला. पूर्वी मौज दिवाळी अंकात तो प्रकट झाला होता. आता चेतना वैद्य या आवाजाच्या जादूगार असलेल्या व्हॉईस आर्टिस्ट आणि नाट्य दिग्दर्शिका यांच्या अफलातून आवाजात यूट्यूब वर ही गोष्ट ऐका. आवडली तर मनापासून भरपूर प्रतिसाद द्या. शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा.

छोटीसी बात, गोईंग डाऊन आणि येरूडकर..- किंडल बुक्स..

गवि ·

सोत्रि 03/12/2025 - 14:52
किंडल अनलिमिटेडवर लगेच डाउनलोड करून टाकले. संध्याकाळी हापिसच काम संपल की वाचून संपवणार आज!! छोटीसी बात... - (गवीपंखा) सोकाजी

कंजूस 03/12/2025 - 15:38
गगन विहारी सर, माझ्या नावाला स्मरून पुस्तकाचं सांपल वाचलं. गोष्ट एकदम फ्लाइट फास्ट आहे. नायकाचं सुंदरींवर बारिक लक्ष आहे. असू द्या. तरुणांना आवडतील कथा.

टर्मीनेटर 03/12/2025 - 15:53
मला UPI आणि credit card दोन्ही वरून पेमेंट करताना समस्या येत आहे त्यामूळे डाउनलोड करता येत नाहीये... ;( काय कारण असावे? मी सेव्ह कार्ड ऑप्शन सिलेक्ट करत नाही हे कारण असावे काय?

In reply to by टर्मीनेटर

गवि 03/12/2025 - 16:16
UPI मध्ये तर सरळच प्रक्रिया आहे. त्यात सेव्ह काही करावे लागत नाहीच. किंडल किंवा अमेझॉन मोबाईल ॲपमध्ये मात्र थेट कोणतेही किंडल संबंधित पेमेंट केले किंवा घेतले जात नाही. काहीतरी पॉलिसी आहे. वेब ब्राउझरवर किंडल किंवा अमेझॉन वेबसाईट ओपन करूनच ते करावं लागतं.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/12/2025 - 16:24
येस सर... मी तुम्ही दिलेल्या amazon च्या लिंक वरूनच प्रयत्न करत होतो... फक्त ज्या फोन वरून UPI पेमेंट करण्याचा प्रयत्न केला त्यात माझे UPI अकाउंट नाही पण मला ज्यावर ते आहे त्यावर पेमेंट रिक्वेस्ट आली नाही... म्हणून क्रेडिट कार्ड वरून पेमेंट करण्याचा प्रयत्न केला पण ते ही प्रोसेस होत नाहिये... आता थोड्या वेळानी घरी पोचल्यावर वेब ब्राउझर वरून प्रयत्न करतो...

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/12/2025 - 17:08
"प्रयत्ने वाळूचे कण रगडीता" काय काय गळे... वगैरे म्हणतात ना... त्यावर विश्वास आहे 😀 त्यामुळे प्रयत्न करत रहाणे हे माझे इतिकर्तव्यच आहे हो...

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/12/2025 - 17:24
माझ्यासारख्या अत्यंत सोज्वळ माणसाचा अतिशय "सात्विक' प्रतिसादही अश्लील वगैरे वाटत असेल तर पुढे काय बोलायचे? भलाई का जमानाच नहीं रहा सेठ 😀

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर 03/12/2025 - 19:44
वेब ब्राउझर वर पेमेंट झालं हो गवि शेठ... आता वाचतो.... (वाचतो कसला मजा घेतो... तुमचे लेखन वाचणे हा कायमच मजेदार अनुभव असतो 😍)

गविंचे पुस्तक खरेदी करतो. या वीकेंडला वाचून अभिप्राय देखिल कळवतो. - एक गविफॅन (गवि मिसळपाववर नसतील तर माझीही पावले इथे वळणार नाहीत. एवढे गवि आणि मिसळपाव यांचे माझ्या मनात साटेलोटे आहे. कोणत्याही प्रतिसादावरुन गवि एक मायाळू, केअरिंग, समंजस आणि ऐकुन घेणारे पण नेमकं, महत्वाचे, क्वचित तीक्ष्ण, शक्यतो आबदार पुढच्याला न दुखावता, बोलणारे, तरिही ऐसपैस आणि रिलॅक्स्ड व्यक्ती वाटतात. अशी माणसे क्रियेटिव्ह असतील तर मला अशा माणसांचा स्नेह खूप भावतो हवाहवासा वाटतो. त्यांचा जर कुणी पॅट्रोनस प्राणी असेल तर तो हत्ती असे वाटते. (त्याच्या शांत समंजस पवित्र वृत्तीमुळे) ) आणि गवि चा लाँग फॉर्म गगन विहारी आहे हे मला पहिल्यांदा कळले. गविजी, वाचेन, सांगेन. खूप धन्यवाद.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

त्यांचा जर कुणी पॅट्रोनस प्राणी असेल तर तो हत्ती असे वाटते.
चुक. डॉगेश भाई त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

In reply to by धर्मराजमुटके

पॅट्रोनस हे वृत्ती आणि प्रकृतिवर ठरत असतो त्यांना चॉइस नाही तो आपोआप निवडला जातो. मला तरी ते डॉगेश भाऊ नाही वाटत.

गवि 03/12/2025 - 18:34
ताजा कलम. खालील लेख लिहून एक दिवस व्हायच्या आतच विमान अपघातांच्या कहाण्या ऊर्फ एअर क्रॅशेस, या लेखांचं पुस्तक "गोईंग डाऊन" हेही किंडलवर आलं आहे. अनेक वाचक गेली काही वर्षे या लेखांचं काय झालं असं विचारत होते. आता ते पुन्हा सर्वांना वाचायला किंडलवर प्रकाशित झाले आहेत. लिंक https://amzn.in/d/fmxMFvV B

In reply to by गवि

गविजी हे पुस्तक छापायला कुणीही तयार झाले असते. तुम्ही प्रयत्न केले का तसे? (अजून एक म्हणजे चॅटजीपीटी आणि इतर मंडळी यांचा चित्रांचा सेन्स पूर्ण गंडला आहे, वरील मुखपृष्ट अजून आकर्षक करता आले असते. तुम्ही इथे एक स्पर्धा घ्यायला हवी होती, अभ्याभाऊ, मी, चित्रगुप्त इत्यादींनी हात/ प्रॉम्प्ट आजमावून पाहिला असता)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 03/12/2025 - 21:06
धन्यवाद अण्णा..
वरील मुखपृष्ट अजून आकर्षक करता आले असते. तुम्ही इथे एक स्पर्धा घ्यायला हवी होती, अभ्याभाऊ, मी, चित्रगुप्त इत्यादींनी हात/ प्रॉम्प्ट आजमावून पाहिला असता
खरं आहे. आता यापुढील भाग येईलच. तेव्हा इथून आयडियाज घेईन. डन..

गामा पैलवान 04/12/2025 - 04:37
गवि, तुमची लेखणी सिद्धहस्त आहे याचा अनुभव इथे घेतलाय. आता परत एकता पुस्तक वाचून घेईन. आ.न., -गा.पै.

गवि 04/12/2025 - 05:36
@ राजेंद्र मेहेंदळे @ कंकाका @ डॉ कुमारेक काका @ धर्मराजमुटके @ कर्नल तपस्वी @ प्रा डॉ सर @ आन गा पै प्रत्येकाला खूप खूप धन्यवाद.. स्वतंत्र प्रतिसाद देऊन धागा पुन्हा पुन्हा वर आणणे होऊ नये म्हणून एकत्रच.. _/\_

अकिलिज 05/12/2025 - 21:36
एका सिद्धहस्त लेखकाने आपले पुस्तक प्रकाशित करावे ही खरंतर आमच्यासारख्या वाचनकर्त्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण त्यांचा नम्रपणा पहा. छोटीसी बात म्हणून सोडून दिली. गवि गवि, किती शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून. हणमंतअण्णा शंकरांच्या मताशी बाडीस.

दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन, गवि. अ‍ॅमेझॉनवरुन दोन्ही विकत घेतली आहेत. पुनर्वाचनाचा आनंद घेतो.

In reply to by गवि

प्रथम मला वाटले की माझा अ‍ॅमेझॉनचा नो-रश रिवॉर्डमुळे मला शुन्य डॉलरला मिळाले आहे. परंतु नो रश रिवॉर्डचे मूल्य पूर्वीइतकेच आहे. दोन्ही पुस्तकं विनामुल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!!

गवि 05/12/2025 - 23:39
आज आणि उद्या हे पुस्तक पूर्ण मोफत, शून्य किंमतीत घेता येईल असे केले आहे. पुस्तक आवडलं तर इतरांना शिफारस करणे, परीक्षण करणे, रेटिंग देणे वगैरे मार्गांनी पुस्तकाच्या प्रसारात मदत करावी अशी मिपाकरांना विनंती.

In reply to by गवि

कंजूस 06/12/2025 - 05:24
दोन्ही पुस्तकं किंडलवर घेतली, ॲपच्या लायब्रीत आली. वाचून प्रतिसाद लिहितो तिकडे. विमान, बोट किंवा रेल्वेमध्ये कामानिमित्त संबंध आलेले मराठी लोक बरेच असतील परंतू ते आवर्जून मराठीमध्ये तांत्रिक माहिती लिहीत नाहीत. तुम्ही इकडे मिसळपाव साईटवर लिहीत होतात ते मिसळपावचे वाचक वाचत होते. परंतू आता तुम्ही ही पुस्तके किंडलवर आणल्याने जगात सर्व ठिकाणी पोहोचतील. आभार.

कंजूस 06/12/2025 - 15:02
छोटीसी बात वाचले. पहिल्या दोन कथा मानसिक आघात आणि विरहावर आहेत. एरपोर्टचे वातावरण बरोबर पकडले आहे. पण विरह धक्का आहे. दुसऱ्या कथेत दारूच्या नशेत विरहदु:ख विसरू पाहणारा तरूण आहे. तिसरी 'आज' ही कथा चॅटिंग करण्याच्या व्यसनात अडकलेल्या मुलांची आहे. आभासी जग खरे वाटणारी पिढी आहे. चौथी कथा ही कौटुंबिक प्रेम आणि सुखदुःखाची आहे. पाचवी कथा 'तुलपा' ही एक गूढ गोष्टीत रमलेल्या नायकाची आहे. शेवटची बी.पी.ओ. ही याच प्रकारच्या सॉफ्टवेअर सर्विस देणाऱ्या उद्योगातील वातावरण, त्रास मांडते. त्यातील कर्मचाऱ्यांचे स्वभाव , आवडनिवड आणि अपेक्षा उलगडत जातात. एअरपोर्ट असो वा बी.पी.ओ. गविंनी निरीक्षणांचा कथांमध्ये चांगला उपयोग करून घेतला आहे. शिवाय कथा चटपटीत ठेवून कोणताही संदेश न देता करमणूक केली आहे.

In reply to by कंजूस

गवि 07/12/2025 - 11:42
कंकाका, "गोईंग डाऊन" या पुस्तकाला तुम्ही अमेझॉन पेजवर दिलेला सुंदर अभिप्राय वाचून मनापासून आनंद झाला. विमान अपघातांच्या मीमांसेत सर्व क्षेत्रातल्या वाचकांनी रस दाखवावा, समजून घ्यावं, आणि तांत्रिक गोष्टी सोप्या भाषेत पोचाव्या यासाठीच हे पुस्तक लिहीलं.. खूप आभारी आहे !

गवि 07/12/2025 - 11:29
धन्यवाद वाचकहो ! अमेझॉन डॉट इन, संपूर्ण किंडल कलेक्शनमध्ये: गोईंग डाऊन – Travel Writing मध्ये #2 रँक गोईंग डाऊन – Hot New Releases मध्ये #1 स्थान छोटीसी बात – Fiction (Suburban Literature) मध्ये #7 रँक विक्री किंवा मानधन यांच्यावर ही रँक अवलंबून नाही. वाचकांच्या प्रतिसादावर आहे. त्यामुळे वाचकांचे ऋण पुन्हा एकदा मानतो.

पूर्ण वाचले आणि अर्थातच आवडले. लगे रहो!! काही कथा (पॅन अ‍ॅम/के एल एम ची) एअर क्रॅश इन्वेस्टिगेशनमध्ये मालिकेत बघितल्या होत्या ते आठवले. मधेच "सली" या नितांतसुंदर चित्रपटाची आठवणही झाली. अवांतर-टॉम हॅन्क्स तसाही फॉरेस्ट गंप मुळे आवडतोच. त्यावर एकदा लिहायचे आहे. बघुया.

गवि 10/12/2025 - 08:27
तिसरं किंडल बुक आता आलं आहे. यातली शीर्षक कथा मौज प्रकाशनाच्या मौज दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. जी आता केवळ या पुस्तकातच वाचायला मिळेल. इतर अनेक कथा मिपावर आधी आलेल्या आहेत. पण तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही पुस्तक किंडलवर वाचावं, संग्रही ठेवावं किंवा किंडल अनलिमिटेडवर विनामूल्य वाचावं. माझी एक विनंती आहे.. की ज्यांना शक्य आहे त्यांनी या पुस्तकाला अमेझॉनवर रेटिंग देऊन (तारांकित करून) आणि रिव्ह्यू लिहून या पुस्तकाला जगभर पोचवण्यासाठी मदत करावी. एटीएम गार्ड, येरूडकर तुम्हाला भेटायला आलाय. लिंक: https://amzn.in/d/fln7d4w C अमेझॉन Book overview: हे पुस्तक तसं तर कथा सांगणारं आहे. पण त्याहूनही जास्त.. या पुस्तकात तुमच्या आमच्या गल्लीबोळातलं आयुष्य कागदावर तसंच, न लाजता, न लपता उतरलेलं आहे. हे सर्व वाचताना तुम्ही कधी मुसळधार पावसाचं पाणी भरत चाललेल्या एटीएम रूममध्ये नाईट शिफ्टवर असलेल्या येरुडकरला भेटाल.. तर कधी आईसक्रीमवाल्या "गंदे अंकल"च्या नजरेतून त्या निरागस पोरीच्या मनात शिराल. कधी "चिनू"च्या विंडोज ९८ च्या स्क्रीनवर चमकणारे याहू मेसेंजर, जिओसिटीज आणि देसीबाबा यांच्या आठवणी.. आणि ते किर्र वाजणारं १२८ केबीपीएस मोडेम तुम्हाला स्वतःच्याच त्या दिवसांत ओढून नेतील. कधी एमआरआय मशीनच्या बोगद्यात, धाड धाड वाजणाऱ्या आवाजात, आपल्याच मनातले शब्द ऐकू येतील. व्हिएतनामच्या "बा ना" हिल्समधे धुक्यात हरवलेला तो सोनेरी पूल.. आणि ती फॅमिली.. आणि.. असाच एक केळकर नावाचा पोरगा.. अर्धवट प्रेमात पडलेला.. शिवराळ पण मनातून मनाशी बोलणारा. वाचा आणि बघा काही जुळते का तार..

गवि 18/12/2025 - 12:06
एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या पंधरा दिवसांत एकूण २७३४ किंडल पेजेस वाचन या तीन पुस्तकांचे मिळून झाले. यापैकी छोटीसी बात : १६०० पाने, छोटीसी बात: ८९० पाने आणि येरूडकर: २४१ पाने असे साधारणपणे आकडे आहेत. वाचकांचे सहस्र आभार. गेले दोन दिवस मात्र अचानक वाचने शून्यावर आली आहे. त्यामुळे हिरमोड झाला. प्रत्येक पुस्तक बेस्टसेलर रँकमधे वर होते पण ते काळानुसार अजून काही काळ तरी वाचनात रहावे आणि लाखो पुस्तकांच्या गठ्ठ्यात कायमचे गाडले जाऊ नये यासाठी सर्वांना विनंती अशी, की ज्यांनी हे पुस्तक अद्याप वाचले नसेल त्यांनी अवश्य वाचण्याचा प्रयत्न करावा. काही वाचकांनी कौतुक करणारे रिव्ह्यू आणि रेटिंग दिली आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही करावे. पुन्हा एकदा सर्व वाचक आणि प्रतिसादकर्ते आणि अभिप्राय, तारांकन देणारे यांच्याबद्दल कृतज्ञता..

सोत्रि 03/12/2025 - 14:52
किंडल अनलिमिटेडवर लगेच डाउनलोड करून टाकले. संध्याकाळी हापिसच काम संपल की वाचून संपवणार आज!! छोटीसी बात... - (गवीपंखा) सोकाजी

कंजूस 03/12/2025 - 15:38
गगन विहारी सर, माझ्या नावाला स्मरून पुस्तकाचं सांपल वाचलं. गोष्ट एकदम फ्लाइट फास्ट आहे. नायकाचं सुंदरींवर बारिक लक्ष आहे. असू द्या. तरुणांना आवडतील कथा.

टर्मीनेटर 03/12/2025 - 15:53
मला UPI आणि credit card दोन्ही वरून पेमेंट करताना समस्या येत आहे त्यामूळे डाउनलोड करता येत नाहीये... ;( काय कारण असावे? मी सेव्ह कार्ड ऑप्शन सिलेक्ट करत नाही हे कारण असावे काय?

In reply to by टर्मीनेटर

गवि 03/12/2025 - 16:16
UPI मध्ये तर सरळच प्रक्रिया आहे. त्यात सेव्ह काही करावे लागत नाहीच. किंडल किंवा अमेझॉन मोबाईल ॲपमध्ये मात्र थेट कोणतेही किंडल संबंधित पेमेंट केले किंवा घेतले जात नाही. काहीतरी पॉलिसी आहे. वेब ब्राउझरवर किंडल किंवा अमेझॉन वेबसाईट ओपन करूनच ते करावं लागतं.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/12/2025 - 16:24
येस सर... मी तुम्ही दिलेल्या amazon च्या लिंक वरूनच प्रयत्न करत होतो... फक्त ज्या फोन वरून UPI पेमेंट करण्याचा प्रयत्न केला त्यात माझे UPI अकाउंट नाही पण मला ज्यावर ते आहे त्यावर पेमेंट रिक्वेस्ट आली नाही... म्हणून क्रेडिट कार्ड वरून पेमेंट करण्याचा प्रयत्न केला पण ते ही प्रोसेस होत नाहिये... आता थोड्या वेळानी घरी पोचल्यावर वेब ब्राउझर वरून प्रयत्न करतो...

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/12/2025 - 17:08
"प्रयत्ने वाळूचे कण रगडीता" काय काय गळे... वगैरे म्हणतात ना... त्यावर विश्वास आहे 😀 त्यामुळे प्रयत्न करत रहाणे हे माझे इतिकर्तव्यच आहे हो...

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/12/2025 - 17:24
माझ्यासारख्या अत्यंत सोज्वळ माणसाचा अतिशय "सात्विक' प्रतिसादही अश्लील वगैरे वाटत असेल तर पुढे काय बोलायचे? भलाई का जमानाच नहीं रहा सेठ 😀

In reply to by टर्मीनेटर

टर्मीनेटर 03/12/2025 - 19:44
वेब ब्राउझर वर पेमेंट झालं हो गवि शेठ... आता वाचतो.... (वाचतो कसला मजा घेतो... तुमचे लेखन वाचणे हा कायमच मजेदार अनुभव असतो 😍)

गविंचे पुस्तक खरेदी करतो. या वीकेंडला वाचून अभिप्राय देखिल कळवतो. - एक गविफॅन (गवि मिसळपाववर नसतील तर माझीही पावले इथे वळणार नाहीत. एवढे गवि आणि मिसळपाव यांचे माझ्या मनात साटेलोटे आहे. कोणत्याही प्रतिसादावरुन गवि एक मायाळू, केअरिंग, समंजस आणि ऐकुन घेणारे पण नेमकं, महत्वाचे, क्वचित तीक्ष्ण, शक्यतो आबदार पुढच्याला न दुखावता, बोलणारे, तरिही ऐसपैस आणि रिलॅक्स्ड व्यक्ती वाटतात. अशी माणसे क्रियेटिव्ह असतील तर मला अशा माणसांचा स्नेह खूप भावतो हवाहवासा वाटतो. त्यांचा जर कुणी पॅट्रोनस प्राणी असेल तर तो हत्ती असे वाटते. (त्याच्या शांत समंजस पवित्र वृत्तीमुळे) ) आणि गवि चा लाँग फॉर्म गगन विहारी आहे हे मला पहिल्यांदा कळले. गविजी, वाचेन, सांगेन. खूप धन्यवाद.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

त्यांचा जर कुणी पॅट्रोनस प्राणी असेल तर तो हत्ती असे वाटते.
चुक. डॉगेश भाई त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

In reply to by धर्मराजमुटके

पॅट्रोनस हे वृत्ती आणि प्रकृतिवर ठरत असतो त्यांना चॉइस नाही तो आपोआप निवडला जातो. मला तरी ते डॉगेश भाऊ नाही वाटत.

गवि 03/12/2025 - 18:34
ताजा कलम. खालील लेख लिहून एक दिवस व्हायच्या आतच विमान अपघातांच्या कहाण्या ऊर्फ एअर क्रॅशेस, या लेखांचं पुस्तक "गोईंग डाऊन" हेही किंडलवर आलं आहे. अनेक वाचक गेली काही वर्षे या लेखांचं काय झालं असं विचारत होते. आता ते पुन्हा सर्वांना वाचायला किंडलवर प्रकाशित झाले आहेत. लिंक https://amzn.in/d/fmxMFvV B

In reply to by गवि

गविजी हे पुस्तक छापायला कुणीही तयार झाले असते. तुम्ही प्रयत्न केले का तसे? (अजून एक म्हणजे चॅटजीपीटी आणि इतर मंडळी यांचा चित्रांचा सेन्स पूर्ण गंडला आहे, वरील मुखपृष्ट अजून आकर्षक करता आले असते. तुम्ही इथे एक स्पर्धा घ्यायला हवी होती, अभ्याभाऊ, मी, चित्रगुप्त इत्यादींनी हात/ प्रॉम्प्ट आजमावून पाहिला असता)

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 03/12/2025 - 21:06
धन्यवाद अण्णा..
वरील मुखपृष्ट अजून आकर्षक करता आले असते. तुम्ही इथे एक स्पर्धा घ्यायला हवी होती, अभ्याभाऊ, मी, चित्रगुप्त इत्यादींनी हात/ प्रॉम्प्ट आजमावून पाहिला असता
खरं आहे. आता यापुढील भाग येईलच. तेव्हा इथून आयडियाज घेईन. डन..

गामा पैलवान 04/12/2025 - 04:37
गवि, तुमची लेखणी सिद्धहस्त आहे याचा अनुभव इथे घेतलाय. आता परत एकता पुस्तक वाचून घेईन. आ.न., -गा.पै.

गवि 04/12/2025 - 05:36
@ राजेंद्र मेहेंदळे @ कंकाका @ डॉ कुमारेक काका @ धर्मराजमुटके @ कर्नल तपस्वी @ प्रा डॉ सर @ आन गा पै प्रत्येकाला खूप खूप धन्यवाद.. स्वतंत्र प्रतिसाद देऊन धागा पुन्हा पुन्हा वर आणणे होऊ नये म्हणून एकत्रच.. _/\_

अकिलिज 05/12/2025 - 21:36
एका सिद्धहस्त लेखकाने आपले पुस्तक प्रकाशित करावे ही खरंतर आमच्यासारख्या वाचनकर्त्यासाठी मोठी गोष्ट आहे. पण त्यांचा नम्रपणा पहा. छोटीसी बात म्हणून सोडून दिली. गवि गवि, किती शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून. हणमंतअण्णा शंकरांच्या मताशी बाडीस.

दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन, गवि. अ‍ॅमेझॉनवरुन दोन्ही विकत घेतली आहेत. पुनर्वाचनाचा आनंद घेतो.

In reply to by गवि

प्रथम मला वाटले की माझा अ‍ॅमेझॉनचा नो-रश रिवॉर्डमुळे मला शुन्य डॉलरला मिळाले आहे. परंतु नो रश रिवॉर्डचे मूल्य पूर्वीइतकेच आहे. दोन्ही पुस्तकं विनामुल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!!

गवि 05/12/2025 - 23:39
आज आणि उद्या हे पुस्तक पूर्ण मोफत, शून्य किंमतीत घेता येईल असे केले आहे. पुस्तक आवडलं तर इतरांना शिफारस करणे, परीक्षण करणे, रेटिंग देणे वगैरे मार्गांनी पुस्तकाच्या प्रसारात मदत करावी अशी मिपाकरांना विनंती.

In reply to by गवि

कंजूस 06/12/2025 - 05:24
दोन्ही पुस्तकं किंडलवर घेतली, ॲपच्या लायब्रीत आली. वाचून प्रतिसाद लिहितो तिकडे. विमान, बोट किंवा रेल्वेमध्ये कामानिमित्त संबंध आलेले मराठी लोक बरेच असतील परंतू ते आवर्जून मराठीमध्ये तांत्रिक माहिती लिहीत नाहीत. तुम्ही इकडे मिसळपाव साईटवर लिहीत होतात ते मिसळपावचे वाचक वाचत होते. परंतू आता तुम्ही ही पुस्तके किंडलवर आणल्याने जगात सर्व ठिकाणी पोहोचतील. आभार.

कंजूस 06/12/2025 - 15:02
छोटीसी बात वाचले. पहिल्या दोन कथा मानसिक आघात आणि विरहावर आहेत. एरपोर्टचे वातावरण बरोबर पकडले आहे. पण विरह धक्का आहे. दुसऱ्या कथेत दारूच्या नशेत विरहदु:ख विसरू पाहणारा तरूण आहे. तिसरी 'आज' ही कथा चॅटिंग करण्याच्या व्यसनात अडकलेल्या मुलांची आहे. आभासी जग खरे वाटणारी पिढी आहे. चौथी कथा ही कौटुंबिक प्रेम आणि सुखदुःखाची आहे. पाचवी कथा 'तुलपा' ही एक गूढ गोष्टीत रमलेल्या नायकाची आहे. शेवटची बी.पी.ओ. ही याच प्रकारच्या सॉफ्टवेअर सर्विस देणाऱ्या उद्योगातील वातावरण, त्रास मांडते. त्यातील कर्मचाऱ्यांचे स्वभाव , आवडनिवड आणि अपेक्षा उलगडत जातात. एअरपोर्ट असो वा बी.पी.ओ. गविंनी निरीक्षणांचा कथांमध्ये चांगला उपयोग करून घेतला आहे. शिवाय कथा चटपटीत ठेवून कोणताही संदेश न देता करमणूक केली आहे.

