मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(कोडी)

चेतन ·

धमाल मुलगा 19/11/2009 - 19:46
खल्लास! लढ चेतन लढ बाप्पो :) बेश्ट कविता! (विडंबनच म्हणुन नव्हे तर वेगळी कविता म्हणुनही उत्तम!)

प्रभो 19/11/2009 - 20:34
मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले जबहरा --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

धमाल मुलगा 19/11/2009 - 19:46
खल्लास! लढ चेतन लढ बाप्पो :) बेश्ट कविता! (विडंबनच म्हणुन नव्हे तर वेगळी कविता म्हणुनही उत्तम!)

प्रभो 19/11/2009 - 20:34
मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले जबहरा --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
लेखनविषय:
काव्यरस
क्रांतीताईंची कविता वाचुन आम्ही काही कोडि सोडवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक याचकाला केली बहाल थाळी नाहीच जाणले की स्वकीये राहिली भुकेली साधे गरीब भय्ये नव्हतेच त्या दिशेला आधार बिहार्‍यांचा माजोरड्या भिकेला तोंडात तोबरा अन् उध्दट देहबोली एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी मुंबई-मराठीचीही वाट लावली मी नाही एकत्र मराठी, तू घे भाजुन पोळी" मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले भाषा असुन मराठी, का हिंदी माय बोली या हिंदीप्रेमी लोकांचा स्वार्थ फक्त होता जाता जिथे, तिथे का भांडुन मार खाता ते वाढवीत गेले, नेत्यात तेढ खाली!

कातरवेळ

निखिल देशपांडे ·

ह्याबाबतीत आमचे स्पष्ट मत आहे की मुंबईतल्या केस कापणार्‍यांना मुळीच केस कापता येत नाहीत हे मुळिच पटले नाहि चुचु

निख्या, ऐक! मी ठाण्यात गाडी चालवायला शिकत होते. 'गुरु'जी होता भय्या! त्याला विचारलं "बाबा रे, तुला मराठी किंवा इंग्लिश येतं का? माझं हिंदी तुला झेपणार नाही." तर त्याचं उत्तर, "तुम्ही एवढ्या शिकलेल्या दिसता, तुम्हाला हिंदी नाही येत? राष्ट्रभाषा नाही येत?" घटनेचं कलम मला माहित नव्हतं तेव्हा! पण मी त्याला म्हटलं, "हे बघ, तुला पैसे मी देणार! मी उद्या म्हटलं मला हा गुरू नको, आमच्यात कम्युनिकेशन होणं अशक्य आहे, चालणार आहे का तुला? तुझाच एक विद्यार्थी/गिर्‍हाईक जाणार. वर मी माझ्या भावाला आणि मित्र-मैत्रिणींनाही तेच सांगणार." त्यावरही उत्तर तयार होतं, "पण तुम्ही हिंदी पिक्चर पहात असाल ना?" मी काही कच्ची नाही आहे, "पिक्चर मी आठवड्यातून एखादाही पहात नाही. तू २४ तास, ७ दिवस महाराष्ट्रात रहातोस, मराठी नाही शिकता आली." त्यानंतर त्याने पुन्हा मी मराठी बोलण्यावर आक्षेप घेतला नाही. तो हिंदीत सांगायचा, मी मराठीत प्रश्न विचारायचे. अर्थात लायसन्स मिळाल्यानंतर मी गाडी चालवली नाही आहे; त्यामुळे त्याने मला काय शिकवलं हे आत्तापर्यंत इव्हॅल्यूएट झालंच नाही आहे. लायसन्सच्या परीक्षेसाठी अस्सल रांगड्या मराठी माणसाकडून एकच प्रश्न होता, "तुझं नाव काय?" अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नंदन 16/11/2009 - 17:52
धडकून मराठी बोलावे, जवळजवळ सगळ्यांना समजतं. आमच्याशी हिंदीशिवाय चकार शब्द न बोलणारा भ. भाजीवाला आजीशी मात्र स्खलित मराठीत बोलतो. (याचं दुसरे टोक म्हणजे शिवाजी मंदिरला मराठी नाटकाच्या मध्यंतरात एका मराठी माणसाने मला 'कितने बजे घडीमें' असं विचारलं होतं.) मातृभाषेचा आग्रह धरणं इतपत तरी आपण करू शकतो. व्यापारासाठी जे लोक बाहेरून येतात त्यांना जुजबी का होईना स्थानिक भाषा यायला हवी याचा आग्रह आपणच धरायला हवा. केशकर्तनालयातील त्या इतर दोन मराठी माणसांनी मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं. मागे भोचक यांनी याच मुद्द्याबद्दल मुंबई आणि कोलकत्त्यातील फरकाचं उदाहरण दिलं होतं त्याची आठवण झाली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

अवलिया 16/11/2009 - 19:34
केशकर्तनालयातील त्या इतर दोन मराठी माणसांनी मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं ते दोघे बहुधा कर भरणारे आणि हापिसात काम करणारे विचारवंत असावेत. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