In reply to by कंजूस

गवि 07/12/2025 - 11:42
कंकाका, "गोईंग डाऊन" या पुस्तकाला तुम्ही अमेझॉन पेजवर दिलेला सुंदर अभिप्राय वाचून मनापासून आनंद झाला. विमान अपघातांच्या मीमांसेत सर्व क्षेत्रातल्या वाचकांनी रस दाखवावा, समजून घ्यावं, आणि तांत्रिक गोष्टी सोप्या भाषेत पोचाव्या यासाठीच हे पुस्तक लिहीलं.. खूप आभारी आहे !

गवि 07/12/2025 - 11:29
धन्यवाद वाचकहो ! अमेझॉन डॉट इन, संपूर्ण किंडल कलेक्शनमध्ये: गोईंग डाऊन – Travel Writing मध्ये #2 रँक गोईंग डाऊन – Hot New Releases मध्ये #1 स्थान छोटीसी बात – Fiction (Suburban Literature) मध्ये #7 रँक विक्री किंवा मानधन यांच्यावर ही रँक अवलंबून नाही. वाचकांच्या प्रतिसादावर आहे. त्यामुळे वाचकांचे ऋण पुन्हा एकदा मानतो.

पूर्ण वाचले आणि अर्थातच आवडले. लगे रहो!! काही कथा (पॅन अ‍ॅम/के एल एम ची) एअर क्रॅश इन्वेस्टिगेशनमध्ये मालिकेत बघितल्या होत्या ते आठवले. मधेच "सली" या नितांतसुंदर चित्रपटाची आठवणही झाली. अवांतर-टॉम हॅन्क्स तसाही फॉरेस्ट गंप मुळे आवडतोच. त्यावर एकदा लिहायचे आहे. बघुया.

गवि 10/12/2025 - 08:27
तिसरं किंडल बुक आता आलं आहे. यातली शीर्षक कथा मौज प्रकाशनाच्या मौज दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. जी आता केवळ या पुस्तकातच वाचायला मिळेल. इतर अनेक कथा मिपावर आधी आलेल्या आहेत. पण तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही पुस्तक किंडलवर वाचावं, संग्रही ठेवावं किंवा किंडल अनलिमिटेडवर विनामूल्य वाचावं. माझी एक विनंती आहे.. की ज्यांना शक्य आहे त्यांनी या पुस्तकाला अमेझॉनवर रेटिंग देऊन (तारांकित करून) आणि रिव्ह्यू लिहून या पुस्तकाला जगभर पोचवण्यासाठी मदत करावी. एटीएम गार्ड, येरूडकर तुम्हाला भेटायला आलाय. लिंक: https://amzn.in/d/fln7d4w C अमेझॉन Book overview: हे पुस्तक तसं तर कथा सांगणारं आहे. पण त्याहूनही जास्त.. या पुस्तकात तुमच्या आमच्या गल्लीबोळातलं आयुष्य कागदावर तसंच, न लाजता, न लपता उतरलेलं आहे. हे सर्व वाचताना तुम्ही कधी मुसळधार पावसाचं पाणी भरत चाललेल्या एटीएम रूममध्ये नाईट शिफ्टवर असलेल्या येरुडकरला भेटाल.. तर कधी आईसक्रीमवाल्या "गंदे अंकल"च्या नजरेतून त्या निरागस पोरीच्या मनात शिराल. कधी "चिनू"च्या विंडोज ९८ च्या स्क्रीनवर चमकणारे याहू मेसेंजर, जिओसिटीज आणि देसीबाबा यांच्या आठवणी.. आणि ते किर्र वाजणारं १२८ केबीपीएस मोडेम तुम्हाला स्वतःच्याच त्या दिवसांत ओढून नेतील. कधी एमआरआय मशीनच्या बोगद्यात, धाड धाड वाजणाऱ्या आवाजात, आपल्याच मनातले शब्द ऐकू येतील. व्हिएतनामच्या "बा ना" हिल्समधे धुक्यात हरवलेला तो सोनेरी पूल.. आणि ती फॅमिली.. आणि.. असाच एक केळकर नावाचा पोरगा.. अर्धवट प्रेमात पडलेला.. शिवराळ पण मनातून मनाशी बोलणारा. वाचा आणि बघा काही जुळते का तार..

गवि 18/12/2025 - 12:06
एक डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या पंधरा दिवसांत एकूण २७३४ किंडल पेजेस वाचन या तीन पुस्तकांचे मिळून झाले. यापैकी छोटीसी बात : १६०० पाने, छोटीसी बात: ८९० पाने आणि येरूडकर: २४१ पाने असे साधारणपणे आकडे आहेत. वाचकांचे सहस्र आभार. गेले दोन दिवस मात्र अचानक वाचने शून्यावर आली आहे. त्यामुळे हिरमोड झाला. प्रत्येक पुस्तक बेस्टसेलर रँकमधे वर होते पण ते काळानुसार अजून काही काळ तरी वाचनात रहावे आणि लाखो पुस्तकांच्या गठ्ठ्यात कायमचे गाडले जाऊ नये यासाठी सर्वांना विनंती अशी, की ज्यांनी हे पुस्तक अद्याप वाचले नसेल त्यांनी अवश्य वाचण्याचा प्रयत्न करावा. काही वाचकांनी कौतुक करणारे रिव्ह्यू आणि रेटिंग दिली आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही करावे. पुन्हा एकदा सर्व वाचक आणि प्रतिसादकर्ते आणि अभिप्राय, तारांकन देणारे यांच्याबद्दल कृतज्ञता..
लेखनविषय:
तिसरं किंडल बुक आता आलं आहे. यातली शीर्षक कथा मौज प्रकाशनाच्या मौज दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. जी आता केवळ या पुस्तकातच वाचायला मिळेल. इतर अनेक कथा मिपावर आधी आलेल्या आहेत. पण तरीही ज्यांना शक्य आहे त्यांनी हेही पुस्तक किंडलवर वाचावं, संग्रही ठेवावं किंवा किंडल अनलिमिटेडवर विनामूल्य वाचावं. माझी एक विनंती आहे.. की ज्यांना शक्य आहे त्यांनी या पुस्तकाला अमेझॉनवर रेटिंग देऊन (तारांकित करून) आणि रिव्ह्यू लिहून या पुस्तकाला जगभर पोचवण्यासाठी मदत करावी. रिव्ह्यू किंवा मत अगदी दोन चार ओळींत लिहीलंत तरी चालेल.

हिंदुत्ववादी आणि उजवे

उपयोजक ·

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अभ्या.. 10/09/2025 - 19:02
हा लेख टी आर पी खेचणार. प्रतिक्रिया वाचायला नंतर चक्कर मारेन. कीतीची पैज मेहेंदळे सर? . मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.

In reply to by अभ्या..

अध्ये मध्ये काही ठरावीक शब्द पेरले नी एका अशिक्षित अडाणचोट नेत्याबद्दल खरे बोलले की त्याचे अंधभक्त अंगावर सुटतील, मग सेंचुरी कुठेच नाही गेली! :)

In reply to by नावातकायआहे

अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. नक्की का? हे छातीठोक पणे सांगू शकता का? मतचोरी वगैरे, अडवणूक आयोगाचा, इडीचा गैरवापर हे शब्द चंद्रावरील आहेत बहुतेक!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. 11/09/2025 - 18:46
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. ते ईडीबद्दल, किंवा अडवणूक आयोगाबद्दलच बोलत असतील बाहुबली. ;)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तामिळनाडु, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, पश्चीम बंगाल मधे अजिबात मतचोरी नाही तसेच अडवणूक आयोग उत्तम काम करत आहे. तिथे हि तक्रार नाही. :-) स्वगतः धागा ऊठत नाहीये.

In reply to by नावातकायआहे

जितेंद्र आव्हाडांच्या मतदार संघातही नाही झाली म्हणे, अगदी बारीक लक्ष ठेऊन होते, अडवणूक आयोगाच्या हालचालींवर.

In reply to by नावातकायआहे

विवेकपटाईत 22/09/2025 - 16:28
शिक्षित नेत्याला अडाणी म्हणणरे निश्चित महाविद्वान श्रेणीत येतात. ही व्यक्तीगत द्वेषाची पराकाष्ठा आहे. बाकी शिक्षित असाल तर देशाची प्रगति दिसेल. आयकर अडीच लाखापासून 12 लक्ष झालेला दिसेल. एक्साइज विक्री कर सहित अनेक स्थानीय कर इत्यादि जे बजेट मध्ये दरवर्षी वाढत होते आता अर्ध्याहून कमी झाले आहे. बाकी पुढील दहावर्ष तरी मोदी किंवा योगी सहन करावे लागेल.

In reply to by अभ्या..

अभ्या.. 22/09/2025 - 15:54
मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स. माझा हा एकविसावा. दहा बारा दिवस झाले की आता. . काय शिकायचे ह्यातून? मज्जा :)

स्वधर्म 10/09/2025 - 20:06
तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ काय आहे? की या तुमच्या मनातल्या कल्पना आहेत? मी सहज उजव्यांची व्याख्या पाहिली: the section of a political party or system that advocates free enterprise and private ownership, and typically favours socially traditional ideas; the conservative group or section: मला उजव्यांबाबतचे तुमचे १ ते ३ मुद्दे फारसे पटले नाहीत. विशेषतः विकासाबाबतचे. उजवे म्हणजे विकासवादी नसून समाजातल्या खालच्या स्तराकडे बघून धोरणे न ठरवता प्रस्थापित समाज, जात व समूहांनाच फायदा होईल अशी धोरणे ठरवणारे असे वाटते. विकासवादी कोणीही असू शकतो. कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच,

In reply to by स्वधर्म

उपयोजक 10/09/2025 - 20:48
हे माझे निरीक्षण आहे. भारतातल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांबद्दलचे. डावे विकासवादी असते तर केंद्रात सलग ३ वेळा भाजप आली नसती.

In reply to by उपयोजक

स्वधर्म 11/09/2025 - 16:53
आपल्या देशातील मतदारांचे देव-धर्मावरील प्रेम (राममंदीर, वेगवेगळ्या गावांची नांवे हिंदू करणे इ.) आणि तर्कशुध्द विचार न करता, भावनेच्या आहारी जाऊन आश्वासनांवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती ही कारणे आहेत. विकास हा काही फार आधिक दराने झालाय असे नाही, उलट महागाई खूप जास्त प्रमाणात वाढली आहे भाजपच्या शासनकाळात. पण असे वस्तुनिष्ठ विचार करणारे मतदार कमी व जय श्रीराम वाले जास्त, त्यामुळे...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 11/09/2025 - 17:10
आपल्या समाजाची वृत्ती कशी आहे याचा. असा श्रध्दाळू, आपल्याला खरंच काय हवे आहे याचा विचार न करता देव-धर्मामागे फरपटत जाणार्‍या गर्दीने बनलेला समाज असेल तर उजवे काहीही बोलून सत्तेत येणारच. लालबागच्या राजावरील चर्चा >>> लोक लाखोंच्या संखेने गर्दी करतात. त्यामुळे अशा संस्था शेफारल्या आहेत. अशी असंख्य गणपतीची स्थापना करणारी मंडळे असतील पण लालबागलाच येणारे चित्रपट सृष्टीतील कलाकार, राजकारणी, देशाचे गृहमंत्री यामुळे अशा मंडळाना एक वलय प्राप्त होतं. आपण साध्या भोळ्या आणि फकीर माणसांना अशा चमचमाटाचं फार आकर्षण असतं. आपण त्यातले एक होऊ पाहतो तेव्हा ते पदाधिकारी आपल्या मानगुटाला धरुन ढकलून देतात पण श्रद्धेपोटी या सगळ्या लाथळ्या सहन करतो. आपण स्वत: हून ही गर्दी करतो. ही गर्दी अशीच पुढे वाढत राहणार.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत 22/09/2025 - 16:38
उजवे समजाच्या खालच्या स्तरांच्या लोकांची आर्थिक प्रगति व्हावी या कडे विशेष लक्ष देतात. भारताच्या बाबतीत हे शंभर टक्के सत्य उतरले आहे. देशातील 50 टक्के गरीब जनतेपाशी बँक अकाऊंट नव्हते. त्यांची सबसिडी इत्यादि दलाल खाऊन जायचे. डीबीटी मुलेसरकारला साडे तीन कोटी लक्ष रुपयांची बचत झाली आणि सबसिडी खर्‍या लोकांना मिळाली. जे मोदींनी सर्वांचे बँक खाते उघडले. शाळेची स्कॉलरशिप सर्व अनुदान आणि शेतकर्‍यांना ही एफसीआय सरल खात्यात पैसे देऊ लागली. - खाद्य सब्सिडी: ₹1.85 लाख करोड़ की बचत - MGNREGS: ₹42,534 करोड़ की बचत - PM-KISAN: ₹22,106 करोड़ की बचत शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली.

In reply to by नावातकायआहे

अभ्या.. 23/09/2025 - 16:40
हा पंचविसावा, धाग्यासाठी नाही, हे असले दिवे आहेत त्यांच्यासाठी. शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली. मुद्रा लोनचा मुख्य उद्देश रोजगार निर्मीती. आता वस्तूस्थिती. ह्या आकड्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हज्जार लघूउद्योग बंद पडलेत. त्यात काम करणारे किती रोजगार गेले ते पण बघा. शिशू मुद्रा लोन चे प्रमाण सर्वाधिक आहे. हे ५० हजाराचे लोन, डिस्बर्स साधारण ४६००० पर्यंत होते. ह्या रकमेत कोणता रोजगार निर्माण होतो तुम्हीच सांगा. बँकाचा एनपीए हा जवळपास १० टक्यापर्यंत गेलाय कारण नो मॉर्टगेज, हाय्येस्ट रिस्क. आधीच सरकारी बँका म्हणजे दिवा कारभार. त्यात वरुन सरकारचा टार्गेटचा दट्ट्या, लोकही स्वतःचे सिबिल खराब, चार चार लोन चालू असे असताना घरातील महिलांना पुढे करुन लोन मागतात, नाही म्हणाल्यास तक्रारींची भीती. पन्नास हजाराच्या लोन मध्ये बँका नंगा नहायेगा क्या निचोडेगा क्या ह्या स्थितीत. केवळ ग्राहक इतर सेवात वाढतील ही आशा आणि एक ना एक दिवस कुठले तरी सरकार हे लोन वेव्ह ऑफ करेल ह्या अपेक्षेत लोन वाटत आहेत. आता आकड्यांचा मोट्ठेपणा. लोन मिळाले तब्बल ३३ लक्ष कोटी पेक्षा जास्त. ह्याच कालावधीत केंद्र सरकारचे जीएस्टी कलेक्शन आहे ५५ लक्ष कोटीपेक्षा जास्त. 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले ह्यातून कीती रोजगार निर्मीती झाली ह्याचा आकडा सरकारकडे नाहीये दुर्दैवाने. जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली गोल्ड लोन घेणार्‍या लोकातही ६८ टक्के स्त्रिया आहेत, सगळ्यात कमी रिस्क असणार्‍या ह्या लोनचे प्रमाण जवळपास २० लक्ष करोड पर्यंत आहे. पण इथे ते पूर्ण फेडू न शकणार्‍यांची संख्या बघा. इथेही गरीबीच हटली का? . वस्तुस्थिती काहीही न बघता फक्त दाणदाण आकडे फेकायचे, चुका दाखवल्या, काही विचारले तर फिरकायचेच नाही. मग काय फक्त एकतर्फी प्रचारासाठी नेमलेय काय तुम्हाला?

उपयोजक 10/09/2025 - 20:56
कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच, करतात की पण सोबतच ते अल्पसंख्यकांचे लांगुलचालन , हिंदू धर्माची निंदा , हिंदू धर्माला कमी लेखणे हे सुद्धा करतात.

शेखर काळे 11/09/2025 - 18:42
उजवे हे विकासाविरूध्द, परंपरा जपणारे, प्रतिगामी समजले जायचे. डावे, समाजवादी, पुरोगामी, परंपरा तोडुन समाज नवनिर्मीती करणार होतेे. हा तुम्ही मांडलेला बदल कधी झाला ?

उपयोजक 12/09/2025 - 18:37
ओली शासन नेपाळात नवतरुणांनी पळवून लावले. पुन्हा हिंदूराष्ट्र करा म्हणताहेत. म्हणजे राष्ट्र हिंदू असणे आणि कम्युनिस्ट असणे या दोन्हीत हिंदुराष्ट्र असणे अधिक लाभदायी आहे असे नेपाळच्या नवतरुणाईला वाटत आहे.

In reply to by उपयोजक

निनाद 14/09/2025 - 15:40
नेपाळमध्ये २००६ साली राजेशाही संपुष्टात आल्यानंतर आणि २००८ मध्ये देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित झाल्यानंतर, राजकीय स्थैर्य येईल अशी अपेक्षा होती. मात्र, मागील १७ वर्षांत नेपाळमध्ये १३ पेक्षा जास्त सरकारे बदलली. या सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे लोकांचा, विशेषतः तरुणाईचा, कम्युनिस्ट सरकारांवरचा विश्वास उडाला आहे. कम्युनिस्ट सरकारांवर भ्रष्टाचार, कुशासन आणि परकीय शक्तींच्या (विशेषतः चीनच्या) प्रभावाखाली असल्याचा आरोप केला जातो. जनतेला असे वाटते की राजकीय नेत्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी सत्ता वापरली आणि देशाचा विकास थांबला. राजेशाही आणि हिंदू राष्ट्र असताना देशात अधिक स्थिरता आणि शिस्त होती! नेपाळमध्ये ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदू आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र ही ओळख त्यांच्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक अभिमानाचा विषय आहे. धर्मनिरपेक्षता स्वीकारल्यानंतर देशात परदेशी संस्थांनी केलेल्या धार्मिक धर्मांतरण घुसखोरीबद्दल वाढती चिंता व्यक्त केली जात आहे. काही अहवालानुसार, तुर्की आणि इतर काही देशांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर नेपाळमधील गरीब आणि अनाथ मुलांना कुराण शिकवण्यासाठी केला जात आहे, ज्यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. ही भीती तरुण हिंदू पिढीला त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्तित्वासाठी धोका वाटत आहे, ज्यामुळे ते पुन्हा हिंदू राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा देत आहेत.

रामचंद्र 12/09/2025 - 21:46
चंद्राबाबूंच्या राजवटीत आंध्र प्रदेशातील विकासाला गती मिळाली यावर बहुतेक सर्वांचीच सहमती असावी. त्या धर्तीवर त्रिपुरा, प. बंगाल आणि केरळ या राज्यांत दीर्घकाळ कम्युनिस्ट सत्ताकालात असा लक्षणीय विकास झाला का, नसल्यास त्याची कारणे काय असावीत, कोणी सांगेल काय?

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

अभ्या.. 10/09/2025 - 19:02
हा लेख टी आर पी खेचणार. प्रतिक्रिया वाचायला नंतर चक्कर मारेन. कीतीची पैज मेहेंदळे सर? . मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स.

In reply to by अभ्या..

अध्ये मध्ये काही ठरावीक शब्द पेरले नी एका अशिक्षित अडाणचोट नेत्याबद्दल खरे बोलले की त्याचे अंधभक्त अंगावर सुटतील, मग सेंचुरी कुठेच नाही गेली! :)

In reply to by नावातकायआहे

अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. नक्की का? हे छातीठोक पणे सांगू शकता का? मतचोरी वगैरे, अडवणूक आयोगाचा, इडीचा गैरवापर हे शब्द चंद्रावरील आहेत बहुतेक!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अभ्या.. 11/09/2025 - 18:46
अडाणचोट नेत्याला अशिक्षित अडाणचोट लोकांनी निवडुन आणले. ते ईडीबद्दल, किंवा अडवणूक आयोगाबद्दलच बोलत असतील बाहुबली. ;)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तामिळनाडु, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, पश्चीम बंगाल मधे अजिबात मतचोरी नाही तसेच अडवणूक आयोग उत्तम काम करत आहे. तिथे हि तक्रार नाही. :-) स्वगतः धागा ऊठत नाहीये.

In reply to by नावातकायआहे

जितेंद्र आव्हाडांच्या मतदार संघातही नाही झाली म्हणे, अगदी बारीक लक्ष ठेऊन होते, अडवणूक आयोगाच्या हालचालींवर.

In reply to by नावातकायआहे

विवेकपटाईत 22/09/2025 - 16:28
शिक्षित नेत्याला अडाणी म्हणणरे निश्चित महाविद्वान श्रेणीत येतात. ही व्यक्तीगत द्वेषाची पराकाष्ठा आहे. बाकी शिक्षित असाल तर देशाची प्रगति दिसेल. आयकर अडीच लाखापासून 12 लक्ष झालेला दिसेल. एक्साइज विक्री कर सहित अनेक स्थानीय कर इत्यादि जे बजेट मध्ये दरवर्षी वाढत होते आता अर्ध्याहून कमी झाले आहे. बाकी पुढील दहावर्ष तरी मोदी किंवा योगी सहन करावे लागेल.

In reply to by अभ्या..

अभ्या.. 22/09/2025 - 15:54
मी म्हणतो क्वार्टर सेंचुरी मॅक्स. माझा हा एकविसावा. दहा बारा दिवस झाले की आता. . काय शिकायचे ह्यातून? मज्जा :)

स्वधर्म 10/09/2025 - 20:06
तुंम्ही लिहिले त्याला संदर्भ काय आहे? की या तुमच्या मनातल्या कल्पना आहेत? मी सहज उजव्यांची व्याख्या पाहिली: the section of a political party or system that advocates free enterprise and private ownership, and typically favours socially traditional ideas; the conservative group or section: मला उजव्यांबाबतचे तुमचे १ ते ३ मुद्दे फारसे पटले नाहीत. विशेषतः विकासाबाबतचे. उजवे म्हणजे विकासवादी नसून समाजातल्या खालच्या स्तराकडे बघून धोरणे न ठरवता प्रस्थापित समाज, जात व समूहांनाच फायदा होईल अशी धोरणे ठरवणारे असे वाटते. विकासवादी कोणीही असू शकतो. कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच,

In reply to by स्वधर्म

उपयोजक 10/09/2025 - 20:48
हे माझे निरीक्षण आहे. भारतातल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांबद्दलचे. डावे विकासवादी असते तर केंद्रात सलग ३ वेळा भाजप आली नसती.

In reply to by उपयोजक

स्वधर्म 11/09/2025 - 16:53
आपल्या देशातील मतदारांचे देव-धर्मावरील प्रेम (राममंदीर, वेगवेगळ्या गावांची नांवे हिंदू करणे इ.) आणि तर्कशुध्द विचार न करता, भावनेच्या आहारी जाऊन आश्वासनांवर विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती ही कारणे आहेत. विकास हा काही फार आधिक दराने झालाय असे नाही, उलट महागाई खूप जास्त प्रमाणात वाढली आहे भाजपच्या शासनकाळात. पण असे वस्तुनिष्ठ विचार करणारे मतदार कमी व जय श्रीराम वाले जास्त, त्यामुळे...

In reply to by स्वधर्म

स्वधर्म 11/09/2025 - 17:10
आपल्या समाजाची वृत्ती कशी आहे याचा. असा श्रध्दाळू, आपल्याला खरंच काय हवे आहे याचा विचार न करता देव-धर्मामागे फरपटत जाणार्‍या गर्दीने बनलेला समाज असेल तर उजवे काहीही बोलून सत्तेत येणारच. लालबागच्या राजावरील चर्चा >>> लोक लाखोंच्या संखेने गर्दी करतात. त्यामुळे अशा संस्था शेफारल्या आहेत. अशी असंख्य गणपतीची स्थापना करणारी मंडळे असतील पण लालबागलाच येणारे चित्रपट सृष्टीतील कलाकार, राजकारणी, देशाचे गृहमंत्री यामुळे अशा मंडळाना एक वलय प्राप्त होतं. आपण साध्या भोळ्या आणि फकीर माणसांना अशा चमचमाटाचं फार आकर्षण असतं. आपण त्यातले एक होऊ पाहतो तेव्हा ते पदाधिकारी आपल्या मानगुटाला धरुन ढकलून देतात पण श्रद्धेपोटी या सगळ्या लाथळ्या सहन करतो. आपण स्वत: हून ही गर्दी करतो. ही गर्दी अशीच पुढे वाढत राहणार.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत 22/09/2025 - 16:38
उजवे समजाच्या खालच्या स्तरांच्या लोकांची आर्थिक प्रगति व्हावी या कडे विशेष लक्ष देतात. भारताच्या बाबतीत हे शंभर टक्के सत्य उतरले आहे. देशातील 50 टक्के गरीब जनतेपाशी बँक अकाऊंट नव्हते. त्यांची सबसिडी इत्यादि दलाल खाऊन जायचे. डीबीटी मुलेसरकारला साडे तीन कोटी लक्ष रुपयांची बचत झाली आणि सबसिडी खर्‍या लोकांना मिळाली. जे मोदींनी सर्वांचे बँक खाते उघडले. शाळेची स्कॉलरशिप सर्व अनुदान आणि शेतकर्‍यांना ही एफसीआय सरल खात्यात पैसे देऊ लागली. - खाद्य सब्सिडी: ₹1.85 लाख करोड़ की बचत - MGNREGS: ₹42,534 करोड़ की बचत - PM-KISAN: ₹22,106 करोड़ की बचत शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली.

In reply to by नावातकायआहे

अभ्या.. 23/09/2025 - 16:40
हा पंचविसावा, धाग्यासाठी नाही, हे असले दिवे आहेत त्यांच्यासाठी. शेतकर्‍यांना कमी व्याजवर बँक कडून शेतीसाठी लोन मिळू लागले. बँक खात्यामुळे परिणामी गरीबांना बँक लोन सहज उपलब्ध होऊ लागले. गेल्या दहा वर्षणत 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले तब्बल 33 लक्ष कोटी पेक्षा जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली. मुद्रा लोनचा मुख्य उद्देश रोजगार निर्मीती. आता वस्तूस्थिती. ह्या आकड्यांच्या कालावधीत तब्बल ७५ हज्जार लघूउद्योग बंद पडलेत. त्यात काम करणारे किती रोजगार गेले ते पण बघा. शिशू मुद्रा लोन चे प्रमाण सर्वाधिक आहे. हे ५० हजाराचे लोन, डिस्बर्स साधारण ४६००० पर्यंत होते. ह्या रकमेत कोणता रोजगार निर्माण होतो तुम्हीच सांगा. बँकाचा एनपीए हा जवळपास १० टक्यापर्यंत गेलाय कारण नो मॉर्टगेज, हाय्येस्ट रिस्क. आधीच सरकारी बँका म्हणजे दिवा कारभार. त्यात वरुन सरकारचा टार्गेटचा दट्ट्या, लोकही स्वतःचे सिबिल खराब, चार चार लोन चालू असे असताना घरातील महिलांना पुढे करुन लोन मागतात, नाही म्हणाल्यास तक्रारींची भीती. पन्नास हजाराच्या लोन मध्ये बँका नंगा नहायेगा क्या निचोडेगा क्या ह्या स्थितीत. केवळ ग्राहक इतर सेवात वाढतील ही आशा आणि एक ना एक दिवस कुठले तरी सरकार हे लोन वेव्ह ऑफ करेल ह्या अपेक्षेत लोन वाटत आहेत. आता आकड्यांचा मोट्ठेपणा. लोन मिळाले तब्बल ३३ लक्ष कोटी पेक्षा जास्त. ह्याच कालावधीत केंद्र सरकारचे जीएस्टी कलेक्शन आहे ५५ लक्ष कोटीपेक्षा जास्त. 50 कोटीहून जास्त गरीबांना मुद्रा लोन मिळाले ह्यातून कीती रोजगार निर्मीती झाली ह्याचा आकडा सरकारकडे नाहीये दुर्दैवाने. जास्त यात 70 टक्के स्त्रिया आहेत. त्यामुळे गरीबी दूर झाली गोल्ड लोन घेणार्‍या लोकातही ६८ टक्के स्त्रिया आहेत, सगळ्यात कमी रिस्क असणार्‍या ह्या लोनचे प्रमाण जवळपास २० लक्ष करोड पर्यंत आहे. पण इथे ते पूर्ण फेडू न शकणार्‍यांची संख्या बघा. इथेही गरीबीच हटली का? . वस्तुस्थिती काहीही न बघता फक्त दाणदाण आकडे फेकायचे, चुका दाखवल्या, काही विचारले तर फिरकायचेच नाही. मग काय फक्त एकतर्फी प्रचारासाठी नेमलेय काय तुम्हाला?

उपयोजक 10/09/2025 - 20:56
कितीतरी डावे सरकार, मधले सरकार असलेले देश व राज्ये विकास करत आहेतच, करतात की पण सोबतच ते अल्पसंख्यकांचे लांगुलचालन , हिंदू धर्माची निंदा , हिंदू धर्माला कमी लेखणे हे सुद्धा करतात.

शेखर काळे 11/09/2025 - 18:42
उजवे हे विकासाविरूध्द, परंपरा जपणारे, प्रतिगामी समजले जायचे. डावे, समाजवादी, पुरोगामी, परंपरा तोडुन समाज नवनिर्मीती करणार होतेे. हा तुम्ही मांडलेला बदल कधी झाला ?

उपयोजक 12/09/2025 - 18:37
ओली शासन नेपाळात नवतरुणांनी पळवून लावले. पुन्हा हिंदूराष्ट्र करा म्हणताहेत. म्हणजे राष्ट्र हिंदू असणे आणि कम्युनिस्ट असणे या दोन्हीत हिंदुराष्ट्र असणे अधिक लाभदायी आहे असे नेपाळच्या नवतरुणाईला वाटत आहे.

In reply to by उपयोजक

निनाद 14/09/2025 - 15:40
नेपाळमध्ये २००६ साली राजेशाही संपुष्टात आल्यानंतर आणि २००८ मध्ये देश धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित झाल्यानंतर, राजकीय स्थैर्य येईल अशी अपेक्षा होती. मात्र, मागील १७ वर्षांत नेपाळमध्ये १३ पेक्षा जास्त सरकारे बदलली. या सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे लोकांचा, विशेषतः तरुणाईचा, कम्युनिस्ट सरकारांवरचा विश्वास उडाला आहे. कम्युनिस्ट सरकारांवर भ्रष्टाचार, कुशासन आणि परकीय शक्तींच्या (विशेषतः चीनच्या) प्रभावाखाली असल्याचा आरोप केला जातो. जनतेला असे वाटते की राजकीय नेत्यांनी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी सत्ता वापरली आणि देशाचा विकास थांबला. राजेशाही आणि हिंदू राष्ट्र असताना देशात अधिक स्थिरता आणि शिस्त होती! नेपाळमध्ये ८० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या हिंदू आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्र ही ओळख त्यांच्यासाठी धार्मिक आणि सांस्कृतिक अभिमानाचा विषय आहे. धर्मनिरपेक्षता स्वीकारल्यानंतर देशात परदेशी संस्थांनी केलेल्या धार्मिक धर्मांतरण घुसखोरीबद्दल वाढती चिंता व्यक्त केली जात आहे. काही अहवालानुसार, तुर्की आणि इतर काही देशांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर नेपाळमधील गरीब आणि अनाथ मुलांना कुराण शिकवण्यासाठी केला जात आहे, ज्यामुळे लोकसंख्याशास्त्रीय बदल घडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे. ही भीती तरुण हिंदू पिढीला त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अस्तित्वासाठी धोका वाटत आहे, ज्यामुळे ते पुन्हा हिंदू राष्ट्राच्या मागणीला पाठिंबा देत आहेत.

रामचंद्र 12/09/2025 - 21:46
चंद्राबाबूंच्या राजवटीत आंध्र प्रदेशातील विकासाला गती मिळाली यावर बहुतेक सर्वांचीच सहमती असावी. त्या धर्तीवर त्रिपुरा, प. बंगाल आणि केरळ या राज्यांत दीर्घकाळ कम्युनिस्ट सत्ताकालात असा लक्षणीय विकास झाला का, नसल्यास त्याची कारणे काय असावीत, कोणी सांगेल काय?
बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात. आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय? १) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात. २) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात. ३) त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा परंपरा , हिंदू धार्मिक ग्रंथ हे मान्य असतात. ते त्यांची चिकित्सा करत बसत नाहीत.

अनवधानातील गमतीजमती . . .

हेमंतकुमार ·

Bhakti 18/08/2025 - 10:49
माणूसच अशा गमतीशीर चुका करणार :) आणि घाई वा कामाच्या ताणामुळे अशी गंमत होतं राहते.
तसंही कामाच्या व्यापतापाने शिणलेल्या मनांना अशा घटकाभर विरंगुळयाची अधूनमधून गरज देखील असते.
होय होय मी जेव्हा पेपर चेकिंगला जायचे ,तेव्हा खुप खुप अशी गमतीशीर उत्तर सापडायची.मग आम्ही सगळे शिक्षक उत्तरं वाचून खूप हसायचो.खुप काळ लोटला.इतकं आठवत नाही पण एकदा दोनदा दोन पानांच्या उत्तरात सुरूवातीला थोडं उत्तर मध्ये पानभर कुठले तरी सिनेमाचं गाणं नंतर परत शेवटी चार ओळी काहीतरी उत्तर लिहिले होते. एकजणाने खुप गरीब आहे,नापास झालो तर जीव देईन,पास करा अशी दीनवाणी लिहिली.पण तो नापासच झाला..किती क्रूर होते मी ;) आता परीक्षा ऑनलाइन आणि NEP मुळे कमी मार्काची प्रश्नपत्रिका आहे.ती खरडघाशीची गम्मत संपली.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 18/08/2025 - 11:31
अशी दीनवाणी लिहिली.पण तो नापासच झाला
>> ओ हो ! एकेकाळी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला काही विद्यार्थी सातत्याने नापास होत. त्यांच्या पेपरांमधून अशा बऱ्याच करामती होत असल्याचे (अगदी पैशांची नोट टाचून ठेवण्यापर्यंत) ऐकलेले आहे.

गवि 18/08/2025 - 10:55
गमतीदार.. हसू आले. या सर्व चुका विनोदी या पातळीवर आहेत. गंभीर चुका, ज्यातून पुढील ट्रीटमेंट चुकू शकेल अशा चुकांचे काय होते कोण जाणे.

In reply to by गवि

हेमंतकुमार 18/08/2025 - 11:33
गंभीर चुका, ज्यातून पुढील ट्रीटमेंट चुकू शकेल
>> महत्त्वाचा मुद्दा ! जिथे अक्षम्य चूक झालेली असेल तिथे संबंधितांना कानपिचक्या मिळण्यापासून ते कायदेशीर कारवाई होण्यापर्यंत परिस्थितीनुसार काहीही होऊ शकते. एका वेगळ्या क्षेत्रातले उदाहरण इथे पूर्वी लिहिलेले आहे. लेखक ह मो मराठे दैनिकात काम करीत असताना त्यांच्या हातून अल्सरच्या ऐवजी कॅन्सर लिहीले गेल्याने त्यांची नोकरी गेली होती.

मजा आली वाचताना!! लहानपनी अमृत मासिकात मुद्रा राक्षसाचा विनोद की असे कायतरी सदर असायचे त्याची आठवण झाली. आठवणारे असेच काही --एका बाईचा जावई बी.एड. पास झाल्यावर तिला आलेली तार--सन इन लॉ सक्सीडेड इन बेड

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गवि 18/08/2025 - 16:14
अमृत मासिकात मुद्रा राक्षसाचा विनोद
हो हो.. तू उगीच चहात पाय गाळतोस. बंदूक घेऊन पळणाऱ्या सशाचा पाठलाग करताना.. माननीय मंत्र्यांना पाच सुवासिनींनी आवळले. इत्यादि.

चौथा कोनाडा 18/08/2025 - 14:54
मस्त खुसखुषीत लेख ! हे किस्से वाचून धमाल मजा आली ! शी जिनपिंगचा (xi jinping) चा उच्चार एकरावे जिनपिंग असा केल्याने त्या वृत्तनिवेदिकेला नोलंबित केले गेले हा किस्सा आठवला !

स्वधर्म 18/08/2025 - 17:18
धन्यवाद वैद्यकीय क्षेत्रातील गमती जमती शेअर केल्याबद्दल. पूर्वी जेंव्हा खूप खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हती, तेंव्हा... आमचे पश्चिम महाराष्ट्रातील एक अत्यंत जुने (स्थापना १९४७) व सरकारचे कॉलेज. अर्थात सर्व मुले मेरीटची आणि घासू. पण सगळे वातावरण व प्राध्यापकही मराठी. एक दिवस आमचे एक शिक्षक वर्गावर तास घेत असताना आमच्या वर्गातील एक मुलगा वर्गाबाहेर घुटमळत होता. सगळ्यांचे लक्ष त्यामुळे विचलित होत होते. हे लक्षात आल्यावर सरांनी त्याला हटकले. त्यांनी विचारले: 'What is work?' बहुधा त्यांना 'काय काम आहे?' असे विचारायचे होते. त्या बावचळलेल्या मुलाने ताबडतोब उत्तर दिले: 'Sir, Force into Displacement!' अख्खा वर्ग हसून फुटल्याचे आठवते. मराठीतून इंग्रजी बोलण्याने अशा खूप गमती होत असतात.

हेमंतकुमार 18/08/2025 - 18:20
छान लिहिताय सर्वजण. शाळा कॉलेजच्या वर्गात शिकवताना घडलेल्या अशा गमतीजमती तर चिक्कार असतात. वैद्यकीयच्या पहिल्या वर्षात घडलेला हा किस्सा. त्या काळी शिकवताना ओव्हर हेड प्रोजेक्टर वर प्लास्टिक स्लाईड्स ठेवून शिकवले जाई. आमचे एक प्राध्यापक फार रटाळ होते व त्यांच्या तासाला कायमच दंगा ठरलेला असायचा. एकदा ते स्लाईड्स दाखवत असताना काही मुलांनी पुन्हा दंगा सुरू केला. त्यावर ते चिडून म्हणाले, “ गाढवानो, दिसत नाही का, I am sliding on the wall आणि तुम्ही खुशाल दंगा करताय !”

In reply to by हेमंतकुमार

गवि 18/08/2025 - 18:26
एक ऐकीव प्रसंग. स्रोत लक्षात नाही. गावी कॉलेजात एक अध्यापक लेक्चर घेत असताना पोरे गोंगाट करत असतात. मग ते अध्यापक फळ्यावर लिहू लागतात. तेवढ्यात पोरे एकदम शांत होतात. अगदी गप्प. सर वळून विचारतात, why are you silent now? एक मुलगा खिडकीतून बाहेर पॅसेजकडे बघत म्हणतो, because the principal sir just passed away.

मस्त लेख आणि प्रतिसाद. मुंबईतील एका कॉलेजातील एका प्रोफेसरविषयी काही गोष्टी ऐकल्या होत्या. नंतरच्या काळात त्याच गोष्टी इतर कोणत्या कोणत्या प्रोफेसरविषयीही तेच ऐकले. किती खरे किती खोटे माहित नाही आणि खरोखर ते प्रोफेसर असे काहीतरी बोलले होते की नाही हे पण माहित नाही. अगदी काल्पनिक गोष्टी त्यांच्या नावावर खपविल्या असल्या तरी आहेत मनोरंजक. तर या प्रोफेसरांची त्यांच्या अचाट इंग्लिशमुळे विद्यार्थी टर उडवत असत. त्यांनी पुढील काही गोष्टी बोलल्या होत्या असे ऐकले होते. खखोदेजा. १. morning morning don't rotate my head - म्हणजे सकाळी सकाळी माझे डोके फिरवू नका. २. एकदा एक विद्यार्थी कॉलेजच्या व्हरांड्यात वर्गांच्या पुढे येरझार्‍या घालत होता. त्याला उद्देशून- Why are you vibrating here? ३. दुसर्‍या एका प्रोफेसरांना मुख्याध्यापकांना भेटायचे होते. ते कॉलेजात अमुक एका ठिकाणी आहेत असे त्या प्रोफेसरांना कळले होते. त्यामुळे ते तिथे मुख्याध्यापकांना भेटायला म्हणून गेले पण ते तिथे नव्हते. तेवढ्यात हे प्रोफेसर त्यांना दिसले. त्या दुसर्‍या प्रोफेसरांनी यांना मुख्याध्यापकांना बघितलेत का असे विचारले. त्यावर यांचे उत्तर- Yes I saw him. He just passed away. या तीन गोष्टी ऐकलेल्या कदाचित काल्पनिक असतील. मात्र मी स्वतः एक गोष्ट बघितली आहे कारण आमचेच एक प्रोफेसर ते वर्गात म्हणाले होते. Our college has a very good library. You should visit it to get rid of books. हिरव्या देशात सगळे विद्यार्थी असाईनमेंट वगैरेंसाठी पेनाऐवजी पेन्सिलचा वापर करतात. एक भारतीय विद्यार्थी काही दिवसांपूर्वीच आला होता. वर्गात प्रोफेसरनी एक गणित सोडवायला दिले होते. तो विद्यार्थी माझ्या मित्राशेजारी बसला होता. गणित सोडविताना त्याच्याकडचे रबर खाली पडले आणि बाजूला एक गोरी मुलगी होती तिच्या पायापाशी जाऊन पडले. तेव्हा त्या रबराकडे बोट दाखवत तो सरळ म्हणाला- "could you please pass on my rubber?". तिच्या चेहर्‍यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह दिसत होते. खरं इतर दोघांमध्ये संवाद चालू असताना आपण विनाकारण मधे बोलायला जाऊ नये हा सामाजिक संकेत आहे. पण त्या गोरीने चप्पल काढली असती तर या बिचार्‍याला आपण का मार खात आहोत ते पण कळले नसते म्हणून माझ्या मित्राने तिला सांगितले- he means eraser :) अमेरिकेत रबरचा अर्थ वेगळा होतो हे त्याला माहित नव्हते :) :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 18/08/2025 - 19:29
सांगलीत लिमये सरांचे ८ वी ते १० वीचे नवगणिताचे वर्ग प्रसिध्द होते. ते खूप रंजक पध्दतीने गणित शिकवायचे आणि मला गणित आवडू लागण्याबद्दल त्यांचे मोठे योगदान आहे. पण त्याच वेळी गणित चुकलेल्या मुलांचा अत्यंत सृजनशील पध्दतीने अपमान करण्याबद्दल ते प्रसिध्द होते. कित्येकांच्या वडीलांना त्यांनीच गणित शिकवले होते व आमचे मित्र ते कोणत्या प्रकरणात कोणते विनोद करतील हे आधीच सांगत असत, इतके त्यांचे विनोद सांगलीत प्रसिध्द होते. त्यांनी भूमितीच्या तासाला प्रचंड खाडाखोड करणार्‍या मित्रास खोडरबर ऐवजी उद्यापासून ट्रॅक्टरचे टायर घेऊन येत जा, असे सुनावले होते. गणित सोडवायला वेळ मोजून द्यायचे व वेळ संपली की ज्यांचं झालंय त्यांनी जागेवर उभे रहावे असे सांगत. अर्थात सगळ्यांचेच उत्तर बरोबर येत नसे. ज्यांचे उत्तर चुकीचे आले त्यांना तुझे गणित चुकले असे ते कधीही म्हणाल्याचे आठवत नाही. उलट खालीलप्रमाणे खास शाब्बासकी द्यायचे: वाट्टोळं बोंबाबों..ब उध्वस्त सत्त्यानाश महान शोध (अपेक्षेपेक्षा अगदी वेगळे उत्तर आलेले असेल तर) स्वयंपाकघरापर्यंत डांबरी रस्ता (खाडाखोड) मला सगळं येतं (अतिआत्मविश्वास दाखवून चूक झाले असेल तर) दीड फूट पाण्यात बुडून मेलात आपण (सोडवताना उदाहरणात सांगितलेल्या पेक्षा वेगळीच किंमत घेतली असेल तर) इ.इ. सरांचे खास गुण होते जे आत्ताच्या गुळगुळीत झालेल्या महानगरी व्यक्तीमत्वांमध्ये क्वचितच आढळतात. विनोदी पण अतिशय आदरणीय व्यक्तीमत्व होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेमंतकुमार 18/08/2025 - 19:58
‘रबर’च्या अन्य टोपणनावांची उजळणी इथे झालेली आहे. passed away चा भारतातील गोंधळ नित्याचा आहे. pass out = बेशुद्ध पडणे, चक्कर येणे हा मूळ अर्थ आहे आणि अमेरिकेत तोच समजला जातो. इंग्लंडमध्ये मात्र त्या अर्थाव्यतिरिक्त फक्त लष्करी कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर passed out असे म्हणायची पद्धत आहे; पण सामान्य कॉलेजमधून झाले असता मात्र नाही. भारतीय इंग्लिशमध्ये आपण तो वाक्प्रचार सर्रास कुठल्याही कॉलेजातून पदवीधर झाल्यावर वापरतो.

माझा चुलतभाऊ काही वर्षे पंजाबमध्ये वास्तव्याला होता. त्याचे लग्न लुधियानात झाले होते. माझी वहिनी तिकडचीच. त्या लग्नाला मी तिथे गेलो होतो. लग्नाच्या काही दिवस आधी काही गोष्टींची खरेदी करायला आणि इतर काही कामे करायला दिवसभरासाठी गाडी केली होती. त्यावेळेस माझी काकू (नवर्‍या मुलाची आई) आणि चुलतबहिण (नवर्‍या मुलाची बहिण) आणि सोबत म्हणून तसेच सामान उचलायलाही मी असे तिघे त्यावेळेस बाजारात गेलो होतो. एके ठिकाणी बाजारात गेल्यावर ड्रायव्हरने विचारले की बाजारात तुम्हाला किती वेळ लागेल- मधल्या वेळेत मी थोडा वेळ झोपून घेईन. माझ्या काकूने त्या ड्रायव्हरला सांगितले की एक तास लागेल. त्यापुढचे वाक्य मात्र अगदी सिक्सर होते. काकू म्हणाली- "आपको उतना टाईम सोना है तो सो लेना. कोई बात नही. हम वापस आने के बाद आपको उठाके ले जायेंगे". ड्रायव्हर अवाक झाला. कारण उत्तर भारतात उठाके ले जायेंगे चा अर्थ उचलून घेऊन जाऊ. मग चुलतबहिणीला झालेला गोंधळ लक्षात आला. मग तिने सांगितले- आपको जगाके ले जायेंगे :)

टॉकिंग वॉकिंग शिवाजी फेल किंग. हू कुड स्पीक इन फ्रन्ट ऑफ हिम? - बोलून चालून शिवाजी पडला राजा ..... वॉकिंग वॉकिंग रिव्हर केम. - चालता चालता नदी आली. डोन्ट पुल सिगरेट इन कॉलेज. व्हाय आर यू टॉकिंग बिटवीन बिटवीन? छान गंमत सुरू आहे. थोडी माझीही भर. धन्यवाद.

कॉलेजात इंजिनिअरींग ड्रॉईंग (ज्याला आमच्या विद्यापीठात इंजिनिअरींग ग्राफिक्स असे म्हणायचे) म्हणून एक विषय पहिल्या वर्षी होता. तो मला जाम झेपला नव्हता. त्यात Perspective म्हणून एक माझ्यासाठी अगम्य प्रकार होता. तो शिकविताना आमचे प्रोफेसर म्हणाले होते- as the object moves away from the picture plane, its image goes on reducing reducing (लहान लहान होत जाते). हा या धाग्याच्या विषयाशी संबंधित प्रतिसाद आहे त्यामुळे थोडेफार मनोरंजन (झालेच तर) इतकाच या प्रतिसादाचा उद्द्देश आहे.संबंधित प्रोफेसरांचा अनादर करायचा अजिबात हेतू नाही. त्यातही मला अजिबात न झेपलेल्या विषयांच्या प्रोफेसरांचा तर नक्कीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 19/08/2025 - 14:47
मराठीत निर्जीव वस्तूंना लिंग असते. उदा. छिन्नी ही स्त्रीलिंगी असते तर हातोडा हा तो हतोडा असतो. कानडीत आणि इंग्रजीतही असे निर्जीव वस्तूंना लिंग नसते, त्यामुळे क्रियापद तसे चालवावे लागत नाही. आमचे एक प्राध्यापक चक्क इंग्रजीत पण Shaft चा उल्लेख he तर Key चा उल्लेख she असा करायचे, पण शिकवायचे असे छान की सगळे एकदम क्लिअर होऊन जायचे. अजून एक शिक्षक हायड्रॉलिक्सचे प्रॅक्टीकल घ्यायचे, ते संपूर्ण मराठीतून. त्यांचे इंग्रजी अगदी चांगले असूनही.

In reply to by कानडाऊ योगेशु

स्वधर्म 20/08/2025 - 03:09
जुन्या मराठी सिनेमात राघवेंद्र कडकोळ असे हुकमी कानडी माणसाचे मराठी बोलताना असे नपुंसकलिंग वापरायचे. आंम्ही सीमा भागाजवळचे, त्यामुळे कानडीचा काय परिणाम होतो ते नीट कळायचे. किंवा पुलं च्या रावसाहेबांचं मराठी इथे ऐका: ''तुमचं बाप लावलवतं काय वो चा...ल?''पु.ल.देशपांडे - रावसाहेब

हेमंतकुमार 19/08/2025 - 16:36
सर्व झकास ! . . . . . . . . . वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेत असताना हाऊसमन डॉक्टर सातत्याने रुग्णाच्या दैनंदिन स्थितीची टिपणे लिहीत असतात. काही वॉर्डसमध्ये अगदी भिन्न प्रकारचे रुग्ण सुद्धा एकत्र ठेवलेले असतात. अशा वेळेस ओळीने नोंदी लिहीत गेले की कधीतरी लिहिताना महाघोटाळे होऊन बसलेले आहेत. त्याचे एक उदा.: मेंदूबिघाड झालेल्या किंवा गंभीर अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत दोन्ही उघड्या डोळ्यांवर टॉर्चचा प्रकाश मारून डोळ्यातील बाहुलीचा ( pupil) प्रतिसाद पाहिला जातो. निरोगी व्यक्तीमध्ये असा प्रकाश पडल्यानंतर दोन्ही बाहुल्या शिस्तीत बारीक होतात. हे निरीक्षण नोंदवण्याचे ठरलेले वाक्य असे असते : Both pupils are equal in size and reactive to light. एका नोंदीत घोटाळा झालेल्या वाक्यात pupils ऐवजी breasts हा शब्द लिहिलेला होता !! . . . शरीरात ज्या गोष्टी डाव्या उजव्या अशा जोडीने असतात त्यांच्या बाबतीत असा घोटाळा होणे शक्य असते. म्हणून आपण लिहिलेली टिपणे पुन्हा एकदा नजरे करून घातली तर बरे असते.

मध्यंतरी लिन्क्ड इन वरचा जॉब ओपनिंग संबंधित असलेला एक स्क्रीन्शॉट व्हाट्सपवर वा असाच कुठेतरी वाचला होता. त्यात जॉब डिटेल्स टाकताना तत्सम कंपनीच्या एच.आर प्रतिनिधीने स्पेलिंग मिस्टेक केली होती. Job details are as below ह्याऐवजी चुकुन Job details are as blow असे लिहिले होते. :)

सौन्दर्य 19/08/2025 - 22:56
माझ्या एका मित्राचे हिंदी अगदी अगाध होते, बाजारात कांदे घ्यायला एका भैयाकडे गेल्यावरच त्याचे हे वाक्य मला नेहेमीच हसवते . "भैया, ये कांदा कितने मी गिरेंगा ?" हे ऐकल्यावर भैयाच कोलमडला असेल.