धमाल मुलगा 16/11/2009 - 17:24
उ का है ना बबुआ, गलती तो तोहार हय! एक मराठी होते हुए भी तुम काहें हिंदी नाही बोलत हो? हमरे उधरके मिनिश्टरवा सही कहत है, तुम मराठीयोंकी अकलवा समंदर किनारे रहके नमकीन पानीसे खराब हुई गवा है! असो, विचारवंत झालात त्याबद्दल अभिनंदन! परंतु बाटणं पुरतं झालेलं नाही त्यामुळे असं होतंय! निवांत डोळे मिटुन घ्या, 'माझं पोट भरलं ना, मग बाकी गेले तिकडं...( कुठं ते सगळ्यांना ठाऊक आहे!) 'असा विचार दृढ करा, लंब्याचवड्या गफ्फा हाणा....उंटावरुन शेळ्या हाका,..सरकारी असाल तर संप करा सरकार फुक्काट पोसेलच पण दुसर्‍यांच्या पोटतिडकीला 'हापिसात कामाचा आभास निर्माण करुन प्रतिसादांच्या लडी लावतात' वगैरे मुक्ताफळं उधळा... सगळं काही सुरळीत होईल.... अधिक मार्गदर्शन पट्टीचे स्युडो विचारवंत करतीलच. पुन्हा एकदा अभिनंदन! -(पक्का राडेबाज) ध. ---------------------------------------------------------------------- हल्ली दगडधोंड्यांवर डोकं आपटुन फार टेंगळं आली आहेत. तुर्त दगडांना पाझर फोडाण्याच्या प्रयत्नाचे काम प्रलंबीत आहे! धन्यवाद.

In reply to by धमाल मुलगा

अवलिया 16/11/2009 - 19:47
अधिक मार्गदर्शन पट्टीचे स्युडो विचारवंत करतीलच. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

सहज 16/11/2009 - 17:33
>पण सनदशीर मार्गाने बोलायला पण कोणी माझ्या बाजुने उभे राहिले नाही. आपल्यातच ही दुही का??? आजपासुन महाराष्ट्रात आपण मराठीमधे बोलणारा विक्रेता असेल तरच रिक्षा, केशकर्तन, भाजी (निखील यादी वाढव)इ इ सेवा, माल विकत घेउन मराठी व्यतिरिक्त अन्य भाषा बोलणार्‍यांकडून नाही. मिपाकर सहा हजार आहेत ना? करायचे का? चला हेही करुन पाहूया. सनदशीर मार्गाने? कबूल?????????

In reply to by सहज

दूध टाकणारे, इस्त्रीवाले, किरकोळ सामानाचे वाणी, होलसेलवाले कसे मिळवणार हो सहजकाका? शक्य असेल तिथे मराठी माणसाला मदत करा, मराठी व्यापार्‍याकडूनच माल घ्या हे मान्य आहे. आम्ही १० जाने २०१०च्या कंकणाकृती सूर्यग्रहणासाठी सोलर गॉगल्स एका मराठी माणसाकडूनच घेणार आहोत. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 16/11/2009 - 17:42
हळुहळू कळेल. बाय द वे पुण्यात आमचा गवळी, वर्तमानपत्रवाला, केबलवाला,फुलवाला, भाजीवाला/ली, भांडीवाली मराठी मंडळी. कोपर्‍यावर औषधदुकानवाला मराठी, हॉटेलवाला शेट्टी(पण त्याला मराठीत बोलले तर चालते), भेळवाला मराठी, मिठाई-वडे-सामोसे वाला गुजराथी का मारवाडी(पण त्याला मराठीत बोलले तर चालते), किराणावाला देखील मारवाडी (पण त्याला मराठीत बोलले तर चालते), पण आता बिगबझार कोणाचे आहे? इस्त्रीवाला मराठी होता सध्या भैय्या आहे. त्याच्याशी मराठीतच बोलले पाहीजे.

In reply to by सहज

अशी परीस्थीती माझ्या आजुबाजुला मिळणे कठीण दिसते. मुंबई ठाणे दोन्ही कडचा अनुभव तसेच आहेत. माझ्या भागातले शिधा वाटपाचे दुकान (ज्याचा कडे रेशनचे काहिच नसते आणी बाकी माल असतो) सुद्धा अमराठी माणसाचेच आहे. पण एक उलटी बाजु घराच्या जवळच्या रिलायन्स फ्रेश/ डी मार्ट/ बिग बाजार मधे बरेच मराठी कर्मचारी आहेत. तिथे मराठी बोललेले चालते. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by निखिल देशपांडे

शाहरुख 17/11/2009 - 07:18
जेंव्हा "अरे, ही तुझी अस्मिता" असले सांगणारे कोणी नव्हते तेंव्हापासून आम्ही आमचे सगळे व्यवहार मराठी व्यापार्‍यांबरोबर करत आलेलो आहोत.