हेमंतकुमार 20/08/2025 - 07:47
मराठी-हिंदी, कन्नड-मराठी या भाषकांच्या संदर्भातील लिंगांचा घोळ बऱ्यापैकी ऐकलेला आहे. . . . अनेकांच्या रजेच्या अर्जातील भाषा हा देखील भारी विषय आहे. प्राध्यापक द दि पुंडे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला हा त्यांचा अनुभव : ते विभाग प्रमुख असताना त्यांच्या हाताखालील एका प्राध्यापकाने रजेच्या अर्जात, “There is fracture to my right hand leg असे वाक्य लिहिले होते आणि तो प्राध्यापक खुद्द इंग्रजीचाच होता !

माझ्या मित्राने सांगितलेला एक किस्सा. जपानी भाषेमध्ये यासुमी असा शब्द आहे ज्याचा अर्थ सुट्टी असा होतो आणि यासुई असा शब्द आहे त्याचा अर्थ स्वस्त असा आहे. साधारणपणे, व्याकरणाचा काही भाग शिकवला की शिक्षक उदाहरण तयार करायला सांगायचे. तेव्हा त्यांच्या वर्गात असंच एक वाक्य तयार करताना एका मुलीला म्हणायचं होतं, मला शनिवार रविवार सुट्टी असते. त्याच्यात बिचारीनी यासुमीच्या ऐवजी यासुई म्हटलं आणि अर्थाचा अनर्थ झाला! मुळात जपानी भाषेमध्ये मला,मी असा फरक नाहीये. त्यामुळे मला शनिवार रविवार सुट्टी असते हे वाक्य मी शनिवार रविवार सुट्टी असते असे म्हटले जाते. त्यामुळे वरील गोंधळ झाला असावा :)

छान लेख, आवडला. अशाच गमती आपल्या रोजच्या वापरात झालेल्याही दिसून येतात. (१) 'बॅकसाइड' हा शब्द आपला पश्चभाग / पृष्ठभाग या अर्थी इंग्रजीत वापरतात. त्यामुळे मला 'बॅकसाइड'ला भेट म्हणणं मजेशीर होतं. (२) झूम किंवा टीम्स मीटिंग मध्ये 'फ्रॉम दि अदर साइड' (उदा. 'एनी कॉमेंट्स फ्रॉम द अदर साइड') असं विचारलं तर त्याचा अर्थ मृत व्यक्तींकडून ('एनी कॉमेंट्स फ्रॉम दोज हू आर डेड') असा होतो. (३) इतकंच काय तर 'प्रीपोन' हा शब्दही इंग्रजीत नव्हता. भारतानं तो (पोस्टपोन च्या विरुद्धार्थी) बहाल करून कामं लवकर करून द्यायची सोय केली. - कुमार

In reply to by कुमार जावडेकर

हेमंतकुमार 21/08/2025 - 07:51
'बॅकसाइड'ला भेट
बरोबर ! हा भारतीय घोळ पण नेहमीचा. मध्यंतरी मी एका जुन्या इंग्लिश कादंबरीत backside passage हा शब्दप्रयोग वाचला. त्याचा अर्थ आहे शौच. आता भारतीय इंग्लिशमध्ये या 'passage' साठी काही वेगळे निघाले आहे का ते पाहावं लागेल !

कांदा लिंबू 21/08/2025 - 06:00
करियरच्या सुरुवातीच्या काळात हैदराबादला माझ्या ऑफिसात अनेक तेलुगु, मराठी, इतर असे मुले-मुली सहकारी होते. त्यांपैकी एक अपर्णा नावाची एक तेलुगु मुलगी होती. तिला आम्ही सर्वजण अपू म्हणायचो. आम्ही सर्वच फ्रेशर्स होतो. फार कुणाचे इंग्लिश काही खूप चांगले नव्हते आणि एकमेकांच्या मातृभाषाही फार काही कुणाला अवगत नव्हत्या. मीही त्या काळात रॅपिडेक्स नावाच्या पुस्तकांतून तेलुगु, इंग्लिश वगैरे शिकायचो. भाषिक फरकांमुळे मोकळ्या वेळांत गप्पा मारताना अनेकदा गंमतीजमती व्हायायच्या. तेलुगु लिपीत आणि या दोन अक्षरांमध्ये, देवनागरी लिपीतील आणि या दोन अक्षरांसारखा अगदी किरकोळ, नवीन शिकणाऱ्याला पटकन न कळणारा असा फरक आहे. "गाय आपल्याला दूध देते" हे तेलुगुत "आवू मनकु पालु इस्तुंदी" असे म्हणतात. पुस्तकात पाहून मी "गाय आपल्याला दूध देते" हे "अपू मनकु पालु इस्तुंदी" असे म्हणालो. त्यावर तेलुगु समजणाऱ्यांत एकाच हशा पिकला. ती अपू अगदीच गोरीमोरी झाली. काय झाले हे कळल्यावर मीही काहीसा ओशाळलो. अजूनही ते वाक्य आठवून हसायला येतं.

हेमंतकुमार 21/08/2025 - 07:57
परभाषा आणि आणि परकीय भाषांमधले किस्से छान आहेत. *************************************************** इंग्रजीतील स्पेलिंगच्या अनास्थेबाबत Does spelling matter? हे Simon Horobin यांनी लिहिलेले पुस्तक 2013मध्ये ऑक्सफर्डने प्रकाशित केलेले आहे. त्याचा जालावर उपलब्ध असलेला ४० पानी सारांश नजरेखालून घातला . त्यातील प्रास्ताविक प्रकरण रोचक असून त्यात लेखकाने या विषयाचा चांगला उहापोह केलेला आहे. अचूक स्पेलिंग ही तर अत्यावश्यक बाब आणि निव्वळ स्पेलिंग येणे म्हणजे ज्ञानवर्धन नव्हे, अशा दोन्ही बाजूंवर पुस्तकात प्रकाश टाकलेला आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे : १ . स्पेलिंगची चूक जाहीररीत्या केल्यामुळे अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष Dan Quayleआणि इंग्लंडचे माजी पंतप्रधान Tony Blair यांच्यावर माध्यमांनी बरीच आगपाखड केली. Quayle यांच्या बाबतीत तर potato या साध्या सोप्या शब्दाच्या स्पेलिंगमधील चुकीमुळे त्यांची राजकीय कारकीर्द देखील उतरणीला लागली. तर ब्लेअर यांनी आपल्या हातून tomorrow या शब्दाचे स्पेलिंग चुकल्याची जाहीर कबुली दिली. २. ऑनलाइन व्यापाराच्या बाबतीत मात्र स्पेलिंग महत्त्वाचे आहेच. संकेतस्थळामध्ये केलेल्या स्पेलिंगच्या चुकांमुळे संबंधित संस्थळ बनावट असल्याचा संशय ग्राहकांमध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष व्यापारावर परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत. ३. ‘स्पेलिंग बी’ सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये विचारले जाणारे काही शब्द तर अचाट व अतर्क्य असतात आणि त्यांचा पुढे व्यवहारात काडीचा उपयोग होत नसतो. ‘स्पेलिंग हे काही बुद्धिमत्तेचे निदर्शक नव्हे’, असा दृष्टिकोन बाळगणारे लोक या स्पर्धांच्या प्रसंगी जाहीर निदर्शने करतात. ४. इंग्रजी साहित्यिक मार्क ट्वेन यांनी, अचूक स्पेलिंग लक्षात राहणे ही देखील एक नैसर्गिक देणगी असल्याचे म्हटलेले आहे; त्यामुळे प्रत्येकालाच ते जमते असे नाही. ५. इंग्लिशच्या तुलनेत अन्य काही युरोपीय भाषांमध्ये स्पेलिंग आणि उच्चार यांचे गूळपीठ अधिक चांगल्या प्रकारे जमते. इंग्लिशमध्ये या संदर्भात असलेल्या नियमांना कितीतरी अपवाद असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा घोळ होत राहतो. इंग्लिशच्या स्पेलिंगमध्ये आमूलाग्र बदल व्हावेत अशी मागणी कित्येक व्यासपीठांवरून अनेक वर्षांपासून होत आहे. बर्नार्ड Shaw तर ह्या बाबतीत खूप आग्रही होते आणि त्यांनी त्यासाठी निधी देखील ठेवलेला आहे. ६. परंतु वरील मुद्द्याची दुसरी बाजू लेखकाने पुस्तकात प्रकर्षाने मांडली आहे आणि त्याचे उत्तर इंग्रजी भाषेच्या इतिहासात आहे. इंग्रजीने जगातील अनेक भाषांतील भाषांमधून शब्द स्वीकारलेले असल्यामुळे मूळच्या भाषेशी इमान राखणे आवश्यक ठरले. म्हणून प्रत्येक वेळेस इंग्रजी उच्चार आणि स्पेलिंग यांचे तारतम्य असतेच असे नाही.

आपण मराठी लोक हिंदी बोलतानाही अनेकदा विचित्र चुका करत असतो. मराठीत आपण 'कशावरून' असे नेहमी विचारतो. तसे हिंदीत बोलताना 'किसके उपरसे' असा प्रश्न मी एकाला विचारला होता. त्याला काहीच समजले नाही हे वेगळे सांगायलाच नको :) दुसरे म्हणजे मराठीत आपण 'हो का' असेही विचारतो. तसे मी 'हा क्या' असे विचारले होते. ते पण त्याला कळले नव्हते :)

हेमंतकुमार 25/08/2025 - 11:46
अनवधान ते अज्ञान या टप्प्यात . . . राजकारणी तर आपल्या सर्वांचे बाप म्हणावे लागतील ! स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाचा घोळ केल्याचा किस्सा अद्यापही लोकांच्या स्मरणात आहे. हा एक जुना प्रसंग नटवर्य केशवराव दाते यांच्या मुंबईतील सत्कार प्रसंगीचा. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला होता आणि त्यात त्यांना एक चांदीची सुरेख फुलदाणी दिली जाणार होती. प्रत्यक्ष सत्कार करताना तत्कालीन मंत्रीमहोदय म्हणाले,
“आता मी नटवर्य दाते यांना ही चांदीची पीकदाणी अर्पण करीत आहे !!”
दुसऱ्या दिवशीच्या सर्व छापील वृत्तपत्रांमध्ये ही बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली होती यात नवल ते कसले? ( भयंकर सुंदर मराठी भाषा या पुस्तकातून साभार )

गामा पैलवान 25/08/2025 - 19:26
कुमारेक,
बर्नार्ड Shaw तर ह्या बाबतीत खूप आग्रही होते आणि त्यांनी त्यासाठी निधी देखील ठेवलेला आहे.
यावरनं फिश चं स्पेलिंग ghoti होतं, हा किस्सा आठवला. जॉर्ज बर्नार्ड शॉच्या मते फिश मधल्या फ चा उच्चार enough मधल्या gh सारखा होतो. ई चा उच्चार women मधल्या o सारखा होतो. आणि श चा उच्चार nation मधल्या ti सारखा होतो. म्हणून फिश चं स्पेलिंग = फ + ई + श = gh + o + ti = ghoti असं होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हेमंतकुमार 25/08/2025 - 19:52
पूर्वी एका धाग्यावर शॉ यांच्या अन्य पण नोंदी केल्या आहेत वाटतं. पण ghoti च्या बाबतीत एक गंमत आहे बघा. हे विनोदी स्पेलिंग शॉनी प्रचारात आणले असे आत्तापर्यंत आपण समजत होतो. परंतु भाषापंडितांच्या संशोधनानुसार शॉ यांच्या जन्मापूर्वी देखील या स्पेलिंगचा उल्लेख झालेला आहे आणि आता त्याचे श्रेय Matthew Gordon यांना दिले जाते. ‘राईट बेटर, स्पीक बेटर’ या पुस्तकात शॉ यांचे किस्से देऊन शेवटी समारोप अशा मजेदार स्पेलिंगने केलेला आहे : Enuf sed ? (for enough said !) . . . असं एक निरीक्षण आहे की, आपल्याकडे बरेच मराठी मध्यमवर्गीय विनोद अत्रे किंवा पु.ल. यांच्या नावाने सांगितले जातात (जरी त्यातले काही त्यांचे नसले तरी). तोच प्रकारे इंग्लंडमध्ये शॉ यांच्या बाबतीत आहे असे दिसते.

नपा 26/08/2025 - 17:44
Readers Digest मध्ये येणाऱ्या विनोदांची आठवण झाली. मस्त लेख. इंजिनीरिंगला असतांना मराठमोळ्या प्राध्यापकांना मराठीचे शब्दशः भाषांतर करतानाची वाक्ये : वर्गात फळ्यावर काही लिहीत असतांना मुलं बडबड करत असली तर हे वाक्य यायचं - Do not talk in front of my back. मुलांचा वर्गातील गोंधळाला थांबवण्यासाठी म्हणत - Principal is rotating around the collage. कदाचित आमच्या कॉलेजमध्ये बरेच परप्रांतीय विद्यार्थी होते म्हणून इंग्रजीचा अट्टाहास असावा. दुबईला असताना आलेला एक मजेशीर अनुभव - ऑफीस मधील दोन डिपार्टमेंट हेड - एक अरब आणि दुसरा मूळचा अरब पण युरोपात वाढलेला ज्याला अरबी भाषा येत नव्हती. एकदा Dubai Municipality ने एक अरबीत लिहिलेले लेटर पाठवले, पहिल्या अरबाने 'for action' शेरा लिहून दुसऱ्याला पाठवलं. दुसर्याने 'translate in English' असा शेरा टाकून पुन्हा पहिल्याकडे लेटर परत पाठवले. पहिला पण मुरलेला होता - 'learn Arabic' असा शेरा मारून पुन्हा दुसऱ्याला पाठवलं.

In reply to by नपा

हेमंतकुमार 26/08/2025 - 18:44
Readers Digest मध्ये येणाऱ्या विनोदांची
होय, अगदी भारी असायचे. अलीकडे इंग्लिश शब्द आणि वाक्प्रचारांच्या (बिनडोक) मराठी गुगल भाषांतराने त्यांची जागा घेतलेली आहे. बहुतेक इ-वृत्तपत्रांमध्ये मूळ इंग्लिशचा मथितार्थ लक्षात न घेता यांत्रिक गुगल भाषांतरे येतील तशी प्रकाशित केली जातात आणि त्यातून बरेच विनोद होतात. काही उदाहरणे : १. fruit bat = फळ फलंदाजी २. " . . . चर्चेदरम्यान पाश्चिमात्य देश कशाचाही विचार करू शकत नाहीत. हा एक मृत अंत आहे".

"या प्रकारची लघुशस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असते. त्यासाठी रुग्णाला त्या क्रियेतील थोडेफार धोके देखील समजावून सांगितले जातात." थोडेफारच? सगळे नाही?

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार 04/09/2025 - 18:46
'थोडेफारच' हे लेखनाच्या ओघात लिहिले आहे. त्या चाचणीत मोठे असे धोके नसतात. रुग्ण घाबरून जाणार नाही अशा बेताने महत्त्वाचे सगळे सांगितले जाते.

In reply to by अनामिक सदस्य

असंका 07/09/2025 - 20:11
सगळेच धोके कुणी ओळखू शकतो का? भुकंप झाला तर काय? डॉक्टरला स्वतःलाच काही झालं तर काय? वरून बॉंब पडला तर काय? ( टीप: धाग्यावर आपण एक अगदी विसंगत प्रश्न आणला आहे. आशा आहे, की आपणास त्या प्रश्नाशी संबंधित काही व्यक्तिगत दुर्दैवी अनुभव नसावा! )

In reply to by असंका

अभ्या.. 07/09/2025 - 20:34
सगळेच धोके कुणी ओळखू शकतो का? भुकंप झाला तर काय? डॉक्टरला स्वतःलाच काही झालं तर काय? वरून बॉंब पडला तर काय? अरे हा प्रश्न तर मला सलून मध्ये अर्धी दाढी किंवा कटिंग झाली की पडतो. भूकंप झाला, कारागीराला अ‍ॅटॅक आला, रस्त्यावरुन ट्रक सलूनमध्येच घुसला, बॉम्ब पडला तर आपल्या अर्ध्या दाढीचे कसे? मला तर सेफ्टी रेझरची सवय. सलूनमध्ये वस्तरा असतो. तो काही मला चालवता येत नाही. मग अर्धी दाढी मिशा घेऊन घरी जायचे का? बर त्या सर्व संभावित दुर्घटनेमधे माझ्या जीवाची काळजी नाही येत मनात. येते ते फक्त अर्धीच दाढी किंवा कटिंग झाली तर कसे? अद्याप तसे काही झालेले नाही पण काळजी वाटायची थांबली नाही ना त्याने.

डॉ. कुमार यांचा इच्छामरणावरील धागा वर आल्यामुळे एक गोष्ट आठवली. मी ती गोष्ट ऐकून पंधरा वर्षे झाली असतील आणि ती गोष्ट त्यापूर्वी दहा वर्षे तरी झाली होती. त्याकाळी महत्वाच्या बी-स्कूल्समध्ये प्रवेशासाठी ग्रुप डिस्कशन घ्यायचे. अशाच एका मोठ्या बी-स्कूलमध्ये ग्रुप डिस्कशनसाठी विषय होता- Should euthanasia be legalized? सगळे विद्यार्थी आल्यावर कोणीतरी प्राध्यापक येऊन ग्रुप डिस्कशनचा विषय जाहीर करणार आणि त्यावर विद्यार्थ्यांनी चर्चा करायची अशी रचना असायची. तो विषय जाहीर करणारे प्राध्यापक थोडे जड आणि अगदी टिपीकल गोल गोल उच्चार असलेले बंगाली होते. त्यांनी विषय जाहीर केल्यावर दोन मिनिटांपर्यंत कोणीही काहीही बोलायला तयार नव्हते. प्राध्यापकांना आश्चर्य वाटले कारण इतर वेळेस ग्रुप डिस्कशनमध्ये रिपब्लिकचा स्टुडिओ शोभावा असा आरडा ओरडाही त्यांनी बघितला होता. पण इथे कोणीच काही बोलायला तयार नव्हते. मग त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले की तुम्हाला विषय कळला नाहीये का? त्यातून मग उलगडा झाला की त्या प्राध्यापकांच्या उच्चारांमुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी Should euthanasia be legalized? ऐवजी ऐकले होते- Should youth in Asia be legalized? :) मग त्यावर काय चर्चा करणार- जसे काही आता आशिया खंडात तरूणांवर बंदी आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेमंतकुमार 01/10/2025 - 12:20
youth in Asia लैच भारी ! :) उच्चारांमधल्या गमतीजमती हा एक छान उपविषयच आहे. जरा आठवावे लागतील एक दोन किस्से . . .

हेमंतकुमार 01/10/2025 - 12:26
एकेकाळी कॉलेजच्या सूचना फलकावर श्रद्धांजलीची सूचना अशी होती : 'May his sole rest in piece !" त्या दिवशी जिने चढताना ती आमच्या अनेकांसह आमच्या इंग्रजीच्या प्राध्यापकांनाही दिसली. त्यानंतर वर्गात आल्यावर त्यांनी आमच्याकडून soul & peace या दोन्ही शब्दांचे स्पेलिंग घोटून घेतले होते त्याची आठवण झाली.

गामा पैलवान 01/10/2025 - 18:52
हे इंग्रजी वाक्य नेकांच्या परिचयाचं आहे : Democracy is 'government of the people, for the people, by the people'. वर्णक्रम म्हणजे स्पेलिंग चुक(व)ल्याने ते असं होतं : Democracy is 'government off the people, far the people, buy the people'. -गा.पै.

Bhakti 18/08/2025 - 10:49
माणूसच अशा गमतीशीर चुका करणार :) आणि घाई वा कामाच्या ताणामुळे अशी गंमत होतं राहते.
तसंही कामाच्या व्यापतापाने शिणलेल्या मनांना अशा घटकाभर विरंगुळयाची अधूनमधून गरज देखील असते.
होय होय मी जेव्हा पेपर चेकिंगला जायचे ,तेव्हा खुप खुप अशी गमतीशीर उत्तर सापडायची.मग आम्ही सगळे शिक्षक उत्तरं वाचून खूप हसायचो.खुप काळ लोटला.इतकं आठवत नाही पण एकदा दोनदा दोन पानांच्या उत्तरात सुरूवातीला थोडं उत्तर मध्ये पानभर कुठले तरी सिनेमाचं गाणं नंतर परत शेवटी चार ओळी काहीतरी उत्तर लिहिले होते. एकजणाने खुप गरीब आहे,नापास झालो तर जीव देईन,पास करा अशी दीनवाणी लिहिली.पण तो नापासच झाला..किती क्रूर होते मी ;) आता परीक्षा ऑनलाइन आणि NEP मुळे कमी मार्काची प्रश्नपत्रिका आहे.ती खरडघाशीची गम्मत संपली.

In reply to by Bhakti

हेमंतकुमार 18/08/2025 - 11:31
अशी दीनवाणी लिहिली.पण तो नापासच झाला
>> ओ हो ! एकेकाळी दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला काही विद्यार्थी सातत्याने नापास होत. त्यांच्या पेपरांमधून अशा बऱ्याच करामती होत असल्याचे (अगदी पैशांची नोट टाचून ठेवण्यापर्यंत) ऐकलेले आहे.

गवि 18/08/2025 - 10:55
गमतीदार.. हसू आले. या सर्व चुका विनोदी या पातळीवर आहेत. गंभीर चुका, ज्यातून पुढील ट्रीटमेंट चुकू शकेल अशा चुकांचे काय होते कोण जाणे.

In reply to by गवि

हेमंतकुमार 18/08/2025 - 11:33
गंभीर चुका, ज्यातून पुढील ट्रीटमेंट चुकू शकेल
>> महत्त्वाचा मुद्दा ! जिथे अक्षम्य चूक झालेली असेल तिथे संबंधितांना कानपिचक्या मिळण्यापासून ते कायदेशीर कारवाई होण्यापर्यंत परिस्थितीनुसार काहीही होऊ शकते. एका वेगळ्या क्षेत्रातले उदाहरण इथे पूर्वी लिहिलेले आहे. लेखक ह मो मराठे दैनिकात काम करीत असताना त्यांच्या हातून अल्सरच्या ऐवजी कॅन्सर लिहीले गेल्याने त्यांची नोकरी गेली होती.

मजा आली वाचताना!! लहानपनी अमृत मासिकात मुद्रा राक्षसाचा विनोद की असे कायतरी सदर असायचे त्याची आठवण झाली. आठवणारे असेच काही --एका बाईचा जावई बी.एड. पास झाल्यावर तिला आलेली तार--सन इन लॉ सक्सीडेड इन बेड

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

गवि 18/08/2025 - 16:14
अमृत मासिकात मुद्रा राक्षसाचा विनोद
हो हो.. तू उगीच चहात पाय गाळतोस. बंदूक घेऊन पळणाऱ्या सशाचा पाठलाग करताना.. माननीय मंत्र्यांना पाच सुवासिनींनी आवळले. इत्यादि.

चौथा कोनाडा 18/08/2025 - 14:54
मस्त खुसखुषीत लेख ! हे किस्से वाचून धमाल मजा आली ! शी जिनपिंगचा (xi jinping) चा उच्चार एकरावे जिनपिंग असा केल्याने त्या वृत्तनिवेदिकेला नोलंबित केले गेले हा किस्सा आठवला !

स्वधर्म 18/08/2025 - 17:18
धन्यवाद वैद्यकीय क्षेत्रातील गमती जमती शेअर केल्याबद्दल. पूर्वी जेंव्हा खूप खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हती, तेंव्हा... आमचे पश्चिम महाराष्ट्रातील एक अत्यंत जुने (स्थापना १९४७) व सरकारचे कॉलेज. अर्थात सर्व मुले मेरीटची आणि घासू. पण सगळे वातावरण व प्राध्यापकही मराठी. एक दिवस आमचे एक शिक्षक वर्गावर तास घेत असताना आमच्या वर्गातील एक मुलगा वर्गाबाहेर घुटमळत होता. सगळ्यांचे लक्ष त्यामुळे विचलित होत होते. हे लक्षात आल्यावर सरांनी त्याला हटकले. त्यांनी विचारले: 'What is work?' बहुधा त्यांना 'काय काम आहे?' असे विचारायचे होते. त्या बावचळलेल्या मुलाने ताबडतोब उत्तर दिले: 'Sir, Force into Displacement!' अख्खा वर्ग हसून फुटल्याचे आठवते. मराठीतून इंग्रजी बोलण्याने अशा खूप गमती होत असतात.

हेमंतकुमार 18/08/2025 - 18:20
छान लिहिताय सर्वजण. शाळा कॉलेजच्या वर्गात शिकवताना घडलेल्या अशा गमतीजमती तर चिक्कार असतात. वैद्यकीयच्या पहिल्या वर्षात घडलेला हा किस्सा. त्या काळी शिकवताना ओव्हर हेड प्रोजेक्टर वर प्लास्टिक स्लाईड्स ठेवून शिकवले जाई. आमचे एक प्राध्यापक फार रटाळ होते व त्यांच्या तासाला कायमच दंगा ठरलेला असायचा. एकदा ते स्लाईड्स दाखवत असताना काही मुलांनी पुन्हा दंगा सुरू केला. त्यावर ते चिडून म्हणाले, “ गाढवानो, दिसत नाही का, I am sliding on the wall आणि तुम्ही खुशाल दंगा करताय !”

In reply to by हेमंतकुमार

गवि 18/08/2025 - 18:26
एक ऐकीव प्रसंग. स्रोत लक्षात नाही. गावी कॉलेजात एक अध्यापक लेक्चर घेत असताना पोरे गोंगाट करत असतात. मग ते अध्यापक फळ्यावर लिहू लागतात. तेवढ्यात पोरे एकदम शांत होतात. अगदी गप्प. सर वळून विचारतात, why are you silent now? एक मुलगा खिडकीतून बाहेर पॅसेजकडे बघत म्हणतो, because the principal sir just passed away.