In reply to by निखिल देशपांडे

सूहास 17/11/2009 - 17:22
अरे ओ लल्लनवा . हमार मतलब पच्याक निखिलवा ..ई तो बडी माथा-पच्चीसी पच्याक करवा रहे हो भाई....उ का हे के आप जाकर देखियेगा उहाँ ..कहाँ....ईजवाडा जो हे हैद्राबाद पच्याक के तनिक आगे..हां अरे ऊं ही वो जो मिरचीवाला गाँव है पच्याक देखियेगा का गुंटुर कहत रहै उंका पच्याक हा उही ..तनिक चुना देना भाई ..फुथ..फुथ..ससुरा पान बनावत हो की का...ससुरा ईत्ता कत्ता का पुरा बिहार को खिलाना है का ..हां तो निखिलवा.... तो ऊ गुंटुर मां पच्याक जाकर पुछ लो के ईंहा कोई हिन्दी बोलत रहीं हे नाही...और हिन्दी पच्याक जो है हमार राष्टभाषा है की नाही... सू हा स...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा प्रयत्न माझ्या लेव्हल ला चालुच आहे... आम्ही मित्रांनी हे ठरवुन खुप दिवस झालेत पण जरा ह्यात त्रास आहे. रिक्षा वाल्यांचा बाबतीत कठीण आहे.... खुप वेळ जातो रोजचा. पण सार्वजनिक स्थळी मराठीचा वापर थोडासा का होईना गेल्या वर्ष भरात वाढलाय असे वाटते. दोन मराठी माणसांनी तरी एकमेकांशी मराठीत बोलले पाहिजे ना निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by पर्नल नेने मराठे

पुण्याला या पुष्कळ मराठी भेळवाले आणि पाणीपुरीवाले मिळतील. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बोका 16/11/2009 - 21:33
...आम्ही १० जाने २०१०च्या कंकणाकृती सूर्यग्रहणासाठी सोलर गॉगल्स एका मराठी माणसाकडूनच घेणार आहोत... आम्ही रेल्वेच्या मराठी क्लार्क कडून तीकीटे काढली पण तारीख चुकली वाटतं. मला वाटलं १५ ला ग्रहण आहे.

दशानन 16/11/2009 - 17:40
तु सटकला आहेस काय रे :? उच्चवंत... विचारवंत झालास की रे तु ;) ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

आपले 'राडेबाजातुन' 'विचारवंतात' झालेले 'परिवर्तन बघुन आपल्या विषयीचा आदर दुणावला. ह्या वर्षीचे 'सुधीर पाचलग' स्वांतसुखाय परिवर्तीत पारितोषीक आपणास देण्यात यावे अशी मी विनंती करत आहे. आपण दगड अथवा बटाट्यांचा वापर न करता, जगातील सर्वात धारधार असे जे शस्त्र , 'लेखणी'.. त्याचा वापर केलेला बघुन हृदय भरुन आले. नव विचारवंतात परिवर्तन झाल्याने आता पुढे काही दिवस 'विचार जंतांचा' त्रास होतच राहिल, तो कसा दुर करावा ह्याचे मार्गदर्शन विचारवंताकडुन होईलच, काळजी नसावी. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© पेशव्यांनी सहीत वाक्य लिहिणे बंद केले आहे. आमचे राज्य

टारझन 16/11/2009 - 17:42
निख्या .. फोडलंस .. तोडलंस मित्रा !! आपल्याला कोणी असं बोलायचं अजुन तरी डेरिंग केलं नाय राव ... पण बोलला की सगळे विचार गधडीच्या *डीत घालून .. त्यावेळी मला जे योग्य वाटेल ते मी करीन .. ते समाजाला/कायद्याला पोटो न पटो !! भांचोद बाझवला .. आहे काय न नाही काय !! कुठाय ते दुकान दाखव मला .. ह्या शनिवारी भादरून येऊ साल्यांची !!

In reply to by टारझन

ए अविनाश! ए पोकळे - पुनममधल्या हाका आठवताहेत? कसे हे अविनाश अन पोकळे आले तिथं माहिती आहे? काही वर्षांपुर्वी मी तिथं गेलो अन मराठीत ऑर्डर दिली तर लाईन मॅनेजर/ वेटर म्हणाले मराठी येत नाही. झाली भांडणं, आला अण्णा. तो पण मुंबईतुन नुकताच पुण्याला शिफ्ट झालेला अन त्याची पण मराठीची बोंब. म्हणाला मराठीत ऑर्डर दिली तर घेणारच नाही. दुसरीकडं जा! मग म्हणालो कि मी जातो पण तु हॉटेल आज रात्री बार बंद होईपर्यंत चालवणार असशील तर इमारतीचा, फर्निचर कटलरीचा अन तुझ्यासकट सगळ्या स्टाफचा विमा आत्ताच काढ. नंतर फार उशीर झालेला असेल अन तुमच्या सगळ्यांचे कुटुंबिय रस्त्यांवर येतील. बरीच भांडणं झाली. पुलाच्या वाडीवरची पोरंपण आवज ऐकुन आली. दोन महिन्यांनी परत तिथं गेलो तर सगळे लाईन मॅनेजर बदललेले. अन आता तर अण्णा पण अस्खलीत मराठी बोलतो. अगदी त्याच्या घरचे पण. तेव्हा पुनम ओस पडलेलं असायचं आता खचाखच भरतंय रोज. आता तो मला म्हणतो साहेब तेव्हा तुम्ही भांडला नसतात तर मी मराठीकडं लक्ष दिलं नसतं अन धंदा पण एव्हढा चालला नसता. तात्पर्य वेगळं सांगायला हवं?

मदनबाण 16/11/2009 - 18:03
छान लिहले आहेस... मुंबईत हिंदीला पर्याय नाही पण मराठीला आहे हे उघड सत्य आहे. मुंबईत मोबाईल सेवा देणार्‍या किती कंपन्या त्यांच्या कॉलसेंटर मधुन मराठीतुन माहिती देतात ? हिंदी आणि इंग्रजी हे २ पर्यांय आहेत्,मराठी नाही. तसा जर पर्यांय निर्माण झाला तर त्याचा फायदा मराठी तरुणांनाच रोजगार मिळण्यात नक्कीच होईल. पण या बद्धल विशेष काही होईल असे वाटत नाही कारण मराठी माणुस मराठीतुन बोलतोच कुठे ? जाता जाता :--- हल्ली जितके क्रेडिट कार्ड,पॉलिसीवाले इं. फोन करतात तेव्हा मला मराठीतुन सांगा माहिती असे त्यांना सांगितल्यावर समोरचा फोन लगेच बंद करतो.इतके वर्ष इथे राहुन व्यापार करतात पण राज्यभाषेत व्यवहार यांना करता येत नाही !!! (११ कोटी मराठी भाषिकां मधलाच एक) मदनबाण..... The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back. दशदिशांना गर्जू द्या मराठी बाणा :--- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=22148:2009-11-09-16-56-32&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3

In reply to by मदनबाण

स्वाती२ 16/11/2009 - 20:32
हिंदी आणि इंग्रजी पैकी एक पर्याय घ्यायचा. जिवंत माणसाने कॉल घेतला की मराठीत बोलायचे. त्यांना आपला धंदा हवा असेल तर ते नीट सेवा देतील. वाईट सेवा मिळाली तर त्याबद्दल तक्रार करायची. प्रत्येक मराठी माणसाने असे केले तर दखल घ्यावीच लागेल. ठाण्यात माझ्या आईच्या बाईला बँकेत खात उघडायचे होते तेव्हा हाच प्रकार. बाबा शुद्ध मराठीत बोलतायत हे पाहून आधी तुच्छ कटाक्ष. मग सरळ दुर्लक्ष. मग बाबांनी त्या बाईला इंग्रजीत झापलं. तक्रार करून बिझनेस दुसरीकडे नेइन म्हटल्यावर सपशेल शरणागती. परवा असाच एक टेलिमार्केटरचा फोन होता. आधी खोटा अमेरिकन अ‍ॅक्सेंट मग मुंबईला कॉल करतो म्हणाले तस म्हणाला मग हिंदीतच बोलतो चालेल ना. त्याला सांगितल मराठीत बोला तर मोडतोड करत बोलला.

In reply to by स्वाती२

सुबक ठेंगणी 17/11/2009 - 08:26
त्याला सांगितल मराठीत बोला तर मोडतोड करत बोलला.
जपानी लोकांकडून मी एक गोष्ट शिकले. मी काही चुकीचं जपानी वापरलं की लगेच समोरचा/ची मला "अगं म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का?" असं लगेच दुरुस्त जपानीत सांगतो/ते. आपल्यालाही आपली भाषा जगवण्यासाठी अशी "शहाणे करून सोडावे सकळ जन" भूमिका घेता येईल असं वाटतं. हां आता हे करताना आपला पेशन्स पणाला लागेल. पण घरी गेल्यावर नक्की करून पहाणार आहे. :) निखिल, अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर छान लिहिलं आहेस. लेखाचं शीर्षकही एकदम चपखल!

In reply to by सुबक ठेंगणी

हरकत नाही पण जे मुद्दमहून चुकीचे बोलतात त्यांचे काय? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सुबक ठेंगणी 17/11/2009 - 09:58
त्यांना निर्विकार चेह-याने "तुम्ही नीट मराठीत सांगा मगच मी समजून घेईन" असं सांगीन. अर्थात, तिथेही असंच नेटाने बरोबर मराठीत सांगत रहाता येईल. शेवटी भाषा आपली आहे नां. :)

संतापजनक प्रकार. डोंबिवलीत तरी अजून अशी परिस्थिती आलेली नाही. सध्या तरी सगळे दुकानदार (मराठी वा अमराठी) मराठी बोलतात. वर म्हटल्या प्रमाणे आपण मराठीचा आग्रह सोडायचा नाही हे खरच पण - आप लोगो को मराठी बोलना छोडना चाहिये हे असं वाक्य समोर आल्यावर शांत बसण अशक्यच. बाकी लेख जबरदस्त आणि वरील सगळ्यांशी सहमत.