मस्त लेख आणि प्रतिसाद. मुंबईतील एका कॉलेजातील एका प्रोफेसरविषयी काही गोष्टी ऐकल्या होत्या. नंतरच्या काळात त्याच गोष्टी इतर कोणत्या कोणत्या प्रोफेसरविषयीही तेच ऐकले. किती खरे किती खोटे माहित नाही आणि खरोखर ते प्रोफेसर असे काहीतरी बोलले होते की नाही हे पण माहित नाही. अगदी काल्पनिक गोष्टी त्यांच्या नावावर खपविल्या असल्या तरी आहेत मनोरंजक. तर या प्रोफेसरांची त्यांच्या अचाट इंग्लिशमुळे विद्यार्थी टर उडवत असत. त्यांनी पुढील काही गोष्टी बोलल्या होत्या असे ऐकले होते. खखोदेजा. १. morning morning don't rotate my head - म्हणजे सकाळी सकाळी माझे डोके फिरवू नका. २. एकदा एक विद्यार्थी कॉलेजच्या व्हरांड्यात वर्गांच्या पुढे येरझार्‍या घालत होता. त्याला उद्देशून- Why are you vibrating here? ३. दुसर्‍या एका प्रोफेसरांना मुख्याध्यापकांना भेटायचे होते. ते कॉलेजात अमुक एका ठिकाणी आहेत असे त्या प्रोफेसरांना कळले होते. त्यामुळे ते तिथे मुख्याध्यापकांना भेटायला म्हणून गेले पण ते तिथे नव्हते. तेवढ्यात हे प्रोफेसर त्यांना दिसले. त्या दुसर्‍या प्रोफेसरांनी यांना मुख्याध्यापकांना बघितलेत का असे विचारले. त्यावर यांचे उत्तर- Yes I saw him. He just passed away. या तीन गोष्टी ऐकलेल्या कदाचित काल्पनिक असतील. मात्र मी स्वतः एक गोष्ट बघितली आहे कारण आमचेच एक प्रोफेसर ते वर्गात म्हणाले होते. Our college has a very good library. You should visit it to get rid of books. हिरव्या देशात सगळे विद्यार्थी असाईनमेंट वगैरेंसाठी पेनाऐवजी पेन्सिलचा वापर करतात. एक भारतीय विद्यार्थी काही दिवसांपूर्वीच आला होता. वर्गात प्रोफेसरनी एक गणित सोडवायला दिले होते. तो विद्यार्थी माझ्या मित्राशेजारी बसला होता. गणित सोडविताना त्याच्याकडचे रबर खाली पडले आणि बाजूला एक गोरी मुलगी होती तिच्या पायापाशी जाऊन पडले. तेव्हा त्या रबराकडे बोट दाखवत तो सरळ म्हणाला- "could you please pass on my rubber?". तिच्या चेहर्‍यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह दिसत होते. खरं इतर दोघांमध्ये संवाद चालू असताना आपण विनाकारण मधे बोलायला जाऊ नये हा सामाजिक संकेत आहे. पण त्या गोरीने चप्पल काढली असती तर या बिचार्‍याला आपण का मार खात आहोत ते पण कळले नसते म्हणून माझ्या मित्राने तिला सांगितले- he means eraser :) अमेरिकेत रबरचा अर्थ वेगळा होतो हे त्याला माहित नव्हते :) :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 18/08/2025 - 19:29
सांगलीत लिमये सरांचे ८ वी ते १० वीचे नवगणिताचे वर्ग प्रसिध्द होते. ते खूप रंजक पध्दतीने गणित शिकवायचे आणि मला गणित आवडू लागण्याबद्दल त्यांचे मोठे योगदान आहे. पण त्याच वेळी गणित चुकलेल्या मुलांचा अत्यंत सृजनशील पध्दतीने अपमान करण्याबद्दल ते प्रसिध्द होते. कित्येकांच्या वडीलांना त्यांनीच गणित शिकवले होते व आमचे मित्र ते कोणत्या प्रकरणात कोणते विनोद करतील हे आधीच सांगत असत, इतके त्यांचे विनोद सांगलीत प्रसिध्द होते. त्यांनी भूमितीच्या तासाला प्रचंड खाडाखोड करणार्‍या मित्रास खोडरबर ऐवजी उद्यापासून ट्रॅक्टरचे टायर घेऊन येत जा, असे सुनावले होते. गणित सोडवायला वेळ मोजून द्यायचे व वेळ संपली की ज्यांचं झालंय त्यांनी जागेवर उभे रहावे असे सांगत. अर्थात सगळ्यांचेच उत्तर बरोबर येत नसे. ज्यांचे उत्तर चुकीचे आले त्यांना तुझे गणित चुकले असे ते कधीही म्हणाल्याचे आठवत नाही. उलट खालीलप्रमाणे खास शाब्बासकी द्यायचे: वाट्टोळं बोंबाबों..ब उध्वस्त सत्त्यानाश महान शोध (अपेक्षेपेक्षा अगदी वेगळे उत्तर आलेले असेल तर) स्वयंपाकघरापर्यंत डांबरी रस्ता (खाडाखोड) मला सगळं येतं (अतिआत्मविश्वास दाखवून चूक झाले असेल तर) दीड फूट पाण्यात बुडून मेलात आपण (सोडवताना उदाहरणात सांगितलेल्या पेक्षा वेगळीच किंमत घेतली असेल तर) इ.इ. सरांचे खास गुण होते जे आत्ताच्या गुळगुळीत झालेल्या महानगरी व्यक्तीमत्वांमध्ये क्वचितच आढळतात. विनोदी पण अतिशय आदरणीय व्यक्तीमत्व होते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेमंतकुमार 18/08/2025 - 19:58
‘रबर’च्या अन्य टोपणनावांची उजळणी इथे झालेली आहे. passed away चा भारतातील गोंधळ नित्याचा आहे. pass out = बेशुद्ध पडणे, चक्कर येणे हा मूळ अर्थ आहे आणि अमेरिकेत तोच समजला जातो. इंग्लंडमध्ये मात्र त्या अर्थाव्यतिरिक्त फक्त लष्करी कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर passed out असे म्हणायची पद्धत आहे; पण सामान्य कॉलेजमधून झाले असता मात्र नाही. भारतीय इंग्लिशमध्ये आपण तो वाक्प्रचार सर्रास कुठल्याही कॉलेजातून पदवीधर झाल्यावर वापरतो.

माझा चुलतभाऊ काही वर्षे पंजाबमध्ये वास्तव्याला होता. त्याचे लग्न लुधियानात झाले होते. माझी वहिनी तिकडचीच. त्या लग्नाला मी तिथे गेलो होतो. लग्नाच्या काही दिवस आधी काही गोष्टींची खरेदी करायला आणि इतर काही कामे करायला दिवसभरासाठी गाडी केली होती. त्यावेळेस माझी काकू (नवर्‍या मुलाची आई) आणि चुलतबहिण (नवर्‍या मुलाची बहिण) आणि सोबत म्हणून तसेच सामान उचलायलाही मी असे तिघे त्यावेळेस बाजारात गेलो होतो. एके ठिकाणी बाजारात गेल्यावर ड्रायव्हरने विचारले की बाजारात तुम्हाला किती वेळ लागेल- मधल्या वेळेत मी थोडा वेळ झोपून घेईन. माझ्या काकूने त्या ड्रायव्हरला सांगितले की एक तास लागेल. त्यापुढचे वाक्य मात्र अगदी सिक्सर होते. काकू म्हणाली- "आपको उतना टाईम सोना है तो सो लेना. कोई बात नही. हम वापस आने के बाद आपको उठाके ले जायेंगे". ड्रायव्हर अवाक झाला. कारण उत्तर भारतात उठाके ले जायेंगे चा अर्थ उचलून घेऊन जाऊ. मग चुलतबहिणीला झालेला गोंधळ लक्षात आला. मग तिने सांगितले- आपको जगाके ले जायेंगे :)

टॉकिंग वॉकिंग शिवाजी फेल किंग. हू कुड स्पीक इन फ्रन्ट ऑफ हिम? - बोलून चालून शिवाजी पडला राजा ..... वॉकिंग वॉकिंग रिव्हर केम. - चालता चालता नदी आली. डोन्ट पुल सिगरेट इन कॉलेज. व्हाय आर यू टॉकिंग बिटवीन बिटवीन? छान गंमत सुरू आहे. थोडी माझीही भर. धन्यवाद.

कॉलेजात इंजिनिअरींग ड्रॉईंग (ज्याला आमच्या विद्यापीठात इंजिनिअरींग ग्राफिक्स असे म्हणायचे) म्हणून एक विषय पहिल्या वर्षी होता. तो मला जाम झेपला नव्हता. त्यात Perspective म्हणून एक माझ्यासाठी अगम्य प्रकार होता. तो शिकविताना आमचे प्रोफेसर म्हणाले होते- as the object moves away from the picture plane, its image goes on reducing reducing (लहान लहान होत जाते). हा या धाग्याच्या विषयाशी संबंधित प्रतिसाद आहे त्यामुळे थोडेफार मनोरंजन (झालेच तर) इतकाच या प्रतिसादाचा उद्द्देश आहे.संबंधित प्रोफेसरांचा अनादर करायचा अजिबात हेतू नाही. त्यातही मला अजिबात न झेपलेल्या विषयांच्या प्रोफेसरांचा तर नक्कीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

स्वधर्म 19/08/2025 - 14:47
मराठीत निर्जीव वस्तूंना लिंग असते. उदा. छिन्नी ही स्त्रीलिंगी असते तर हातोडा हा तो हतोडा असतो. कानडीत आणि इंग्रजीतही असे निर्जीव वस्तूंना लिंग नसते, त्यामुळे क्रियापद तसे चालवावे लागत नाही. आमचे एक प्राध्यापक चक्क इंग्रजीत पण Shaft चा उल्लेख he तर Key चा उल्लेख she असा करायचे, पण शिकवायचे असे छान की सगळे एकदम क्लिअर होऊन जायचे. अजून एक शिक्षक हायड्रॉलिक्सचे प्रॅक्टीकल घ्यायचे, ते संपूर्ण मराठीतून. त्यांचे इंग्रजी अगदी चांगले असूनही.

In reply to by कानडाऊ योगेशु

स्वधर्म 20/08/2025 - 03:09
जुन्या मराठी सिनेमात राघवेंद्र कडकोळ असे हुकमी कानडी माणसाचे मराठी बोलताना असे नपुंसकलिंग वापरायचे. आंम्ही सीमा भागाजवळचे, त्यामुळे कानडीचा काय परिणाम होतो ते नीट कळायचे. किंवा पुलं च्या रावसाहेबांचं मराठी इथे ऐका: ''तुमचं बाप लावलवतं काय वो चा...ल?''पु.ल.देशपांडे - रावसाहेब

हेमंतकुमार 19/08/2025 - 16:36
सर्व झकास ! . . . . . . . . . वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेत असताना हाऊसमन डॉक्टर सातत्याने रुग्णाच्या दैनंदिन स्थितीची टिपणे लिहीत असतात. काही वॉर्डसमध्ये अगदी भिन्न प्रकारचे रुग्ण सुद्धा एकत्र ठेवलेले असतात. अशा वेळेस ओळीने नोंदी लिहीत गेले की कधीतरी लिहिताना महाघोटाळे होऊन बसलेले आहेत. त्याचे एक उदा.: मेंदूबिघाड झालेल्या किंवा गंभीर अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत दोन्ही उघड्या डोळ्यांवर टॉर्चचा प्रकाश मारून डोळ्यातील बाहुलीचा ( pupil) प्रतिसाद पाहिला जातो. निरोगी व्यक्तीमध्ये असा प्रकाश पडल्यानंतर दोन्ही बाहुल्या शिस्तीत बारीक होतात. हे निरीक्षण नोंदवण्याचे ठरलेले वाक्य असे असते : Both pupils are equal in size and reactive to light. एका नोंदीत घोटाळा झालेल्या वाक्यात pupils ऐवजी breasts हा शब्द लिहिलेला होता !! . . . शरीरात ज्या गोष्टी डाव्या उजव्या अशा जोडीने असतात त्यांच्या बाबतीत असा घोटाळा होणे शक्य असते. म्हणून आपण लिहिलेली टिपणे पुन्हा एकदा नजरे करून घातली तर बरे असते.

मध्यंतरी लिन्क्ड इन वरचा जॉब ओपनिंग संबंधित असलेला एक स्क्रीन्शॉट व्हाट्सपवर वा असाच कुठेतरी वाचला होता. त्यात जॉब डिटेल्स टाकताना तत्सम कंपनीच्या एच.आर प्रतिनिधीने स्पेलिंग मिस्टेक केली होती. Job details are as below ह्याऐवजी चुकुन Job details are as blow असे लिहिले होते. :)

सौन्दर्य 19/08/2025 - 22:56
माझ्या एका मित्राचे हिंदी अगदी अगाध होते, बाजारात कांदे घ्यायला एका भैयाकडे गेल्यावरच त्याचे हे वाक्य मला नेहेमीच हसवते . "भैया, ये कांदा कितने मी गिरेंगा ?" हे ऐकल्यावर भैयाच कोलमडला असेल.

हेमंतकुमार 20/08/2025 - 07:47
मराठी-हिंदी, कन्नड-मराठी या भाषकांच्या संदर्भातील लिंगांचा घोळ बऱ्यापैकी ऐकलेला आहे. . . . अनेकांच्या रजेच्या अर्जातील भाषा हा देखील भारी विषय आहे. प्राध्यापक द दि पुंडे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेला हा त्यांचा अनुभव : ते विभाग प्रमुख असताना त्यांच्या हाताखालील एका प्राध्यापकाने रजेच्या अर्जात, “There is fracture to my right hand leg असे वाक्य लिहिले होते आणि तो प्राध्यापक खुद्द इंग्रजीचाच होता !

माझ्या मित्राने सांगितलेला एक किस्सा. जपानी भाषेमध्ये यासुमी असा शब्द आहे ज्याचा अर्थ सुट्टी असा होतो आणि यासुई असा शब्द आहे त्याचा अर्थ स्वस्त असा आहे. साधारणपणे, व्याकरणाचा काही भाग शिकवला की शिक्षक उदाहरण तयार करायला सांगायचे. तेव्हा त्यांच्या वर्गात असंच एक वाक्य तयार करताना एका मुलीला म्हणायचं होतं, मला शनिवार रविवार सुट्टी असते. त्याच्यात बिचारीनी यासुमीच्या ऐवजी यासुई म्हटलं आणि अर्थाचा अनर्थ झाला! मुळात जपानी भाषेमध्ये मला,मी असा फरक नाहीये. त्यामुळे मला शनिवार रविवार सुट्टी असते हे वाक्य मी शनिवार रविवार सुट्टी असते असे म्हटले जाते. त्यामुळे वरील गोंधळ झाला असावा :)

छान लेख, आवडला. अशाच गमती आपल्या रोजच्या वापरात झालेल्याही दिसून येतात. (१) 'बॅकसाइड' हा शब्द आपला पश्चभाग / पृष्ठभाग या अर्थी इंग्रजीत वापरतात. त्यामुळे मला 'बॅकसाइड'ला भेट म्हणणं मजेशीर होतं. (२) झूम किंवा टीम्स मीटिंग मध्ये 'फ्रॉम दि अदर साइड' (उदा. 'एनी कॉमेंट्स फ्रॉम द अदर साइड') असं विचारलं तर त्याचा अर्थ मृत व्यक्तींकडून ('एनी कॉमेंट्स फ्रॉम दोज हू आर डेड') असा होतो. (३) इतकंच काय तर 'प्रीपोन' हा शब्दही इंग्रजीत नव्हता. भारतानं तो (पोस्टपोन च्या विरुद्धार्थी) बहाल करून कामं लवकर करून द्यायची सोय केली. - कुमार

In reply to by कुमार जावडेकर

हेमंतकुमार 21/08/2025 - 07:51
'बॅकसाइड'ला भेट
बरोबर ! हा भारतीय घोळ पण नेहमीचा. मध्यंतरी मी एका जुन्या इंग्लिश कादंबरीत backside passage हा शब्दप्रयोग वाचला. त्याचा अर्थ आहे शौच. आता भारतीय इंग्लिशमध्ये या 'passage' साठी काही वेगळे निघाले आहे का ते पाहावं लागेल !

कांदा लिंबू 21/08/2025 - 06:00
करियरच्या सुरुवातीच्या काळात हैदराबादला माझ्या ऑफिसात अनेक तेलुगु, मराठी, इतर असे मुले-मुली सहकारी होते. त्यांपैकी एक अपर्णा नावाची एक तेलुगु मुलगी होती. तिला आम्ही सर्वजण अपू म्हणायचो. आम्ही सर्वच फ्रेशर्स होतो. फार कुणाचे इंग्लिश काही खूप चांगले नव्हते आणि एकमेकांच्या मातृभाषाही फार काही कुणाला अवगत नव्हत्या. मीही त्या काळात रॅपिडेक्स नावाच्या पुस्तकांतून तेलुगु, इंग्लिश वगैरे शिकायचो. भाषिक फरकांमुळे मोकळ्या वेळांत गप्पा मारताना अनेकदा गंमतीजमती व्हायायच्या. तेलुगु लिपीत आणि या दोन अक्षरांमध्ये, देवनागरी लिपीतील आणि या दोन अक्षरांसारखा अगदी किरकोळ, नवीन शिकणाऱ्याला पटकन न कळणारा असा फरक आहे. "गाय आपल्याला दूध देते" हे तेलुगुत "आवू मनकु पालु इस्तुंदी" असे म्हणतात. पुस्तकात पाहून मी "गाय आपल्याला दूध देते" हे "अपू मनकु पालु इस्तुंदी" असे म्हणालो. त्यावर तेलुगु समजणाऱ्यांत एकाच हशा पिकला. ती अपू अगदीच गोरीमोरी झाली. काय झाले हे कळल्यावर मीही काहीसा ओशाळलो. अजूनही ते वाक्य आठवून हसायला येतं.

हेमंतकुमार 21/08/2025 - 07:57
परभाषा आणि आणि परकीय भाषांमधले किस्से छान आहेत. *************************************************** इंग्रजीतील स्पेलिंगच्या अनास्थेबाबत Does spelling matter? हे Simon Horobin यांनी लिहिलेले पुस्तक 2013मध्ये ऑक्सफर्डने प्रकाशित केलेले आहे. त्याचा जालावर उपलब्ध असलेला ४० पानी सारांश नजरेखालून घातला . त्यातील प्रास्ताविक प्रकरण रोचक असून त्यात लेखकाने या विषयाचा चांगला उहापोह केलेला आहे. अचूक स्पेलिंग ही तर अत्यावश्यक बाब आणि निव्वळ स्पेलिंग येणे म्हणजे ज्ञानवर्धन नव्हे, अशा दोन्ही बाजूंवर पुस्तकात प्रकाश टाकलेला आहे. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे : १ . स्पेलिंगची चूक जाहीररीत्या केल्यामुळे अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष Dan Quayleआणि इंग्लंडचे माजी पंतप्रधान Tony Blair यांच्यावर माध्यमांनी बरीच आगपाखड केली. Quayle यांच्या बाबतीत तर potato या साध्या सोप्या शब्दाच्या स्पेलिंगमधील चुकीमुळे त्यांची राजकीय कारकीर्द देखील उतरणीला लागली. तर ब्लेअर यांनी आपल्या हातून tomorrow या शब्दाचे स्पेलिंग चुकल्याची जाहीर कबुली दिली. २. ऑनलाइन व्यापाराच्या बाबतीत मात्र स्पेलिंग महत्त्वाचे आहेच. संकेतस्थळामध्ये केलेल्या स्पेलिंगच्या चुकांमुळे संबंधित संस्थळ बनावट असल्याचा संशय ग्राहकांमध्ये निर्माण होतो आणि त्यामुळे प्रत्यक्ष व्यापारावर परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत. ३. ‘स्पेलिंग बी’ सारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये विचारले जाणारे काही शब्द तर अचाट व अतर्क्य असतात आणि त्यांचा पुढे व्यवहारात काडीचा उपयोग होत नसतो. ‘स्पेलिंग हे काही बुद्धिमत्तेचे निदर्शक नव्हे’, असा दृष्टिकोन बाळगणारे लोक या स्पर्धांच्या प्रसंगी जाहीर निदर्शने करतात. ४. इंग्रजी साहित्यिक मार्क ट्वेन यांनी, अचूक स्पेलिंग लक्षात राहणे ही देखील एक नैसर्गिक देणगी असल्याचे म्हटलेले आहे; त्यामुळे प्रत्येकालाच ते जमते असे नाही. ५. इंग्लिशच्या तुलनेत अन्य काही युरोपीय भाषांमध्ये स्पेलिंग आणि उच्चार यांचे गूळपीठ अधिक चांगल्या प्रकारे जमते. इंग्लिशमध्ये या संदर्भात असलेल्या नियमांना कितीतरी अपवाद असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा घोळ होत राहतो. इंग्लिशच्या स्पेलिंगमध्ये आमूलाग्र बदल व्हावेत अशी मागणी कित्येक व्यासपीठांवरून अनेक वर्षांपासून होत आहे. बर्नार्ड Shaw तर ह्या बाबतीत खूप आग्रही होते आणि त्यांनी त्यासाठी निधी देखील ठेवलेला आहे. ६. परंतु वरील मुद्द्याची दुसरी बाजू लेखकाने पुस्तकात प्रकर्षाने मांडली आहे आणि त्याचे उत्तर इंग्रजी भाषेच्या इतिहासात आहे. इंग्रजीने जगातील अनेक भाषांतील भाषांमधून शब्द स्वीकारलेले असल्यामुळे मूळच्या भाषेशी इमान राखणे आवश्यक ठरले. म्हणून प्रत्येक वेळेस इंग्रजी उच्चार आणि स्पेलिंग यांचे तारतम्य असतेच असे नाही.

आपण मराठी लोक हिंदी बोलतानाही अनेकदा विचित्र चुका करत असतो. मराठीत आपण 'कशावरून' असे नेहमी विचारतो. तसे हिंदीत बोलताना 'किसके उपरसे' असा प्रश्न मी एकाला विचारला होता. त्याला काहीच समजले नाही हे वेगळे सांगायलाच नको :) दुसरे म्हणजे मराठीत आपण 'हो का' असेही विचारतो. तसे मी 'हा क्या' असे विचारले होते. ते पण त्याला कळले नव्हते :)

हेमंतकुमार 25/08/2025 - 11:46
अनवधान ते अज्ञान या टप्प्यात . . . राजकारणी तर आपल्या सर्वांचे बाप म्हणावे लागतील ! स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाचा घोळ केल्याचा किस्सा अद्यापही लोकांच्या स्मरणात आहे. हा एक जुना प्रसंग नटवर्य केशवराव दाते यांच्या मुंबईतील सत्कार प्रसंगीचा. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला होता आणि त्यात त्यांना एक चांदीची सुरेख फुलदाणी दिली जाणार होती. प्रत्यक्ष सत्कार करताना तत्कालीन मंत्रीमहोदय म्हणाले,
“आता मी नटवर्य दाते यांना ही चांदीची पीकदाणी अर्पण करीत आहे !!”
दुसऱ्या दिवशीच्या सर्व छापील वृत्तपत्रांमध्ये ही बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली होती यात नवल ते कसले? ( भयंकर सुंदर मराठी भाषा या पुस्तकातून साभार )

गामा पैलवान 25/08/2025 - 19:26
कुमारेक,
बर्नार्ड Shaw तर ह्या बाबतीत खूप आग्रही होते आणि त्यांनी त्यासाठी निधी देखील ठेवलेला आहे.
यावरनं फिश चं स्पेलिंग ghoti होतं, हा किस्सा आठवला. जॉर्ज बर्नार्ड शॉच्या मते फिश मधल्या फ चा उच्चार enough मधल्या gh सारखा होतो. ई चा उच्चार women मधल्या o सारखा होतो. आणि श चा उच्चार nation मधल्या ti सारखा होतो. म्हणून फिश चं स्पेलिंग = फ + ई + श = gh + o + ti = ghoti असं होतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हेमंतकुमार 25/08/2025 - 19:52
पूर्वी एका धाग्यावर शॉ यांच्या अन्य पण नोंदी केल्या आहेत वाटतं. पण ghoti च्या बाबतीत एक गंमत आहे बघा. हे विनोदी स्पेलिंग शॉनी प्रचारात आणले असे आत्तापर्यंत आपण समजत होतो. परंतु भाषापंडितांच्या संशोधनानुसार शॉ यांच्या जन्मापूर्वी देखील या स्पेलिंगचा उल्लेख झालेला आहे आणि आता त्याचे श्रेय Matthew Gordon यांना दिले जाते. ‘राईट बेटर, स्पीक बेटर’ या पुस्तकात शॉ यांचे किस्से देऊन शेवटी समारोप अशा मजेदार स्पेलिंगने केलेला आहे : Enuf sed ? (for enough said !) . . . असं एक निरीक्षण आहे की, आपल्याकडे बरेच मराठी मध्यमवर्गीय विनोद अत्रे किंवा पु.ल. यांच्या नावाने सांगितले जातात (जरी त्यातले काही त्यांचे नसले तरी). तोच प्रकारे इंग्लंडमध्ये शॉ यांच्या बाबतीत आहे असे दिसते.