अवलिया 16/11/2009 - 18:32
काय रे डोक्यात पाणी झाले का रे ? हे काय खुळ काढलेस! अरे विचारवंतांच्या नाड्या सोडायला लागलास तु ? ऑ! काही लाज शरम आहे की नाही ? बाकी एकदम विनोदी लिखाण. बादरायण संबंध जोडण्यात हिंदी सिनिमाला स्पर्धा निर्माण झाल्याची प्रचिती देणारे. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

भोचक 16/11/2009 - 19:52
इकडे इंदौरमध्ये आमच्या लोकमान्य नगरात भाजीवाले सुद्धा मराठीत बोलण्याचा यत्न करतात. काय करणार सगळेच लोक मराठी ना. धंदा करायचा तर त्यांच्या 'ह्रदया' जवळ जायला पाहिजे . कॉलनीसमोरचे दोन्ही अमराठी दुकानदार यादी मराठीत लिहिली तरी वस्तू बरोबर घरी पोहचवतात. त्यातल्या एखाद्या पदार्थाचे नाव मराठीत लिहिले तरी काहीही बिघडत नाही. (राईच्या ऐवजी मोहरी लिहिलं तरी चालतं.) मराठी असे सगळे पदार्थ ठेवतात. चितळ्यांच्या बाकरवडीपासून आंजर्ल्याच्या आंबावडीपर्यंत सगळं काही आवर्जून ठेवतात. एवढंच काय पटेलच्या दुकानात तर यच्चयावत मराठी पदार्थ असतात. 'संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने मिळतात', पासून टिपीकल मराठी सणांविषयी असलेल्या सामानांची माहिती देणारे बोर्ड चक्क मराठीत लिहिलेले असतात. केशकर्तनवालाही अमराठी आहे, पण कॉलनीतलाच एकजण मी गेलो त्यादिवशी त्याच्याशी मराठीत बोलत होता, नि तोही जमेल त्या मराठीत त्याच्याशी बोलत होता. कॉलनीशी निगडीत बहुतांश लोक मराठी आहेत नि नसलेले मराठी जाणणारे आहेत. किंबहूना असावेत अशी अपेक्षा असते. आश्चर्य म्हणजे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इथे उभ्या असलेल्या अमराठी उमेदवाराने या कॉलनीत चक्क मराठीत प्रचारपत्रके वाटली होती. आता बोला. (भोचक) इंदूरला आलात नि सराफ्यात नाही गेलात? आयुष्य फुकट गेलं यार तुमचं! हा आहे आमचा स्वभाव

केस कर्तनालयाचं नाव लक्षात ठेवलं ना. पुढच्या वेळेस ठाण्याला येईन तेव्हा आपून पाहून घेऊ त्याला. त्याचं डो़कं विचाराने बदलू. :) बाय द वे, अशोक टॉकीज पासून रिक्षात बसून मी लै वेळेस एरोलीत उतरलो. पण मला एकबी हिंदी भाषेत बोलणारा नै भेटला. बहूतेक माझ्या अवताराकडे पाहून ते मराठीत बोलत असतील. :D बाकी चालू द्या...! -दिलीप बिरुटे

रेवती 16/11/2009 - 20:10
आपण मराठी बोलले पाहिजे आणि अमराठी लोकांना निदान ग्राहकांशी संवाद साधण्यापुरते तरी मराठी आलेच पाहिजे असा आग्रह धरल्यास काहीही चूक नाही. आपले अभिनंदन! आता प्रश्न असा आहे की आपले लोक्स जे राज्याबाहेर राहता ते स्थानिक भाषा थोडीतरी शिकतात का? आता आपण बाहेरच्यांना जो नियम लावतो तो आपल्यालाही लागू नाही का? मी हैद्राबादला असताना पहिल्या महिनाभरात १ ते १० आकडे, भाज्यांची, वाणसामानाची नावे तेलुगुमधून बोलून व्यवहार करायला शिकले होते. छोटी छोटी वाक्ये तरी त्यांच्या भाषेतून बोलता येणे महत्वाचे. याचा अतिरेक करत मी एकदा फळवाल्याशी मोठ्या कष्टाने संवाद साधला. तेवढ्यात दुसरी बाई आली व तिने मराठीतून बोलणे चालू केले व फळविक्रेत्यानेही मराठीतून उत्तरे दिली. मीएकदम चकित! हाच अनुभव आणखी एका दुकानात आला होता. रेवती

विकास 16/11/2009 - 20:24
वर प.रा. ने निखिलला म्हणले आहे की, "आपले 'राडेबाजातुन' 'विचारवंतात' झालेले 'परिवर्तन बघुन आपल्या विषयीचा आदर दुणावला." वास्तवीक माझ्या लेखी निखिलराव जास्तच हिंसक झाले आहेत. का म्हणून विचार करा? कारण इंग्रजीत वाक्य आहे की, "pen is mighter than sword" म्हणून! ;) थोडक्यात विचारवंत हे केवळ लेखणीच्या फटकार्‍याने जास्त हिंसा करू शकतात असे माझे स्पष्ट मत आहे. (म्हणून मी केवळ कळफळक वापरतो आणि स्वतःला विचारवंत समजत नाही :) ). असो, यातील मूळ मुद्याविषयी: भारतीयची आणि एकंदरीत शांततेचा अतिरेक करणार्‍यांची जगात कोठेही एक वृत्ती असते त्यात अल्पसंख्यांकांना नुसते संरक्षण देणेच नाही तर त्यांच्याशी मिळवून घेण्यासाठी जरूरीपेक्षा जास्तच तडजोड करणे हा प्रमुख भाग असतो. परीणामी हक्कांच्या तंबूतून अरबाची हकालपट्टी होते पण ते उशीरा समजते इतकेच. मग त्यावर अरब म्हणतो उंटाला कापून काढा. पण नंतर लक्षात येते की वाळवंटात अडकून बसू शकू :-) मला माहीत आहे की हे उदाहरण बादरायण संबंधाचे ठरू शकते म्हणून ;) पण त्यातील मूळ मुद्दा हाच माझ्या "वैचारीक" लेखनाचा पण मूळ मुद्दा होता: असे होऊ नये म्हणून सुरवातीपासून प्रयत्न करणे हे महत्वाचे असते. तसे होत नाही तेंव्हा होते ती फक्त राडेबाजी.... हे फक्त भाषेलाच लागू नाही तर जेंव्हा कुठल्याही धार्मिक घटकांचे लांगूलचालन होऊ लागते तेंव्हा त्याच्या क्रिया-प्रतिक्रीया या सर्व समाजाला भोगाव्या लागतात. ह्याला जबाबदार फक्त राजकारणी, विचारवंतच नसतात तर तर सर्व समाजच असतो. कुठलेही शस्त्र जर जास्त वापरले तर त्याची धार जाते. मग ती तलवार असोत अथवा अहींसा, स्वभाषेचे प्रेम अथवा परकीयांना विरोध. जेंव्हा राजकारणी अशी कुठलीही टोकाची भुमीका बाळगून आंदोलन करतो तेंव्हा नकळत स्वतःसाठी एक सभोवताली एक खंदक खोदून ठेवतो ज्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड होऊ शकते. आणि पडायचेच झाले तर स्वतःच्या स्वतःच तयार केलेल्या प्रतिमेला फोडण्याशिवाय पर्यायही रहात नाही. हा अगदी नजिकच्या काळातील ही इतिहास आहे. तरी देखील आत्ताच्या घडीस काही अपेक्षा असेल तर मनसेकडून (अर्थात राज ठाकरेंकडून) काहीतरी भरीव आणि "कन्स्ट्रक्टीव्ह" कार्यक्रम जनतेला दिसण्याची. अगदी मुंबईत मराठी कशी रहावी यावरूनही. ती केवळ बोलण्याने उरणार नाही तर नोकरीधंद्याने पण उरणार आहे. बदलणार्‍या जगात स्वत:चे स्थान टिकवण्यासाठी सामान्यांना प्रबोधन आणि प्रॅक्टीकल शिक्षण देण्याची गरज आहे. अर्थात एक नेता म्हणून दिशा देण्याचे काम आणि तसे विचार दाखवणे इतकी किमान अपेक्षा राज कडून बाळगायलाच हवी असे वाटते. कारण, तसे जेंव्हा होत नाही तेंव्हा गिरणगावे भकास होतात आणि अरूण गवळी अथवा तत्सम तयार होतात. इथे येणार्‍या सभासदास मराठीबद्दल उपदेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरी देखील व्यक्तीगत जीवनात काय करू शकतो यावर चर्चा होणे महत्वाचे आणि त्यात देखील आपण संपूर्ण समाजास (मराठी-अमराठी) कसे यात जाणीवेने एकत्र ठेवू शकू याचा पण विचार अपरीहार्य आहे असे वाटते. या धाग्यात त्या दष्टीने बरेच प्रतिसादा दिसले ज्यात आपण काय करावे यावर भर आहे आणि चर्चा अशीच सकारात्मक मार्गावर चालोत ही शुभेच्छा!

प्रभो 16/11/2009 - 21:18
निख्या मस्त रे... बाटाटे ठेवत जा जवळ.... :) आणी हो विचारवंत झालायस तर कर भरतोस का नाही आता?? --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

हर्षद आनंदी 17/11/2009 - 07:09
सकाळी सकाळी ईडली खाल्लीत, त्याचा परीणाम.. पोहे खाल्ले असतेत तर नक्की फोडला असतात. माणसाला मानेच्या वर डोके असते आणि त्याचा वापर फोडण्यासाठीच करतात असे एवढे दिवस समजत होतो.. हे विचार करण्याचे खूळ कुठुन शिरले राव तुमच्या डोक्यात? एखाद्या विकांताला कुठेतरी बसुन ह्यावर ईलाज करु, म्हणजे परत माणसात याल. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

समंजस 17/11/2009 - 11:36
मन परिवर्तन झाल्या बद्दल अभिनंदन =D> या पुढे चांगल्या मार्गानी विधायक कार्ये कशा प्रकारे करावी ह्याबद्दल विचारवंत (काय चुकलं, काय चुकीचं, ई. ई. सांगणारे) लोक नक्कीच मार्गदर्शन करतील. काळजी नसावी.