नपा 26/08/2025 - 17:44
Readers Digest मध्ये येणाऱ्या विनोदांची आठवण झाली. मस्त लेख. इंजिनीरिंगला असतांना मराठमोळ्या प्राध्यापकांना मराठीचे शब्दशः भाषांतर करतानाची वाक्ये : वर्गात फळ्यावर काही लिहीत असतांना मुलं बडबड करत असली तर हे वाक्य यायचं - Do not talk in front of my back. मुलांचा वर्गातील गोंधळाला थांबवण्यासाठी म्हणत - Principal is rotating around the collage. कदाचित आमच्या कॉलेजमध्ये बरेच परप्रांतीय विद्यार्थी होते म्हणून इंग्रजीचा अट्टाहास असावा. दुबईला असताना आलेला एक मजेशीर अनुभव - ऑफीस मधील दोन डिपार्टमेंट हेड - एक अरब आणि दुसरा मूळचा अरब पण युरोपात वाढलेला ज्याला अरबी भाषा येत नव्हती. एकदा Dubai Municipality ने एक अरबीत लिहिलेले लेटर पाठवले, पहिल्या अरबाने 'for action' शेरा लिहून दुसऱ्याला पाठवलं. दुसर्याने 'translate in English' असा शेरा टाकून पुन्हा पहिल्याकडे लेटर परत पाठवले. पहिला पण मुरलेला होता - 'learn Arabic' असा शेरा मारून पुन्हा दुसऱ्याला पाठवलं.

In reply to by नपा

हेमंतकुमार 26/08/2025 - 18:44
Readers Digest मध्ये येणाऱ्या विनोदांची
होय, अगदी भारी असायचे. अलीकडे इंग्लिश शब्द आणि वाक्प्रचारांच्या (बिनडोक) मराठी गुगल भाषांतराने त्यांची जागा घेतलेली आहे. बहुतेक इ-वृत्तपत्रांमध्ये मूळ इंग्लिशचा मथितार्थ लक्षात न घेता यांत्रिक गुगल भाषांतरे येतील तशी प्रकाशित केली जातात आणि त्यातून बरेच विनोद होतात. काही उदाहरणे : १. fruit bat = फळ फलंदाजी २. " . . . चर्चेदरम्यान पाश्चिमात्य देश कशाचाही विचार करू शकत नाहीत. हा एक मृत अंत आहे".

"या प्रकारची लघुशस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असते. त्यासाठी रुग्णाला त्या क्रियेतील थोडेफार धोके देखील समजावून सांगितले जातात." थोडेफारच? सगळे नाही?

In reply to by अनामिक सदस्य

हेमंतकुमार 04/09/2025 - 18:46
'थोडेफारच' हे लेखनाच्या ओघात लिहिले आहे. त्या चाचणीत मोठे असे धोके नसतात. रुग्ण घाबरून जाणार नाही अशा बेताने महत्त्वाचे सगळे सांगितले जाते.

In reply to by अनामिक सदस्य

असंका 07/09/2025 - 20:11
सगळेच धोके कुणी ओळखू शकतो का? भुकंप झाला तर काय? डॉक्टरला स्वतःलाच काही झालं तर काय? वरून बॉंब पडला तर काय? ( टीप: धाग्यावर आपण एक अगदी विसंगत प्रश्न आणला आहे. आशा आहे, की आपणास त्या प्रश्नाशी संबंधित काही व्यक्तिगत दुर्दैवी अनुभव नसावा! )

In reply to by असंका

अभ्या.. 07/09/2025 - 20:34
सगळेच धोके कुणी ओळखू शकतो का? भुकंप झाला तर काय? डॉक्टरला स्वतःलाच काही झालं तर काय? वरून बॉंब पडला तर काय? अरे हा प्रश्न तर मला सलून मध्ये अर्धी दाढी किंवा कटिंग झाली की पडतो. भूकंप झाला, कारागीराला अ‍ॅटॅक आला, रस्त्यावरुन ट्रक सलूनमध्येच घुसला, बॉम्ब पडला तर आपल्या अर्ध्या दाढीचे कसे? मला तर सेफ्टी रेझरची सवय. सलूनमध्ये वस्तरा असतो. तो काही मला चालवता येत नाही. मग अर्धी दाढी मिशा घेऊन घरी जायचे का? बर त्या सर्व संभावित दुर्घटनेमधे माझ्या जीवाची काळजी नाही येत मनात. येते ते फक्त अर्धीच दाढी किंवा कटिंग झाली तर कसे? अद्याप तसे काही झालेले नाही पण काळजी वाटायची थांबली नाही ना त्याने.

डॉ. कुमार यांचा इच्छामरणावरील धागा वर आल्यामुळे एक गोष्ट आठवली. मी ती गोष्ट ऐकून पंधरा वर्षे झाली असतील आणि ती गोष्ट त्यापूर्वी दहा वर्षे तरी झाली होती. त्याकाळी महत्वाच्या बी-स्कूल्समध्ये प्रवेशासाठी ग्रुप डिस्कशन घ्यायचे. अशाच एका मोठ्या बी-स्कूलमध्ये ग्रुप डिस्कशनसाठी विषय होता- Should euthanasia be legalized? सगळे विद्यार्थी आल्यावर कोणीतरी प्राध्यापक येऊन ग्रुप डिस्कशनचा विषय जाहीर करणार आणि त्यावर विद्यार्थ्यांनी चर्चा करायची अशी रचना असायची. तो विषय जाहीर करणारे प्राध्यापक थोडे जड आणि अगदी टिपीकल गोल गोल उच्चार असलेले बंगाली होते. त्यांनी विषय जाहीर केल्यावर दोन मिनिटांपर्यंत कोणीही काहीही बोलायला तयार नव्हते. प्राध्यापकांना आश्चर्य वाटले कारण इतर वेळेस ग्रुप डिस्कशनमध्ये रिपब्लिकचा स्टुडिओ शोभावा असा आरडा ओरडाही त्यांनी बघितला होता. पण इथे कोणीच काही बोलायला तयार नव्हते. मग त्यांनी विद्यार्थ्यांना विचारले की तुम्हाला विषय कळला नाहीये का? त्यातून मग उलगडा झाला की त्या प्राध्यापकांच्या उच्चारांमुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी Should euthanasia be legalized? ऐवजी ऐकले होते- Should youth in Asia be legalized? :) मग त्यावर काय चर्चा करणार- जसे काही आता आशिया खंडात तरूणांवर बंदी आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हेमंतकुमार 01/10/2025 - 12:20
youth in Asia लैच भारी ! :) उच्चारांमधल्या गमतीजमती हा एक छान उपविषयच आहे. जरा आठवावे लागतील एक दोन किस्से . . .

हेमंतकुमार 01/10/2025 - 12:26
एकेकाळी कॉलेजच्या सूचना फलकावर श्रद्धांजलीची सूचना अशी होती : 'May his sole rest in piece !" त्या दिवशी जिने चढताना ती आमच्या अनेकांसह आमच्या इंग्रजीच्या प्राध्यापकांनाही दिसली. त्यानंतर वर्गात आल्यावर त्यांनी आमच्याकडून soul & peace या दोन्ही शब्दांचे स्पेलिंग घोटून घेतले होते त्याची आठवण झाली.

गामा पैलवान 01/10/2025 - 18:52
हे इंग्रजी वाक्य नेकांच्या परिचयाचं आहे : Democracy is 'government of the people, for the people, by the people'. वर्णक्रम म्हणजे स्पेलिंग चुक(व)ल्याने ते असं होतं : Democracy is 'government off the people, far the people, buy the people'. -गा.पै.
लेखनविषय:
लेखनप्रकार
डॉक्टरांच्या रुग्णालयीन कामातील एक महत्त्वाचा कारकुनी भाग म्हणजे रुग्णासंबंधीच्या दैनंदिन नोंदी करणे. प्रत्येक रुग्णाच्या केस पेपरवर सुरुवातीस कनिष्ठ डॉक्टर सविस्तर माहिती लिहितात आणि पुढे त्यामध्ये अनेक वरिष्ठ डॉक्टरांच्या टिपणांची भर पडत जाते. अवाढव्य कारभार असलेल्या रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष रुग्णतपासणीची आणि इतर आनुषंगिक कामे खूप दमवणारी असतात. रुग्णालयाच्या काही विभागांमध्ये तर परिस्थिती सतत तणावपूर्ण असते. हा सर्व बोजा सतत डोक्यावर घेऊनच डॉक्टरांना या जोडीने रुग्णनोंदीचे कामही इमानइतबारे करावे लागते. त्याला कायदेशीर महत्त्व आहे. संगणकपूर्वकाळात अशा सर्व नोंदी हातानेच केल्या जायच्या.

हिंदी, काका कालेलकर आणि ३ वर्षे

माहितगार ·

तिता 08/07/2025 - 12:08
गांधींची मते १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. भारताची software मधील भरारी English येत असल्यामुळेच झाली. English ही आपली strength आहे आणि आपण ती टिकवली पाहिजे. हिंदीचा भारतात नक्कीच उपयोग आहे. पण त्यासाठी पहिलीपासून शाळेत शिकवण्याची गरज नाही. दैनंदिन वापराची बोलता आली म्हणजे खूप आहे. रच्याकने, हिंदी चित्रपटांनी हिंदीचा जेव्हढा प्रसार केला आहे तेव्हढा इतर कुणीही करू शकले नाहीत. हे leverage करता येईल का?

माहितगार 08/07/2025 - 12:48
काळाचेच म्हणावयाचे झाल्यास, दोन वेगवेगळ्या भाषा व्यवहार करणार्‍या व्यक्ती स्वत:च्याच भाषातून संवाद साधत राहतील इतपत रिअल टाईम अनुवाद तंत्रज्ञान पुढे गेले आहे. त्यामुळे भाषा विवादांचे आजचे मुद्दे बहुधा अजून दहा वीस वर्षात मागे पडावयास हरकत नाही. परभाषी व्यवहार यंत्र माध्यमातून कानावर पडता पडताच जास्त वेळा उपयोग करत राहील्यास, काही महिन्यांपेक्षा अधिक काळ रहाणारी परभाषी व्यक्ती स्थानिक भाषा सहज अवगत करू लागतील किंवा त्याच्या अगदी विरुद्ध घडेल ते यणारा काळच सांगू शकेल. पण मुदलात या धागा लेखाचा उद्देश एक्सप्लेन करण्यात मी कुठे तरी कमी पडलो. समजा उपजिविका निमीत्ताने एक मराठी माणूस पश्चिम बंगाल मध्ये स्थायिक झाला आणि एक बंगाली माणूस महाराष्ट्रात स्थायिक झाला दोघेही परराज्यातील संवादासाठी प्रवासी म्हणून तात्पुरत्या काळात हिंदी वापरतील तर ठिक आहे. पण उदर निर्वाहासाठी स्थायिक परराज्यात स्थायिक होत आहेत हिंदी आल्यामुळे अडत नाही पण एकुण भारतीय संस्कृतीतही पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांना आपापली स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे जी स्थानिक भाषेच्या माध्यमातून विकसीत झालेली असते. स्थानिक भाषाच आली नाही तर स्थानिक संस्कृतीशी तुम्ही तुटलेले रहाणार. स्थानिक संस्कृतीशी तुटलेल्यांची संख्या अधिक झाली तर स्थानिक बहुसंख्या पासून परभाषी समुदाय दुर रहाणार एकमेकांचे दृष्टीकोणांचे बारकावे नीट समजणार नाहीत त्या शिवाय स्थानिक भाषा न शिकता परभाषीयांची लोक संख्या वाढतच गेली आपली भाषिक संस्कृती नामशेष होईल का या बद्दलची असुरक्षीतता वाढत जाते आणि हि असुरक्षीतता भाषिक तंत्रज्ञानाच्या बळावर किती भरून काढता येईल हे नेमके सांगणे तुर्तास तरी शक्य नसावे.

In reply to by माहितगार

माहितगार 08/07/2025 - 12:58
जरासा कमी पडलो असेन २ गांधी जुने झाले तरी भारतातील भाषा विषयक अधिकृत संसदीय आणि शासकीय धोरणांवरचा त्यांचा ऐतिहासिक परिणाम नाकारता येत नाही आणि त्या हिंदी धोरणाची सहमती गैर हिंदी भाषी राज्यात करणार्‍या काका कालेलकरांचे योगदानही कमी मोजता येत नाही. ह्या लेखाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील लोकांनी हिंदीचा प्रचार केला ही चूक झाली का? हा ही नाही. काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले आणि ३ वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करणे आणि करावयास लावणे या वर फोकस असेल तर भाषिक विवाद आपोआपच कमी होईल.

काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले
आत्मसात कशी करायची? समजा मी खाजगी कंपनीत अभियंता म्हणून आंध्रप्रदेशातील 'विजयवाडा' येथे बदली होऊन आले आहे. आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर? समजा ऑन्लाईन प्रयत्न केला तर मग सराव कोणाबरोबर करायचा? स्थानिक लोकांचा ईगो सुखावण्याकरिता हे सगळे उपद्व्याप करायचे. मग एखादे तेलुगु वाक्य म्हंटले की आजुबाजुचे लोक टाळ्या वाजवणार. जे सध्या महाराष्ट्रात होते. अमराठी माणूस मराठी अडखळत बोलला की स्थानिकांचा ईगो सुखावतो."मला भाषा येत नाही" असे प्रामाणिक उत्तर दिले की लोकांना राग येतो. सरकारी कचेर्यात, एल आय सी/एस बी आय. मध्ये असे क्लासेस घेतले जातात असे ऐकले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार 09/07/2025 - 14:18
आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर?

तिता 08/07/2025 - 12:08
गांधींची मते १०० वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत. भारताची software मधील भरारी English येत असल्यामुळेच झाली. English ही आपली strength आहे आणि आपण ती टिकवली पाहिजे. हिंदीचा भारतात नक्कीच उपयोग आहे. पण त्यासाठी पहिलीपासून शाळेत शिकवण्याची गरज नाही. दैनंदिन वापराची बोलता आली म्हणजे खूप आहे. रच्याकने, हिंदी चित्रपटांनी हिंदीचा जेव्हढा प्रसार केला आहे तेव्हढा इतर कुणीही करू शकले नाहीत. हे leverage करता येईल का?

माहितगार 08/07/2025 - 12:48
काळाचेच म्हणावयाचे झाल्यास, दोन वेगवेगळ्या भाषा व्यवहार करणार्‍या व्यक्ती स्वत:च्याच भाषातून संवाद साधत राहतील इतपत रिअल टाईम अनुवाद तंत्रज्ञान पुढे गेले आहे. त्यामुळे भाषा विवादांचे आजचे मुद्दे बहुधा अजून दहा वीस वर्षात मागे पडावयास हरकत नाही. परभाषी व्यवहार यंत्र माध्यमातून कानावर पडता पडताच जास्त वेळा उपयोग करत राहील्यास, काही महिन्यांपेक्षा अधिक काळ रहाणारी परभाषी व्यक्ती स्थानिक भाषा सहज अवगत करू लागतील किंवा त्याच्या अगदी विरुद्ध घडेल ते यणारा काळच सांगू शकेल. पण मुदलात या धागा लेखाचा उद्देश एक्सप्लेन करण्यात मी कुठे तरी कमी पडलो. समजा उपजिविका निमीत्ताने एक मराठी माणूस पश्चिम बंगाल मध्ये स्थायिक झाला आणि एक बंगाली माणूस महाराष्ट्रात स्थायिक झाला दोघेही परराज्यातील संवादासाठी प्रवासी म्हणून तात्पुरत्या काळात हिंदी वापरतील तर ठिक आहे. पण उदर निर्वाहासाठी स्थायिक परराज्यात स्थायिक होत आहेत हिंदी आल्यामुळे अडत नाही पण एकुण भारतीय संस्कृतीतही पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांना आपापली स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे जी स्थानिक भाषेच्या माध्यमातून विकसीत झालेली असते. स्थानिक भाषाच आली नाही तर स्थानिक संस्कृतीशी तुम्ही तुटलेले रहाणार. स्थानिक संस्कृतीशी तुटलेल्यांची संख्या अधिक झाली तर स्थानिक बहुसंख्या पासून परभाषी समुदाय दुर रहाणार एकमेकांचे दृष्टीकोणांचे बारकावे नीट समजणार नाहीत त्या शिवाय स्थानिक भाषा न शिकता परभाषीयांची लोक संख्या वाढतच गेली आपली भाषिक संस्कृती नामशेष होईल का या बद्दलची असुरक्षीतता वाढत जाते आणि हि असुरक्षीतता भाषिक तंत्रज्ञानाच्या बळावर किती भरून काढता येईल हे नेमके सांगणे तुर्तास तरी शक्य नसावे.

In reply to by माहितगार

माहितगार 08/07/2025 - 12:58
जरासा कमी पडलो असेन २ गांधी जुने झाले तरी भारतातील भाषा विषयक अधिकृत संसदीय आणि शासकीय धोरणांवरचा त्यांचा ऐतिहासिक परिणाम नाकारता येत नाही आणि त्या हिंदी धोरणाची सहमती गैर हिंदी भाषी राज्यात करणार्‍या काका कालेलकरांचे योगदानही कमी मोजता येत नाही. ह्या लेखाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील लोकांनी हिंदीचा प्रचार केला ही चूक झाली का? हा ही नाही. काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले आणि ३ वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करणे आणि करावयास लावणे या वर फोकस असेल तर भाषिक विवाद आपोआपच कमी होईल.

काका कालेलकरांनी परभाषिय व्यक्तीने दुसर्‍या भाषीय प्रदेशात स्थायिक होताना साधारणपणे तीनेक वर्षात स्थानिक भाषा आत्मसात करावी हे म्हटले
आत्मसात कशी करायची? समजा मी खाजगी कंपनीत अभियंता म्हणून आंध्रप्रदेशातील 'विजयवाडा' येथे बदली होऊन आले आहे. आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर? समजा ऑन्लाईन प्रयत्न केला तर मग सराव कोणाबरोबर करायचा? स्थानिक लोकांचा ईगो सुखावण्याकरिता हे सगळे उपद्व्याप करायचे. मग एखादे तेलुगु वाक्य म्हंटले की आजुबाजुचे लोक टाळ्या वाजवणार. जे सध्या महाराष्ट्रात होते. अमराठी माणूस मराठी अडखळत बोलला की स्थानिकांचा ईगो सुखावतो."मला भाषा येत नाही" असे प्रामाणिक उत्तर दिले की लोकांना राग येतो. सरकारी कचेर्यात, एल आय सी/एस बी आय. मध्ये असे क्लासेस घेतले जातात असे ऐकले आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माहितगार 09/07/2025 - 14:18
आता ९-६ ह्या वेळेत काम केल्यावर मी संस्ध्याकाळी तेलुगुच्या शिकवण्या लावायच्या? त्याच्या खर्चाची नोंद कोणाच्या नावावर?
लेखनप्रकार
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या तोंडावर मराठी-हिंदी वाद रंगवत खळ-खट्याक नाट्य चालु असल्याचे बातम्यांच्या हेडलाईन्स मधून दिसते. त्या बातम्या असोत का मिपावरील संबंधीत धागा असो मी उघडण्याचे कष्ट यावेळी अद्याप तरी घेतले नाहीत. चार सहा नगरसेवकांना निवडून आणण्या पलिकडे अशा चहाच्या पेल्यातल्या वादळा पलिकडे मराठी लोकांमध्ये गांभीर्य किती आणि तोंड देखले पणा किती ह्या बद्दल कमी बोलावे तेवढेच बरे. असो. असो माझं टोपणनाव माहितगार, योग्य वेळी योग्य माहिती उपलब्ध करण्याचा प्रयास करावा हे माझे काम.

हिंदी सक्तीबद्दल

आकाश खोत ·

In reply to by कंजूस

भाग : एक. मराठी राज्याचे मराठी भाषा धोरण ( पाहा दि. १४ मार्च २०२४ ) मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन, संवर्धन व विकास होऊन मराठी भाषेच्या वापराची व्याप्ती व गुणवत्ता वाढावी, याकरिता मराठी भाषेचं धोरण आखणे आवश्यक होतं, त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील २५ वर्षाकरिता भाषेचं धोरण, अभिवृद्धी, नवनवे उपाय, कार्यक्रम वगैरे साठी धोरण ठरविण्यात आले. जी काही विविध ध्रोरणे ठरविण्यात आले त्यात- २.१ महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे माध्यम हे प्रामुख्याने व प्राधान्याने मराठी भाषाच असेल राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधे इयत्ता पहिली ते दहावीकरिता मराठी हा विषय अनिवार्य असेल तसेच मराठी माध्यमांच्या शाळामधे पहिलीपासून अनिवार्यपरणे इंग्रजी भाषा शिकविण्याचे धोरण यापुढेही कायम राहील. २.२ राज्यातील अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये (उदा. इंग्रजी, ऊर्दू इ.) शिकविण्यात येणाऱ्या मराठी विषयाच्या पुस्तकांची काठिण्यपातळी कमी करुन सुलभ स्वरुपाचा अभ्यासक्रम असलेली पाठ्यपुस्तके बालभारतीकडून तयार करण्यात येतील त्याकरीता शालेय शिक्षण विभाग विविध शैक्षणिक संशोधन संस्थांशी सामंजस्य करार करेल. मराठी शाळांमधे मराठी इंग्रजी हे पूर्वापार सुरु होतं. अमराठी शाळांमधे इंग्रजी आणि मराठी असंही सुरु होतं. पण नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सुत्र आणून मराठी बरोबर इंग्रजी आणि सोबंत हिंदीही अनिवार्य करण्याचे शासनाचे धोरण होते. सरकारला कसेही करुन हिंदी भाषेचं ओझं विद्यार्थ्यांवर पहिलीपासून सक्तीचं टाकायचं नियोजनच आहे. सरकार म्हणालं की साहित्यिक अभ्यासक, शिक्षक, तज्ञ वगैरे यांच्याशी संवाद करुन हिंदी विषयाच्या सक्तीकरणाबद्दल धोरण ठरवू असे म्हणाले. कसंही करुन आपल्या गोटातील साहित्यिक,अभ्यासक, शिक्षक यांच्याशी थातूरमातुर चर्चा करुन हिंदी लादण्याचा प्रयत्न करुन पाहात आहेत. महाराष्ट्रभर हिंदी सक्ती विरोधात वातावरण असतांनाही मराठी भाषिक जनतेपुढे सहजासहजी शरणागती पत्करायला सरकार तयार नाही असे दिसते आहे. एकीकडे शाळांमधे मराठी अनिवार्य म्हणायचं आणि दुसरीकडे हिंदी अनिवार्य करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आत्ता आत्ता प्रतिसाद लिहिता लिहिता बातमी येत आहे की, महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सुत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले असून डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सुत्राचे धोरण ठरविण्यात येईल असे म्हणून वेळ मारुन नेण्यात येत आहे असे दिसते. भाग : दोन. जागतिकीकरणानंतर, जगाच्या स्पर्धेत टीकायचं तर आपली बारकी पोरं इंग्रजी फाडफाड बोलले पाहिजे आणि पहिलीपासूनच पोरांनी जगातील सर्व पुस्तकांकडे ज्ञानाकडे 'आ' वासून पाहिले पाहिजे याकरिता आपल्या पारंपरिक मराठी शाळा ओस पडत गेल्या आणि इंग्रजी माध्यमातून शिकले पाहिजे याचं जे पेव फुटलं ते आता गल्लीबोळातील इंग्रजी शाळांच्या सुळसुळाटाहून लक्षात येईल. आपल्या बारा पंधरा कोटी महाराष्ट्राला 'मराठी' ज्ञानभाषा करता आली नाही. इतर कोणत्याही शाखांची पुस्तके मराठी भाषेतून करता आली नाहीत. मराठी तशी शिक्षणात अजूनही लुळी पांगळीच आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगूनही इतर सर्व शाखांमधे अजूनही मराठी भाषेची पुस्तके वरिष्ठ महाविद्यालये आणि इतर अभ्यासशाखांमधे आलेली नाहीत. मराठी ही ज्ञानभाषा करता आली नाही, हे सत्य आहे. आमच्या लहानपणी आम्ही हिंदी चौथी पाचवीपासून सर्व शिकलो. हिंदीच्या परिक्षा होत्या त्या आम्ही दिल्या. आत्ताच पहिलीपासून हिंदीचं खुळ कुठून आलं असावं. ? आपल्याला सत्तेतील लोकांची मर्जी राखायची किंवा सत्ता मिळवायची तर पहिल्यांदा भाषिक राजकारण करावे लागते त्यादृष्टीने ही हिंदी भाषेची मुळं इथे मराठी मातीत रुजवावी लागतील त्यासाठीच हा आटापिटा सुरु आहे, असे दिसते. शासनाच्या हिंदी सक्तीच्या धोरणाचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. तुर्तास इतकेच. -दिलीप बिरुटे

हिंदी वेगळी शिकवायची गरज नाही. हिंदीची पाळेमुळे महाराष्ट्रात खूप आधीपासुन घट्ट रूजलेली आहेत. हिंदीच्या प्राविण्य्/प्रवेश परीक्षा आपल्या राज्यात जेवढ्या घेतल्या गेल्या तशा बंगाल्,आसाम्,ओडिशामध्ये घेतल्या गेल्या का? दक्षिण भारतिय राज्यांची गोष्टच सोडा. "आपल्या पिढीच्या उदाहरणावरून दिसून येते कि पाचवी पासून हिंदी शिकूनही आपलं त्या बाबतीत काही अडलेले नाही." खरे आहे. तामिळनाडुचे धोरण चांगले आहे. सगळेच तामिळ उत्तर भारतात नोकरीला जात नाहीत. जे जातील ते तिकडची भाषा आपसूक शिकतीलच की. त्यासाठी पहिलीपासुन कशा वेठीस धरायचे? हा त्यांचा सवाल आहे. ह्यात तथ्य आहे. दिल्लीत राहणारे अनेक तामिळ अस्खलित हिंदी बोलतातच. मुंबईत राहणारे तामिळ्/तेलुगुही चांगले हिंदी बोलतात.

मारवा 30/06/2025 - 08:27
माझ्या माहितीप्रमाणे हिंदी सक्ती नसून तिसरी भाषा सक्ती होती. मग नेमकी काय अडचण आहे ? म्हणजे हिंदी सक्ती नसेल व त्याऐवजी वेगवेगळ्या 42 का कितीतरी भाषा मधून 1 निवडण्याचे स्वातंत्र्य असेल तर अडचण काय आहे बहुभाषिक होण्यात ? की वर दिलेली माहिती चुकीची आहे ?