निख्या, तुझ्या लेखाला छान म्हणता येणार नाही कारण ती व्यथा आहे. कदाचित 'कातरवेळ' या नावाने अंमळ हळवे लेखन करुन तू दुसरी व्यथा मांडली असशील म्हणून निवांत वाचून प्रतिक्रिया द्यावी असा विचार करत होतो. पण आता वाचल्यावर लक्षात आले विषय जिव्हाळ्याचा आहे. असो. पण या विषयावर बोलणे बंद केले आहे वेळ आली की करु राडा. (राडेबाज अविचारवंत) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

sneharani 17/11/2009 - 14:17
परवाच आईस्क्रिम खाताना त्या दुकानातले काका म्हणाले, काय आजच्या कॉलेजच्या पोरी आल्यावर हिंदीमध्ये बोलायलाच सुरु करतात एक वेळ ते परलोक (परप्रांतीय) एखादा मराठी शब्द बोलतील. पण आजकाल मराठी माणसं हिंदी बोलतात, आता तुमच्या कॉलेजच्या पोरीच बघा. त्या काकांना मी सांगितल एकच लक्षात ठेवा काका, तुमच्या दुकानात कोणतीही गिर्‍हाईक येवोत, ते हिंदी बोलले तर तुम्ही मुद्दाम मराठीतुन बोला, समोरची व्यक्ती मराठी असेल ना तर नक्कीच मराठीत बोलेल.

मस्त कलंदर 17/11/2009 - 15:41
पुण्यात राहणारे आमचे सख्खे बंधुराज... त्याचं सततचं हिंदी नि माझं मराठी हा वाद नेहेमी घरात चालू असतो.... त्याला मराठीत चॅट करणं पकाऊ वाटतं.... नि हिंदीतून बोलायला माझं टाळकं सणकतं..... तसं मी त्याला ऐकायला लावतेच हा तर प्रश्नच नाही!!!!! :D बाकी सुबक म्हणते तसं "आपल्यालाही आपली भाषा जगवण्यासाठी अशी "शहाणे करून सोडावे सकळ जन" भूमिका घेता येईल असं वाटतं. हां आता हे करताना आपला पेशन्स पणाला लागेल." हे मी करतेच.. रिक्षावाल्याशी बोलायला सुरूवातच मी मुळात मराठीतून करते.... बर्‍यापैकी त्यालाही येत असते.... आणि नसेल... तरी मी ते मग मुद्दाम दामटवते.. सुदैवाने मी राहते त्या भागात मराठी-अमराठी सगळेच मराठी अगदी छान बोलतात.... :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

निखिल, आपले औरंगाबाद तसे परप्रांतीयापासून सुरक्षित म्हणावे लागेल. कारण अजून तितका प्रभाव नाही असे वाटते. [पाणीपुरी-फरशीवाले सोडले तर] औरंगाबाद आणि परिसरात निजामाची राजवट आणि ऐतिहासिक कारणांमुळे मराठी भाषेवर उर्दूचा प्रभाव आहेच. पण एक गोष्ट खरी की, शहरातील मुस्लीमांची संख्या आणि त्यामुळे बोलली जाणारी हिंदी, उर्दू यांचा प्रभाव काही भागात नक्कीच आहे. आणि तिथे मराठी बोलणारा हिंदीच बोलतो. तेव्हा हौसे-मौजेने हिंदी बोलणा-या औरंगाबादकरांनी मराठी भाषेत संवाद साधला पाहिजे असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तेव्हा हौसे-मौजेने हिंदी बोलणा-या औरंगाबादकरांनी मराठी भाषेत संवाद साधला पाहिजे असे वाटते. असे खरच खुप दिवस झाले वाटते... माझ्या संपर्कात येणार्‍या औरंगाबादकरांना मी नेहमीच ह्या मुद्दाचे महत्व समजावुन सांगायचा प्रयत्न करतो. ह्यातुन एक विचार मनात येतो औरंगाबद सारखी शहरे जिथे अजुन तेवढेसे परप्रांतिय नाहिएत तिथल्या लोकांना मराठीतच बोलण्याचे महत्व समजावुन सांगण्यासाठी काय करीता येईल निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

मराठीचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे जाणवून दिले की बरेच जण मराठी शिकतात असा माझा अनुभव आहे. मात्र ते पटवून देण्यात आपण कमी पडतो एवढे खरे. इंजिनिरिंगला असताना हॉस्टेलवर पीसीवर नाटक/सिनेमे चालू असायचे; यात नाटके मराठी आणि सिनेमे इंग्रजी/हिंदी असत; नाटके पाहून धोधो हसणारे इतर पब्लिक पाहून माझ्या बंगाली मित्राने मराठी शिकली. आज तो (लिंग-वचनांचा) घोळ करूनही अर्धाअर्धा तास कुठल्याही विषयावार सलग मराठीत बोलू शकतो. तेलगू सिनेमे पाहून पाहून आज अर्धा कर्नाटक तेलगू बोलू / समजू शकतो. कुठल्याही सरकारी अनुदानावर चालणार्‍या "राष्ट्रभाषा " समित्यांपेक्षाही मोठी कामगिरी बॉलिऊड्ने हिंदीच्या प्रसारासाठी केली आहे. आज आपण मराठीतले चांगले नाटक/सिनेमे आपण पाहून इतरांना उत्तेजित करू शकतो. (शिवाजीराजे बोलतोय मला प्रत्य्क्षात फार ग्रेट वाटला नाही पण हा पिच्चर बघायला अमराठी लोक आल्याचे ऐकून मात्र बराच आनंद वाटला होता.) थोडक्यात भाषाप्रसारात "मनोरंजन" फार मोठा घटक ठरू शकतो. पुण्यात हिंदी बोलली तर मामा लोक जास्तीला कापतात हे समजून एका अमराठी सहपाठ्याने मराठीचे धडे गिरवले होते. :) माझा तेलगू मॅनेजर पुण्यात असतानाची गंमत त्याने सांगितली होती. शॉपफ्लोरवर स्थानिक भाषा आली तर कामगारांना हॅण्डल करणे सोपे जाईल म्हणून त्याने मराठी शिकली होती. आणि हाताखाली जी लोक आहेत त्यांना तेलगू येते हे जेव्हा नोकरी सोडायच्या वेळेस समजले तेव्हा त्याने कपाळावर हात मारला होता. :D अवांतर: आज आलेल्या ढकलपत्रातून.. ... मराठीच बोला....
Get this widget | Track details | eSnips Social DNA