In reply to by मारवा

माझा विरोध हा हिंदी भाषेला नाही, तर पहिलीतल्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकवण्याच्या निर्णयाला आहे. तिसरी भाषा हिंदी असो किंवा दुसरी कुठलीही असो, पण हा नियम पाचवीपासून किंवा त्याहून मोठ्या वर्गांपासून लागू केला असता, तर अधिक योग्य ठरलं असतं. सहा वर्षांच्या मुलांवर एवढं ओझं टाकणं हा अन्यायच आहे. शक्यतो अनेक शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी तिसऱ्या भाषेसाठी हिंदीच निवडलं असतं. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदीचे शिक्षक सहज उपलब्ध असतात. समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का? शेवटी, काहीही झालं असतं, तरीही तिसरी भाषा हिंदीच राहिली असती.

In reply to by रात्रीचे चांदणे

खरे आहे पण ही सक्ती महाराष्ट्रात कशासाठी?हिंदी-मराठी देवनागरी लिपी आहे. पुर्वीची मराठी जनता(आमच्यासारखी) देव आनंद-राज कपूर-मधुबालाचे चित्रपट पाहुन हिंदी शिकली. नंतरच्या पिढीने अमिताभ्/राजेश खन्नाच्या आरत्या ओवाळल्या. त्यानंतर आल्या धक-धक गर्ल उर्फ माधुरी,काजोल.. मराठीच ह्या पण मुलाखती नेहमी हिंदीतच् देणार्या. विंदा,तांबे एकवेळ माहित नसतील ह्या पिढीला पण गुलझार्,गालिब माहित असतात. असे असताना पहिलीपासुन हिंदी शिकवायची गरजच नाही. "समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का?" फेंच सोडा पण आसामी,तामिळ्,बंगाली शिक्षक त्या त्या राज्यांतून आणायला काय हरकत आहे? उ.दा. पुणे जिल्ह्यासाठी बंगाली, कोल्हापूरसाठी तामिळ्/कन्नड ? शिक्षक नसतील तर काही शाळांसाठी तसे आणा. ज्यांच्या सुपिक डोक्यातून पहिली पासुन हिंदी शिकवायची कल्पना आली, त्यांनी विविध राज्यांशी बोलणी करुन तसे करायला हवे. व्यक्तीगत अनुभव- महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर- अनेक कन्नड भाषिक आहेत जे अस्खलित मराठी बोलतात पण अस्खलीत कन्नड बोलणारे मराठी भाषिक खूप कमी. महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील गावांमध्येही असाच अनुभव आला होता. का होते हे असे? त्यांना फक्त मात्रुभाषा आणि इंग्रजी येत असते आणी मराठी भाषिकांना तर मराठी-हिंदी-इंग्रजी येत असते मग बिगर हिंदी भाषा बोलण्यात आपले लोक कमी का पडतात? म्हणजे हिंदी लहान्पणापासुन येत असूनही दुसरी भाषा आपण चटकन शिकतो असे नाही. म्हणूनच महाराष्ट्रातील शाळांत तिसरी भाषा शिकवायचीच तर ती कन्नड्/तामिळ्/तेलुगु/बंगाली/मल्याळम असायला हवी. त्या त्या राज्यांतून ती भाषा शिकवणारे शिक्ष़क ३ वर्षासाठीआणा, व्यवस्थित पगार द्या. आमच्या मराठी शिक्षकांनाही बिगर हिंदी भाषा शिकण्याचा आग्रह धरा.

युयुत्सु 30/06/2025 - 15:33
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. सर्व प्रथम सं० एकच प्यालाची शताब्दी झाली तेव्हा हे (मला बरोबर आठवत असेल तर) मुख्यमंत्री होते आणी सरकारने काहीही केले नव्हते तेव्हाच माझ्या मनात फडण्वीसांबद्दल अढी बसली होती.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 30/06/2025 - 19:37
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. आपला पूर्वग्रह आणि विद्वेष लगेच दिसून आला मुळात हे केंद्र सरकारचें त्रिभाषा सूत्र मंजूर केलं तेंव्हा श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे माविआ चं सरकार होतं. त्यांनी स्थापन केलेल्या श्री रघुनाथ माशेलकर, भालचंद्र मुणगेकर आणि श्री सुखदेव थोरात यांचा सहभाग असलेल्या समितीने शिफारस केलेला निर्णय होता जो श्री फडणवीस यांनी लागू केलेला होता. तो निर्णय पटला कि नाही हा भाग वेगळा आहे पण संधी मिळेल तिथे गरळ ओकणं चालू आहे बाकी आपलं चालू द्या

In reply to by युयुत्सु

हुशार जिल्ह्यतील शाळांपासुन सुरु करा. मुले गुणवत्ता यादीत ज्या शाळांमधुन प्रामुख्याने येतात तिकडे बिगर हिंदी शिकवायला चालु करा. मल्याळम प्रवेश्,तामिळ प्राविण्य अशा परीक्षा चालु करा. रजनीकांत्/ममूट्टी/विद्या बालन अशा कलाकारांचे सहकार्य घ्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पण मुळात पहिलीच्या मुलांना तीन भाषा शिकवाव्या का? मला तरी नाही वाटतंय. मग तिसरी भाषा कोणती का असेना. चीन, इस्राएल आणि महाराष्ट्र यांच्या पहिली ते सहावीच्या अभ्यासक्रमांची तुलना करायला chatcpt ला सांगितलं हे उत्तर मिळालं. चीनसारख्या प्रगत देशात इंग्रजी ही भाषा तिसरीपासून शिकवली जाते. तिथे मुलांचं शिक्षण गणित, विज्ञान, नैतिक मूल्यं, आणि देशभक्तीवर केंद्रित असतं. मुलांवर भाषेचा बोजा न देता, त्यांचं बौद्धिक आणि नैतिक घडण महत्त्वाचं मानलं जातं. इस्रायलमध्येही हेच चित्र आहे. तिथेही इंग्रजी तिसरीपासूनच शिकवली जाते. अभ्यासक्रमामध्ये देशाची ओळख, नागरिकशास्त्र, विज्ञान, आणि सामाजिक मूल्यं यावर भर दिला जातो. मात्र महाराष्ट्रात काय होतंय? इथं तीन भाषा शिकवण्याचं धोरण राबवलं जात आहे, आणि त्यातल्या एक भाषा — हिंदी — ही बहुतेक वेळा राजकीय हेतूने लादली जाते. तिचा स्थानिक स्तरावर ना वापर आहे, ना भविष्यात उपयोग. अर्थात जसा प्रश्न विचारू तस उत्तर ही बदलेल पण चीन, इस्राएल सारखे देश इंग्रजी पण तिसरी पासूनच शिकवतात तिथं आपण पहिली पासून तीन तीन भाषा शिकवण्याचा फायदा वाटत नाही.

स्वधर्म 30/06/2025 - 18:56
महाराष्ट्र व कर्नाटकचा वादग्रस्त सीमाभाग सोडून मराठी ही भाषा इतर कोणत्या राज्यात शिकवली जाते का? उदा. गुजरात मध्ये मराठी सक्तीची करण्याची कल्पना कशी वाटते? किंवा मध्य प्रदेशात? फडणवीस यांनी हे काम करून मराठीची सेवा करण्याऐवजी आधीच येऊन पोहोचलेली हिंदी कोवळ्या मराठी जीवांच्या उरावर बसवण्याचे काय कारण असेल? दिल्लीसमोर वाकायचं तरी किती?

आकाश खोत 02/07/2025 - 15:48
सर्वांचे प्रतिसादासाठी आभार.  मी हा लेख लिहिल्यानंतर थोड्याच वेळात हा निर्णय मागे घेतल्याची बातमी आली. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. :-D या विषयाच्या राजकारणात जायला नको. सर्व पक्षांची भूमिका सोयीस्कर रित्या बदलत असते. आपण मराठी लोकांनी सरकार कुठलंही असलं तरी मराठीचा मुद्दा तसाच ठेवायला हवा.  आपल्याकडे हिंदी विषय पाचवीपासून अगोदरच असल्यामुळे, हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत आणि हिंदी चित्रपट, संगीत सर्वांनाच महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद असल्यामुळे हिंदी सर्वांना बऱ्यापैकी समजते. आपले राज्य आणि लोक तसं पाहायला गेलं तर त्रैभाषिकच आहे. इतर राज्ये जिथे बहुतांश लोकांना आपली भाषा आणि इंग्रजी यापेक्षा इतर कोणतीही भारतीय भाषा आजवर येत नव्हती त्यांनी एवढ्या तत्परतेने हे धोरण राबवले का?  आपण मातृभाषा बोलायला शाळेत न जाता शिकतो तरी त्या विषयात सर्वांना उत्तम मार्क मिळतात का? कारण आपण त्याचे व्याकरण, नियम इ. गोष्टी नंतर शिकतो. त्या सर्वांनाच सोप्या जात नसतात. त्यामुळे आपल्या मातृभाषेचे व्याकरण शिकता शिकता इंग्रजी शिकण्याचे आव्हान आहेच. त्यात आणखी ताण कशाला? बऱ्याच जणांचा गोंधळ उडू शकतो.  हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण महाराष्ट्रात आधी सर्व विद्यार्थ्यांची (इथले आणि बाहेरून आलेले सर्व) मराठी उत्तम करण्यावर भर हवा. इंग्रजी तर सगळे शिकतच आहेत. हिंदीसुद्धा चित्रपटांच्या माध्यमातुन, शेजार पाजारच्या लोकांच्या माध्यमातून बोलायला शिकतातच. विषय म्हणुन शिकवण्याची घाई करण्याची गरज नाही. मराठीचा पाया पक्का झाला कि इतर कुठल्याही भाषा शिकु द्यात. 

हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही.
सहमत. इथले काहीजण शेटजी ला विरोध करण्यासाठी गुजराती देखील शिकत आहेत असे कळाले :)

In reply to by धर्मराजमुटके

आग्या१९९० 03/07/2025 - 00:55
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.

In reply to by आग्या१९९०

परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
फुटलो. =)) बाय द वे, राजकीय लोक शिक्षित असले पाहिजेत यावर कायम चर्चा होत असते. पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. बोलणे, शिष्टाचार याचेही आवश्यक प्रबोधन वर्ग असले पाहिजेत. राजकीय नेत्यांच्या वागण्या बोलण्यात सुधारणा होण्यास मदत होईल असे वाटते. नवनवीन शिक्षण पद्धती येत आहेत तेव्हा त्याचाही लाभ घेतला पाहिजे. उदा. आमच्या विद्यापीठाने एमटेक शिकणा-या विद्यार्थ्यांना दुस-या वर्षी अमेरिकेतील ग्रॅंड व्हॅली स्टेट युनिव्हर्सीटीत दुसया वर्षाचं शिक्षण घेता येईल आणि पदवी मिळवता येणार आहे. अशा वेगवेगळ्या शाख़ांच्या शिक्षणात बदल होऊन नव्या शिक्षणाचा प्रभाव राजकारणातील घटकांवरही दिसला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by आग्या१९९०

कपिलमुनी 04/07/2025 - 13:41
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
खतरनाक प्रतिसाद ! २०२५ चा सर्वात भारी प्रतिसाद म्हणून नॉमिनेट करण्यात येत आहे

सुबोध खरे 03/07/2025 - 19:15
पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. काय सांगताय? श्री लालू प्रसाद यादव राबडी देवी आणि त्यांचे कुटुंबीय श्री राजीव गांधी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या बद्दल काय म्हणायचंय? आणि श्री केजरीवाल हे आय आय टी चे इंजिनियर आहेत किंवा श्री जितेंद्र आव्हाड पी एच डी आहेत. Awhad also holds a Doctorate from Mumbai University, the thesis being "The History of Socio-Religious Movement in Maharashtra, a Sub-Alternate View". त्यांनी काय गवत उपटलंय?

स्वधर्म 04/07/2025 - 18:15
केडीया सारखे उद्योगपती मोठ्या गुर्मीत मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा असं बोलत आहेत. https://youtu.be/KEIqCyJAil8?si=TZvL5IhIkDPYOFK7 https://youtu.be/pVh6Id01DyQ?si=rOy_qsOK2NuhGiGi फडणवीस अशा मुजोर उद्योगपतीला मराठी बोलण्यासाठी आग्रह न करता, मराठीचा आग्रह धरणार्यांनाच दुराग्रह नको असे सांगत आहेत. https://www.youtube.com/watch?v=s4XD_egiemo तेवढ्यात शिंदे हे पुण्यात 'जय गुजरात' बोलले आहेत. https://www.youtube.com/watch?v=X77w5JS3rzo का या आपल्याच भाषेचा राज्याचा योग्य तो सन्मान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच जर ठेवणार नसतील, तर काय? दिल्लीश्वरांपुढे लाचार आहेत ते ठीकच पण मुंबईच्या महापालिकेसाठी लागणार्या अमराठी मतांसाठी पूर्ण राज्याला आणि भाषेला का दुय्यम ठरवत आहेत?

In reply to by कंजूस

भाग : एक. मराठी राज्याचे मराठी भाषा धोरण ( पाहा दि. १४ मार्च २०२४ ) मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन, संवर्धन व विकास होऊन मराठी भाषेच्या वापराची व्याप्ती व गुणवत्ता वाढावी, याकरिता मराठी भाषेचं धोरण आखणे आवश्यक होतं, त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील २५ वर्षाकरिता भाषेचं धोरण, अभिवृद्धी, नवनवे उपाय, कार्यक्रम वगैरे साठी धोरण ठरविण्यात आले. जी काही विविध ध्रोरणे ठरविण्यात आले त्यात- २.१ महाराष्ट्रातील शालेय शिक्षणाचे माध्यम हे प्रामुख्याने व प्राधान्याने मराठी भाषाच असेल राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमधे इयत्ता पहिली ते दहावीकरिता मराठी हा विषय अनिवार्य असेल तसेच मराठी माध्यमांच्या शाळामधे पहिलीपासून अनिवार्यपरणे इंग्रजी भाषा शिकविण्याचे धोरण यापुढेही कायम राहील. २.२ राज्यातील अमराठी माध्यमांच्या शाळांमध्ये (उदा. इंग्रजी, ऊर्दू इ.) शिकविण्यात येणाऱ्या मराठी विषयाच्या पुस्तकांची काठिण्यपातळी कमी करुन सुलभ स्वरुपाचा अभ्यासक्रम असलेली पाठ्यपुस्तके बालभारतीकडून तयार करण्यात येतील त्याकरीता शालेय शिक्षण विभाग विविध शैक्षणिक संशोधन संस्थांशी सामंजस्य करार करेल. मराठी शाळांमधे मराठी इंग्रजी हे पूर्वापार सुरु होतं. अमराठी शाळांमधे इंग्रजी आणि मराठी असंही सुरु होतं. पण नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सुत्र आणून मराठी बरोबर इंग्रजी आणि सोबंत हिंदीही अनिवार्य करण्याचे शासनाचे धोरण होते. सरकारला कसेही करुन हिंदी भाषेचं ओझं विद्यार्थ्यांवर पहिलीपासून सक्तीचं टाकायचं नियोजनच आहे. सरकार म्हणालं की साहित्यिक अभ्यासक, शिक्षक, तज्ञ वगैरे यांच्याशी संवाद करुन हिंदी विषयाच्या सक्तीकरणाबद्दल धोरण ठरवू असे म्हणाले. कसंही करुन आपल्या गोटातील साहित्यिक,अभ्यासक, शिक्षक यांच्याशी थातूरमातुर चर्चा करुन हिंदी लादण्याचा प्रयत्न करुन पाहात आहेत. महाराष्ट्रभर हिंदी सक्ती विरोधात वातावरण असतांनाही मराठी भाषिक जनतेपुढे सहजासहजी शरणागती पत्करायला सरकार तयार नाही असे दिसते आहे. एकीकडे शाळांमधे मराठी अनिवार्य म्हणायचं आणि दुसरीकडे हिंदी अनिवार्य करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आत्ता आत्ता प्रतिसाद लिहिता लिहिता बातमी येत आहे की, महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सुत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले असून डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्रिभाषा सुत्राचे धोरण ठरविण्यात येईल असे म्हणून वेळ मारुन नेण्यात येत आहे असे दिसते. भाग : दोन. जागतिकीकरणानंतर, जगाच्या स्पर्धेत टीकायचं तर आपली बारकी पोरं इंग्रजी फाडफाड बोलले पाहिजे आणि पहिलीपासूनच पोरांनी जगातील सर्व पुस्तकांकडे ज्ञानाकडे 'आ' वासून पाहिले पाहिजे याकरिता आपल्या पारंपरिक मराठी शाळा ओस पडत गेल्या आणि इंग्रजी माध्यमातून शिकले पाहिजे याचं जे पेव फुटलं ते आता गल्लीबोळातील इंग्रजी शाळांच्या सुळसुळाटाहून लक्षात येईल. आपल्या बारा पंधरा कोटी महाराष्ट्राला 'मराठी' ज्ञानभाषा करता आली नाही. इतर कोणत्याही शाखांची पुस्तके मराठी भाषेतून करता आली नाहीत. मराठी तशी शिक्षणात अजूनही लुळी पांगळीच आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने सांगूनही इतर सर्व शाखांमधे अजूनही मराठी भाषेची पुस्तके वरिष्ठ महाविद्यालये आणि इतर अभ्यासशाखांमधे आलेली नाहीत. मराठी ही ज्ञानभाषा करता आली नाही, हे सत्य आहे. आमच्या लहानपणी आम्ही हिंदी चौथी पाचवीपासून सर्व शिकलो. हिंदीच्या परिक्षा होत्या त्या आम्ही दिल्या. आत्ताच पहिलीपासून हिंदीचं खुळ कुठून आलं असावं. ? आपल्याला सत्तेतील लोकांची मर्जी राखायची किंवा सत्ता मिळवायची तर पहिल्यांदा भाषिक राजकारण करावे लागते त्यादृष्टीने ही हिंदी भाषेची मुळं इथे मराठी मातीत रुजवावी लागतील त्यासाठीच हा आटापिटा सुरु आहे, असे दिसते. शासनाच्या हिंदी सक्तीच्या धोरणाचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. तुर्तास इतकेच. -दिलीप बिरुटे

हिंदी वेगळी शिकवायची गरज नाही. हिंदीची पाळेमुळे महाराष्ट्रात खूप आधीपासुन घट्ट रूजलेली आहेत. हिंदीच्या प्राविण्य्/प्रवेश परीक्षा आपल्या राज्यात जेवढ्या घेतल्या गेल्या तशा बंगाल्,आसाम्,ओडिशामध्ये घेतल्या गेल्या का? दक्षिण भारतिय राज्यांची गोष्टच सोडा. "आपल्या पिढीच्या उदाहरणावरून दिसून येते कि पाचवी पासून हिंदी शिकूनही आपलं त्या बाबतीत काही अडलेले नाही." खरे आहे. तामिळनाडुचे धोरण चांगले आहे. सगळेच तामिळ उत्तर भारतात नोकरीला जात नाहीत. जे जातील ते तिकडची भाषा आपसूक शिकतीलच की. त्यासाठी पहिलीपासुन कशा वेठीस धरायचे? हा त्यांचा सवाल आहे. ह्यात तथ्य आहे. दिल्लीत राहणारे अनेक तामिळ अस्खलित हिंदी बोलतातच. मुंबईत राहणारे तामिळ्/तेलुगुही चांगले हिंदी बोलतात.

मारवा 30/06/2025 - 08:27
माझ्या माहितीप्रमाणे हिंदी सक्ती नसून तिसरी भाषा सक्ती होती. मग नेमकी काय अडचण आहे ? म्हणजे हिंदी सक्ती नसेल व त्याऐवजी वेगवेगळ्या 42 का कितीतरी भाषा मधून 1 निवडण्याचे स्वातंत्र्य असेल तर अडचण काय आहे बहुभाषिक होण्यात ? की वर दिलेली माहिती चुकीची आहे ?

In reply to by मारवा

माझा विरोध हा हिंदी भाषेला नाही, तर पहिलीतल्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकवण्याच्या निर्णयाला आहे. तिसरी भाषा हिंदी असो किंवा दुसरी कुठलीही असो, पण हा नियम पाचवीपासून किंवा त्याहून मोठ्या वर्गांपासून लागू केला असता, तर अधिक योग्य ठरलं असतं. सहा वर्षांच्या मुलांवर एवढं ओझं टाकणं हा अन्यायच आहे. शक्यतो अनेक शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी तिसऱ्या भाषेसाठी हिंदीच निवडलं असतं. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदीचे शिक्षक सहज उपलब्ध असतात. समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का? शेवटी, काहीही झालं असतं, तरीही तिसरी भाषा हिंदीच राहिली असती.

In reply to by रात्रीचे चांदणे

खरे आहे पण ही सक्ती महाराष्ट्रात कशासाठी?हिंदी-मराठी देवनागरी लिपी आहे. पुर्वीची मराठी जनता(आमच्यासारखी) देव आनंद-राज कपूर-मधुबालाचे चित्रपट पाहुन हिंदी शिकली. नंतरच्या पिढीने अमिताभ्/राजेश खन्नाच्या आरत्या ओवाळल्या. त्यानंतर आल्या धक-धक गर्ल उर्फ माधुरी,काजोल.. मराठीच ह्या पण मुलाखती नेहमी हिंदीतच् देणार्या. विंदा,तांबे एकवेळ माहित नसतील ह्या पिढीला पण गुलझार्,गालिब माहित असतात. असे असताना पहिलीपासुन हिंदी शिकवायची गरजच नाही. "समजा एखाद्या शाळेत तिसरीच्या २० मुलांनी 'आम्हाला फ्रेंच शिकायचं आहे' असा हट्ट धरला असता, तर आपल्याकडे फ्रेंच शिकवणारे शिक्षक आहेत का?" फेंच सोडा पण आसामी,तामिळ्,बंगाली शिक्षक त्या त्या राज्यांतून आणायला काय हरकत आहे? उ.दा. पुणे जिल्ह्यासाठी बंगाली, कोल्हापूरसाठी तामिळ्/कन्नड ? शिक्षक नसतील तर काही शाळांसाठी तसे आणा. ज्यांच्या सुपिक डोक्यातून पहिली पासुन हिंदी शिकवायची कल्पना आली, त्यांनी विविध राज्यांशी बोलणी करुन तसे करायला हवे. व्यक्तीगत अनुभव- महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर- अनेक कन्नड भाषिक आहेत जे अस्खलित मराठी बोलतात पण अस्खलीत कन्नड बोलणारे मराठी भाषिक खूप कमी. महाराष्ट्र-तेलंगण सीमेवरील गावांमध्येही असाच अनुभव आला होता. का होते हे असे? त्यांना फक्त मात्रुभाषा आणि इंग्रजी येत असते आणी मराठी भाषिकांना तर मराठी-हिंदी-इंग्रजी येत असते मग बिगर हिंदी भाषा बोलण्यात आपले लोक कमी का पडतात? म्हणजे हिंदी लहान्पणापासुन येत असूनही दुसरी भाषा आपण चटकन शिकतो असे नाही. म्हणूनच महाराष्ट्रातील शाळांत तिसरी भाषा शिकवायचीच तर ती कन्नड्/तामिळ्/तेलुगु/बंगाली/मल्याळम असायला हवी. त्या त्या राज्यांतून ती भाषा शिकवणारे शिक्ष़क ३ वर्षासाठीआणा, व्यवस्थित पगार द्या. आमच्या मराठी शिक्षकांनाही बिगर हिंदी भाषा शिकण्याचा आग्रह धरा.

युयुत्सु 30/06/2025 - 15:33
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. सर्व प्रथम सं० एकच प्यालाची शताब्दी झाली तेव्हा हे (मला बरोबर आठवत असेल तर) मुख्यमंत्री होते आणी सरकारने काहीही केले नव्हते तेव्हाच माझ्या मनात फडण्वीसांबद्दल अढी बसली होती.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे 30/06/2025 - 19:37
देवेंद्र फडणवीस पुरेशी तयारी न करता अर्धवट काही तरी करायचा प्रयत्न करतात आणि मग १८० अंशात फिरतात. मागे संख्या मोजायची आचरट पद्धत लादायचा प्रयत्न केला होता. आपला पूर्वग्रह आणि विद्वेष लगेच दिसून आला मुळात हे केंद्र सरकारचें त्रिभाषा सूत्र मंजूर केलं तेंव्हा श्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे माविआ चं सरकार होतं. त्यांनी स्थापन केलेल्या श्री रघुनाथ माशेलकर, भालचंद्र मुणगेकर आणि श्री सुखदेव थोरात यांचा सहभाग असलेल्या समितीने शिफारस केलेला निर्णय होता जो श्री फडणवीस यांनी लागू केलेला होता. तो निर्णय पटला कि नाही हा भाग वेगळा आहे पण संधी मिळेल तिथे गरळ ओकणं चालू आहे बाकी आपलं चालू द्या

In reply to by युयुत्सु

हुशार जिल्ह्यतील शाळांपासुन सुरु करा. मुले गुणवत्ता यादीत ज्या शाळांमधुन प्रामुख्याने येतात तिकडे बिगर हिंदी शिकवायला चालु करा. मल्याळम प्रवेश्,तामिळ प्राविण्य अशा परीक्षा चालु करा. रजनीकांत्/ममूट्टी/विद्या बालन अशा कलाकारांचे सहकार्य घ्या.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

पण मुळात पहिलीच्या मुलांना तीन भाषा शिकवाव्या का? मला तरी नाही वाटतंय. मग तिसरी भाषा कोणती का असेना. चीन, इस्राएल आणि महाराष्ट्र यांच्या पहिली ते सहावीच्या अभ्यासक्रमांची तुलना करायला chatcpt ला सांगितलं हे उत्तर मिळालं. चीनसारख्या प्रगत देशात इंग्रजी ही भाषा तिसरीपासून शिकवली जाते. तिथे मुलांचं शिक्षण गणित, विज्ञान, नैतिक मूल्यं, आणि देशभक्तीवर केंद्रित असतं. मुलांवर भाषेचा बोजा न देता, त्यांचं बौद्धिक आणि नैतिक घडण महत्त्वाचं मानलं जातं. इस्रायलमध्येही हेच चित्र आहे. तिथेही इंग्रजी तिसरीपासूनच शिकवली जाते. अभ्यासक्रमामध्ये देशाची ओळख, नागरिकशास्त्र, विज्ञान, आणि सामाजिक मूल्यं यावर भर दिला जातो. मात्र महाराष्ट्रात काय होतंय? इथं तीन भाषा शिकवण्याचं धोरण राबवलं जात आहे, आणि त्यातल्या एक भाषा — हिंदी — ही बहुतेक वेळा राजकीय हेतूने लादली जाते. तिचा स्थानिक स्तरावर ना वापर आहे, ना भविष्यात उपयोग. अर्थात जसा प्रश्न विचारू तस उत्तर ही बदलेल पण चीन, इस्राएल सारखे देश इंग्रजी पण तिसरी पासूनच शिकवतात तिथं आपण पहिली पासून तीन तीन भाषा शिकवण्याचा फायदा वाटत नाही.

स्वधर्म 30/06/2025 - 18:56
महाराष्ट्र व कर्नाटकचा वादग्रस्त सीमाभाग सोडून मराठी ही भाषा इतर कोणत्या राज्यात शिकवली जाते का? उदा. गुजरात मध्ये मराठी सक्तीची करण्याची कल्पना कशी वाटते? किंवा मध्य प्रदेशात? फडणवीस यांनी हे काम करून मराठीची सेवा करण्याऐवजी आधीच येऊन पोहोचलेली हिंदी कोवळ्या मराठी जीवांच्या उरावर बसवण्याचे काय कारण असेल? दिल्लीसमोर वाकायचं तरी किती?

आकाश खोत 02/07/2025 - 15:48
सर्वांचे प्रतिसादासाठी आभार.  मी हा लेख लिहिल्यानंतर थोड्याच वेळात हा निर्णय मागे घेतल्याची बातमी आली. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. :-D या विषयाच्या राजकारणात जायला नको. सर्व पक्षांची भूमिका सोयीस्कर रित्या बदलत असते. आपण मराठी लोकांनी सरकार कुठलंही असलं तरी मराठीचा मुद्दा तसाच ठेवायला हवा.  आपल्याकडे हिंदी विषय पाचवीपासून अगोदरच असल्यामुळे, हिंदी चित्रपटसृष्टी मुंबईत आणि हिंदी चित्रपट, संगीत सर्वांनाच महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद असल्यामुळे हिंदी सर्वांना बऱ्यापैकी समजते. आपले राज्य आणि लोक तसं पाहायला गेलं तर त्रैभाषिकच आहे. इतर राज्ये जिथे बहुतांश लोकांना आपली भाषा आणि इंग्रजी यापेक्षा इतर कोणतीही भारतीय भाषा आजवर येत नव्हती त्यांनी एवढ्या तत्परतेने हे धोरण राबवले का?  आपण मातृभाषा बोलायला शाळेत न जाता शिकतो तरी त्या विषयात सर्वांना उत्तम मार्क मिळतात का? कारण आपण त्याचे व्याकरण, नियम इ. गोष्टी नंतर शिकतो. त्या सर्वांनाच सोप्या जात नसतात. त्यामुळे आपल्या मातृभाषेचे व्याकरण शिकता शिकता इंग्रजी शिकण्याचे आव्हान आहेच. त्यात आणखी ताण कशाला? बऱ्याच जणांचा गोंधळ उडू शकतो.  हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही. पण महाराष्ट्रात आधी सर्व विद्यार्थ्यांची (इथले आणि बाहेरून आलेले सर्व) मराठी उत्तम करण्यावर भर हवा. इंग्रजी तर सगळे शिकतच आहेत. हिंदीसुद्धा चित्रपटांच्या माध्यमातुन, शेजार पाजारच्या लोकांच्या माध्यमातून बोलायला शिकतातच. विषय म्हणुन शिकवण्याची घाई करण्याची गरज नाही. मराठीचा पाया पक्का झाला कि इतर कुठल्याही भाषा शिकु द्यात. 

हिंदीला किंवा कुठल्याही भाषा शिकण्याला विरोध असण्याचे कारण नाही.
सहमत. इथले काहीजण शेटजी ला विरोध करण्यासाठी गुजराती देखील शिकत आहेत असे कळाले :)

In reply to by धर्मराजमुटके

आग्या१९९० 03/07/2025 - 00:55
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.

In reply to by आग्या१९९०

परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
फुटलो. =)) बाय द वे, राजकीय लोक शिक्षित असले पाहिजेत यावर कायम चर्चा होत असते. पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. बोलणे, शिष्टाचार याचेही आवश्यक प्रबोधन वर्ग असले पाहिजेत. राजकीय नेत्यांच्या वागण्या बोलण्यात सुधारणा होण्यास मदत होईल असे वाटते. नवनवीन शिक्षण पद्धती येत आहेत तेव्हा त्याचाही लाभ घेतला पाहिजे. उदा. आमच्या विद्यापीठाने एमटेक शिकणा-या विद्यार्थ्यांना दुस-या वर्षी अमेरिकेतील ग्रॅंड व्हॅली स्टेट युनिव्हर्सीटीत दुसया वर्षाचं शिक्षण घेता येईल आणि पदवी मिळवता येणार आहे. अशा वेगवेगळ्या शाख़ांच्या शिक्षणात बदल होऊन नव्या शिक्षणाचा प्रभाव राजकारणातील घटकांवरही दिसला पाहिजे. -दिलीप बिरुटे

In reply to by आग्या१९९०

कपिलमुनी 04/07/2025 - 13:41
शेटजीला इंग्रजी शिकवा. परदेशात जाऊन नुसतं हॅ हॅ करतं. केविलवाणे वाटते अगदी.
खतरनाक प्रतिसाद ! २०२५ चा सर्वात भारी प्रतिसाद म्हणून नॉमिनेट करण्यात येत आहे

सुबोध खरे 03/07/2025 - 19:15
पदवी पदव्युत्तर शिक्षण राजकीय नेत्यांना सक्तीने आवश्यक केले पाहिजे. काय सांगताय? श्री लालू प्रसाद यादव राबडी देवी आणि त्यांचे कुटुंबीय श्री राजीव गांधी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या बद्दल काय म्हणायचंय? आणि श्री केजरीवाल हे आय आय टी चे इंजिनियर आहेत किंवा श्री जितेंद्र आव्हाड पी एच डी आहेत. Awhad also holds a Doctorate from Mumbai University, the thesis being "The History of Socio-Religious Movement in Maharashtra, a Sub-Alternate View". त्यांनी काय गवत उपटलंय?

स्वधर्म 04/07/2025 - 18:15
केडीया सारखे उद्योगपती मोठ्या गुर्मीत मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा असं बोलत आहेत. https://youtu.be/KEIqCyJAil8?si=TZvL5IhIkDPYOFK7 https://youtu.be/pVh6Id01DyQ?si=rOy_qsOK2NuhGiGi फडणवीस अशा मुजोर उद्योगपतीला मराठी बोलण्यासाठी आग्रह न करता, मराठीचा आग्रह धरणार्यांनाच दुराग्रह नको असे सांगत आहेत. https://www.youtube.com/watch?v=s4XD_egiemo तेवढ्यात शिंदे हे पुण्यात 'जय गुजरात' बोलले आहेत. https://www.youtube.com/watch?v=X77w5JS3rzo का या आपल्याच भाषेचा राज्याचा योग्य तो सन्मान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच जर ठेवणार नसतील, तर काय? दिल्लीश्वरांपुढे लाचार आहेत ते ठीकच पण मुंबईच्या महापालिकेसाठी लागणार्या अमराठी मतांसाठी पूर्ण राज्याला आणि भाषेला का दुय्यम ठरवत आहेत?
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्याच्या हिंदी सक्तीच्या वाजत गाजत असलेल्या विषयावर आपले दोन आणे टाकण्याचा मोह मला आवरला नाही. माझे सर्व शिक्षण मी महाराष्ट्रात पूर्ण केले. पहिली ते सातवी मराठी माध्यम आणि आठवीनंतर सेमी-इंग्लिश. आम्हाला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा पाचवीपासुन होत्या. हिंदी भाषा हा विषय म्हणुन मी फक्त पाचवी ते सातवी शिकलो. आठवी ते दहावी त्याची जागा संस्कृतने घेतली. अकरावी बारावीमध्ये विज्ञान शाखेत आम्हाला फक्त एकच भाषा होती ती म्हणजे इंग्रजी. इलेक्ट्रॉनिक्स विषय निवडल्यामुळे इतर कोणताही भाषेचा विषय नव्हता. अभियांत्रिकीनंतर अभ्यास केलेली भाषा फक्त संगणकांची, माणसांची नाही.

एआय, एआय, तू आहेस तरी काय?

चित्रगुप्त ·

युयुत्सु 05/05/2025 - 09:57
ए० आय० कविता करण्याकरता विकसित झालेला नाही. पण कवितांमुळे जर ए०आय० वापरण्याची सवय, गोडी लागणार असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. वरील कविता कदाचित पॉलिश्ड फायनल प्रॉडक्ट म्हणून स्वीकारता येणार नाहीत. पण एखाद्या कवीला प्रतिभेला चालना देणार्‍या कल्पना यात मिळू शकतात.

छान. पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे. चॅट जीपीटी चालवता येणे पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नसणे म्हणजे ऐटीत मर्सेडिझ चालवता येते पण टॉर्क्, क्युबिक कपॅसिटी ह्याबद्दल अनभिज्ञ असण्यासारखे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, एखादी गोष्ट वापरता येते पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नाही अशा कित्येक गोष्टी असतात. बटन दाबल्यावर पंखा फिरायला लागतो त्यात नक्की काय होते ते सगळ्यांना कुठे माहित असते? फोनवर एखाद्याचा नंबर दाबला की जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी बोलता येते त्यामागे नक्की काय तंत्रज्ञान आहे हे सगळ्यांना माहित असते का? इतकेच काय तर मिपावर हा प्रतिसाद मी लिहिल्यावर प्रकाशित करा या बटनावर क्लिक केल्यावर हा प्रतिसाद इथे दिसायला लागेल. त्यामागे नक्की कोणते तंत्रज्ञान आहे हे किती जणांना माहित असते?तेव्हा चॅटजीपीटी वापरता आले पण त्यामागील तंत्रज्ञान समजले नाही तरी बिघडण्यासारखे काहीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओक्के. सगळीकडे ए आयची चर्चा आहे, प्रत्येक् नव-उद्यमी, ए आय स्टार्टप 'आपण कशी क्रांती करणार आहोत' असेच सगळीकडेच सांगत आहेत. मिपावर विद्वानांची कमी नाही. म्हणून वाटले. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 05/05/2025 - 10:22
पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे.> मराठीला मी मृत/मरणासन्न भाषा मानतो. मी शिकलेली मराठी आता बोलली जात नाही. सध्याची "स्पोकन मराठी" वैज्ञानिक माहिती सांगण्यास अपुरी आहे, याचा अनुभव प्राणायामाच्या पुस्तकाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे ए० आय० चा वापर कसा व्हावा आणि उत्पादकता, सर्जन्शीलता, कशी वाढवायची याबद्दल जास्त चर्चा व्हावी.

गवि 05/05/2025 - 10:44
तुम्ही भलतेच तंत्रज्ञान भलत्या आऊटपुट साठी वापरता आहात इतकेच म्हणता येईल. विशेषतः मराठी ट्रेनिंग डेटाचा अतिशय तुटवडा असताना आणि मराठी माणूस त्यासाठी काही करता येईल अशी कल्पनाही करू न शकणारा असल्याने सहभाग, योगदान जवळपास शून्य आहे. त्यामुळे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार. तुम्ही त्याची इंग्रजी बाबत परीक्षा घेऊन बघा. खाली एका व्हिडिओची लिंक आहे. त्यातील गाण्याचे शब्द पूर्णपणे AI ने बनवले आहेत आणि त्याचे संगीत आणि अगदी गायक देखील AI आहे. https://youtu.be/RsQiD4k1Ha4 अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आता इंटरनेटवर दिसतील.

In reply to by गवि

चित्रगुप्त 05/05/2025 - 22:23
जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार.
- तिने परिपक्व व्हावे म्हणून आपण मराठी भाषिकांनी लकडा लावला पाहिजे. यावरून आठवले की पूर्वीच्या बर्‍याच पुस्तकात " हणमंतराव/ अप्पा/अण्णा/ कुसुम्/बाबासाहेब इ.इ. नी लकडा लावला, म्हणून माझा हातून हे लिखाण घडून आले"... असे लेखक लिहीत. कायप्पाच्या मेटावर मराठीत उत्तर देण्यासाठी आवाहन केल्यावर "अजून मी शिकत आहे, लवकरच कळवेन" असे उत्तर येते. सध्या मी काही ऐतिहासिक घटना/व्यक्तींबद्दल माहिती/प्रतिमा मिळवण्यासाठी मेटा, चाट्जीपीटी, जेमिनी, पिक्स्नोवा, वगैरे कॄबुंवर प्रयत्न करतो आहे. सगळेच शिकण्याच्या स्थितीत आहेत. आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते. उदाहरणार्थ, नऊवारी लुगडे, डोक्यावर पदर, पाटल्या, ठसठशीत कुंकू, मोरपंखी पैठणी, शिंदेशाही/ होळकरशाही पगडी, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, बैलगाडी, उखळ, वाजंत्रीवाले, अंतरपाट, सनई-चौघडा, चौरंग, विडा उचलणे, कडेलोट, प्रतिज्ञा करणे, सूर्याला अर्ध्य वहाणे, कोल्हापुरी चपला, दिवाळीचा फराळ, समया, मातीची कौलारू घरे, वडाचा पार..... अश्या खास भारतीय प्रतिमा जेंव्हा कृबु देऊ शकेल, तेंव्हा आपली गरज भागेल. कृबुने ते शिकण्यासाठी आपण मागणी केली पाहिजे. इंग्रजीत असे प्रॉम्प्ट लिहीणे हे मोठेच आव्हान आहे. "मोगरा, जुई, गुलाब, चाफा या फुलांवर शार्दुलविक्रीडितात एक काव्यरचना करून द्या" असे आवाहन मराठी चात्जीपीटी वर केले, तर ते अगदी 'खामोष' आहे. बाकी इंग्रजीत शास्त्रीय माहिती देणे वगैरे ठीक आहे. उपयोगी पण आहेच. त्याबद्दल वाद नाही.

In reply to by चित्रगुप्त

गवि 05/05/2025 - 22:47
आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते.
नाही. ट्रेनिंग आणि त्याच्याशी संबंधित कामात मदत आवश्यक आणि अपेक्षित आहे. मराठी भाषा ज्यांना येते त्यांना अनेक मॉडेल्सच्या आऊटपुटसना प्रमाणित करणे, तपासणे (चूक की बरोबर ते मार्किंग आणि सुधारणा) किंवा ट्रेनिंग डेटाचे लेबलिंग करणे (उदा. मोठ्या मजकुरात हे विशेषण, हे क्रियापद वगैरे असे मार्किंग) अशी अनेक कामे कोणी फारसे करत नाहीत. त्यासाठी ऑनलाईन पैसे मोजून देखील पुरेसे मदतीचे हात नसतात. मराठी भाषेत AI वर जे काम चालू आहे त्यात शब्द संग्रह जमा करणे आणि इतर प्रत्येक पातळीवर लोकांचा सहभाग, ज्ञान वाढले तरच ती मॉडेल्स परिपक्व होतील.

ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय हाय. काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक , एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... हा हा हा.....

In reply to by कर्नलतपस्वी

सौन्दर्य 05/05/2025 - 23:25
ए आय ला पर्यायच नाही . तुमची कविता एकदम समर्पक व मस्तच. कोणे एके काळी फोटोग्राफीमध्ये क्रिएटिव्हिटी असायची, आता कितीही सुंदर फोटो एखाद्या फोटोग्राफरने काढला असेल तरी त्याकडे साशंकतेनेच पहिले जाते. आणखी काही काळानंतर सगळ्याच कलाकृतींकडे साशंकतेने पाहिले जाईल असे मला वाटते. ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.

In reply to by सौन्दर्य

गवि 05/05/2025 - 23:37
ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.
क्रिएटिव्हिटीचा नाश नव्हे. क्रिएटिव्ह लोकांचा नाश. पण भावना कळल्या. :-)

कंजूस 11/05/2025 - 06:29
जे काही जालावर आहे त्यातून शोधण्याची गती वाढली आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे. इंग्रजीत प्रताधिकारमुक्त लेखन जालावर भरपूर आहे त्यामुळे इंग्रजीतले एआइ पुढे गेले. तसे मराठीत नाही.

युयुत्सु 05/05/2025 - 09:57
ए० आय० कविता करण्याकरता विकसित झालेला नाही. पण कवितांमुळे जर ए०आय० वापरण्याची सवय, गोडी लागणार असेल तर ते निश्चित स्वागतार्ह आहे. वरील कविता कदाचित पॉलिश्ड फायनल प्रॉडक्ट म्हणून स्वीकारता येणार नाहीत. पण एखाद्या कवीला प्रतिभेला चालना देणार्‍या कल्पना यात मिळू शकतात.

छान. पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे. चॅट जीपीटी चालवता येणे पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नसणे म्हणजे ऐटीत मर्सेडिझ चालवता येते पण टॉर्क्, क्युबिक कपॅसिटी ह्याबद्दल अनभिज्ञ असण्यासारखे आहे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, एखादी गोष्ट वापरता येते पण त्यामागचे तंत्रज्ञान माहित नाही अशा कित्येक गोष्टी असतात. बटन दाबल्यावर पंखा फिरायला लागतो त्यात नक्की काय होते ते सगळ्यांना कुठे माहित असते? फोनवर एखाद्याचा नंबर दाबला की जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तीशी बोलता येते त्यामागे नक्की काय तंत्रज्ञान आहे हे सगळ्यांना माहित असते का? इतकेच काय तर मिपावर हा प्रतिसाद मी लिहिल्यावर प्रकाशित करा या बटनावर क्लिक केल्यावर हा प्रतिसाद इथे दिसायला लागेल. त्यामागे नक्की कोणते तंत्रज्ञान आहे हे किती जणांना माहित असते?तेव्हा चॅटजीपीटी वापरता आले पण त्यामागील तंत्रज्ञान समजले नाही तरी बिघडण्यासारखे काहीच नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओक्के. सगळीकडे ए आयची चर्चा आहे, प्रत्येक् नव-उद्यमी, ए आय स्टार्टप 'आपण कशी क्रांती करणार आहोत' असेच सगळीकडेच सांगत आहेत. मिपावर विद्वानांची कमी नाही. म्हणून वाटले. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

युयुत्सु 05/05/2025 - 10:22
पण तुमच्या त्या ए आयच्या मागचे तंत्रज्ञान कोणीतरी समजावुन सांगा रे.> मराठीला मी मृत/मरणासन्न भाषा मानतो. मी शिकलेली मराठी आता बोलली जात नाही. सध्याची "स्पोकन मराठी" वैज्ञानिक माहिती सांगण्यास अपुरी आहे, याचा अनुभव प्राणायामाच्या पुस्तकाच्या वेळी घेतला आहे. त्यामुळे ए० आय० चा वापर कसा व्हावा आणि उत्पादकता, सर्जन्शीलता, कशी वाढवायची याबद्दल जास्त चर्चा व्हावी.

गवि 05/05/2025 - 10:44
तुम्ही भलतेच तंत्रज्ञान भलत्या आऊटपुट साठी वापरता आहात इतकेच म्हणता येईल. विशेषतः मराठी ट्रेनिंग डेटाचा अतिशय तुटवडा असताना आणि मराठी माणूस त्यासाठी काही करता येईल अशी कल्पनाही करू न शकणारा असल्याने सहभाग, योगदान जवळपास शून्य आहे. त्यामुळे जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार. तुम्ही त्याची इंग्रजी बाबत परीक्षा घेऊन बघा. खाली एका व्हिडिओची लिंक आहे. त्यातील गाण्याचे शब्द पूर्णपणे AI ने बनवले आहेत आणि त्याचे संगीत आणि अगदी गायक देखील AI आहे. https://youtu.be/RsQiD4k1Ha4 अशी अनेक उदाहरणे तुम्हाला आता इंटरनेटवर दिसतील.

In reply to by गवि

चित्रगुप्त 05/05/2025 - 22:23
जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता कच्ची आहे तिथे जाऊन तिची परीक्षा घेतल्यावर दुसरे काय उत्पन्न होणार.
- तिने परिपक्व व्हावे म्हणून आपण मराठी भाषिकांनी लकडा लावला पाहिजे. यावरून आठवले की पूर्वीच्या बर्‍याच पुस्तकात " हणमंतराव/ अप्पा/अण्णा/ कुसुम्/बाबासाहेब इ.इ. नी लकडा लावला, म्हणून माझा हातून हे लिखाण घडून आले"... असे लेखक लिहीत. कायप्पाच्या मेटावर मराठीत उत्तर देण्यासाठी आवाहन केल्यावर "अजून मी शिकत आहे, लवकरच कळवेन" असे उत्तर येते. सध्या मी काही ऐतिहासिक घटना/व्यक्तींबद्दल माहिती/प्रतिमा मिळवण्यासाठी मेटा, चाट्जीपीटी, जेमिनी, पिक्स्नोवा, वगैरे कॄबुंवर प्रयत्न करतो आहे. सगळेच शिकण्याच्या स्थितीत आहेत. आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते. उदाहरणार्थ, नऊवारी लुगडे, डोक्यावर पदर, पाटल्या, ठसठशीत कुंकू, मोरपंखी पैठणी, शिंदेशाही/ होळकरशाही पगडी, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे, बैलगाडी, उखळ, वाजंत्रीवाले, अंतरपाट, सनई-चौघडा, चौरंग, विडा उचलणे, कडेलोट, प्रतिज्ञा करणे, सूर्याला अर्ध्य वहाणे, कोल्हापुरी चपला, दिवाळीचा फराळ, समया, मातीची कौलारू घरे, वडाचा पार..... अश्या खास भारतीय प्रतिमा जेंव्हा कृबु देऊ शकेल, तेंव्हा आपली गरज भागेल. कृबुने ते शिकण्यासाठी आपण मागणी केली पाहिजे. इंग्रजीत असे प्रॉम्प्ट लिहीणे हे मोठेच आव्हान आहे. "मोगरा, जुई, गुलाब, चाफा या फुलांवर शार्दुलविक्रीडितात एक काव्यरचना करून द्या" असे आवाहन मराठी चात्जीपीटी वर केले, तर ते अगदी 'खामोष' आहे. बाकी इंग्रजीत शास्त्रीय माहिती देणे वगैरे ठीक आहे. उपयोगी पण आहेच. त्याबद्दल वाद नाही.

In reply to by चित्रगुप्त

गवि 05/05/2025 - 22:47
आपण जितका लकडा लावावा, तितके ते शिकत जातील असे वाटते.
नाही. ट्रेनिंग आणि त्याच्याशी संबंधित कामात मदत आवश्यक आणि अपेक्षित आहे. मराठी भाषा ज्यांना येते त्यांना अनेक मॉडेल्सच्या आऊटपुटसना प्रमाणित करणे, तपासणे (चूक की बरोबर ते मार्किंग आणि सुधारणा) किंवा ट्रेनिंग डेटाचे लेबलिंग करणे (उदा. मोठ्या मजकुरात हे विशेषण, हे क्रियापद वगैरे असे मार्किंग) अशी अनेक कामे कोणी फारसे करत नाहीत. त्यासाठी ऑनलाईन पैसे मोजून देखील पुरेसे मदतीचे हात नसतात. मराठी भाषेत AI वर जे काम चालू आहे त्यात शब्द संग्रह जमा करणे आणि इतर प्रत्येक पातळीवर लोकांचा सहभाग, ज्ञान वाढले तरच ती मॉडेल्स परिपक्व होतील.

ए आय,ए आय.... अरे, हा तर जुनाच पर्याय हाय. काऊ कोकता उदरी, आठवते ती ए आय... मार खाताना बापाचा, लपवते पदरी ती ए आय तुही माही सारखीच हाय, तरीही, माही आय ती माही आय सबका मालिक एक , एकच उत्तर हाय. ए आय,ए आय,ए आय.... हा हा हा.....

In reply to by कर्नलतपस्वी

सौन्दर्य 05/05/2025 - 23:25
ए आय ला पर्यायच नाही . तुमची कविता एकदम समर्पक व मस्तच. कोणे एके काळी फोटोग्राफीमध्ये क्रिएटिव्हिटी असायची, आता कितीही सुंदर फोटो एखाद्या फोटोग्राफरने काढला असेल तरी त्याकडे साशंकतेनेच पहिले जाते. आणखी काही काळानंतर सगळ्याच कलाकृतींकडे साशंकतेने पाहिले जाईल असे मला वाटते. ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.

In reply to by सौन्दर्य

गवि 05/05/2025 - 23:37
ए आय क्रिएटिव्हिटीचा नाश करेल असे वाटते.
क्रिएटिव्हिटीचा नाश नव्हे. क्रिएटिव्ह लोकांचा नाश. पण भावना कळल्या. :-)

कंजूस 11/05/2025 - 06:29
जे काही जालावर आहे त्यातून शोधण्याची गती वाढली आहे त्यामुळे हे शक्य झाले आहे. इंग्रजीत प्रताधिकारमुक्त लेखन जालावर भरपूर आहे त्यामुळे इंग्रजीतले एआइ पुढे गेले. तसे मराठीत नाही.
ए.आय. म्हणजे काय, हे खुद्द त्यालाच विचारावे असा विचार मनात आला, मग त्यासाठी चत्ग्प्त मरत्झि (chatGPT marathi) ला आवाहन केल्यावर खालील उत्तरे आली: ------------------------------------------------------- आवाहन : एक मराठी कविता लिहा, ज्यात Artificial Intelligence बद्दल सोप्या भाषेत सांगोपांग माहिती असेल.