jaypal 17/11/2009 - 19:27
हे "त्या" सर्व परप्रांतियांना आपणच शिकवायला हवं. व्हेन यु आर इन रोम बिहेव्ह लाइक रोमन्स (पण ते जर शुध्द मराठीत बोलायला लागले तर "परप्रांतिय" ओळखणार कसे? आज ते निदान ओळखता तरी येतात. मराठीचा मुलामा लेउन अजुन पोखरतच राहतील. तो कुठला व्हायरस ट्रोजान का काय ते? अम्मळ बुचकळ्यातच आहे.) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

jaypal 17/11/2009 - 19:30
हे "त्या" सर्व परप्रांतियांना आपणच शिकवायला हवं. व्हेन यु आर इन रोम बिहेव्ह लाइक रोमन्स (पण ते जर शुध्द मराठीत बोलायला लागले तर "परप्रांतिय" ओळखणार कसे? आज ते निदान ओळखता तरी येतात. मराठीचा मुलामा लेउन अजुन पोखरतच राहतील. तो कुठला व्हायरस ट्रोजान का काय ते? अम्मळ बुचकळ्यातच आहे.) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

राधा१ 18/11/2009 - 09:31
मी मराठीची सुरवात माझ्या घरापासुन केली आहे घरी कोणीही येवो....मराठीच वापरायचे अगदी कचरावाल्यापासुन अयंगार बेकरी च्या काका पर्यंत..हा बहुदा त्या काकांना सुद्धा ते आवडत काका म्हटलेल आणि मराठी बोललेल. पण माझ आता ध्येय आहे आमचा पॅन्ट्री बॉय नरेश आणि आमचा पंजु कंपनी सेक्रटरी रवि.......(दोघे एका गावतले आहेत, आणि जाम मराठी कळत नाही अस सांगत फिरतात) जेव्हा मराठी बोलायला लाविन तेव्हा बर वाटेल...हा... :-) बाकी निखिल तुझा लेख मात्र झक्कासच आहे..परत परत विचार करायला लावला..आणि खरच असे अनुभव येतात सुद्धा..:-)

ह्याबाबतीत आमचे स्पष्ट मत आहे की मुंबईतल्या केस कापणार्‍यांना मुळीच केस कापता येत नाहीत हे मुळिच पटले नाहि चुचु

निख्या, ऐक! मी ठाण्यात गाडी चालवायला शिकत होते. 'गुरु'जी होता भय्या! त्याला विचारलं "बाबा रे, तुला मराठी किंवा इंग्लिश येतं का? माझं हिंदी तुला झेपणार नाही." तर त्याचं उत्तर, "तुम्ही एवढ्या शिकलेल्या दिसता, तुम्हाला हिंदी नाही येत? राष्ट्रभाषा नाही येत?" घटनेचं कलम मला माहित नव्हतं तेव्हा! पण मी त्याला म्हटलं, "हे बघ, तुला पैसे मी देणार! मी उद्या म्हटलं मला हा गुरू नको, आमच्यात कम्युनिकेशन होणं अशक्य आहे, चालणार आहे का तुला? तुझाच एक विद्यार्थी/गिर्‍हाईक जाणार. वर मी माझ्या भावाला आणि मित्र-मैत्रिणींनाही तेच सांगणार." त्यावरही उत्तर तयार होतं, "पण तुम्ही हिंदी पिक्चर पहात असाल ना?" मी काही कच्ची नाही आहे, "पिक्चर मी आठवड्यातून एखादाही पहात नाही. तू २४ तास, ७ दिवस महाराष्ट्रात रहातोस, मराठी नाही शिकता आली." त्यानंतर त्याने पुन्हा मी मराठी बोलण्यावर आक्षेप घेतला नाही. तो हिंदीत सांगायचा, मी मराठीत प्रश्न विचारायचे. अर्थात लायसन्स मिळाल्यानंतर मी गाडी चालवली नाही आहे; त्यामुळे त्याने मला काय शिकवलं हे आत्तापर्यंत इव्हॅल्यूएट झालंच नाही आहे. लायसन्सच्या परीक्षेसाठी अस्सल रांगड्या मराठी माणसाकडून एकच प्रश्न होता, "तुझं नाव काय?" अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नंदन 16/11/2009 - 17:52
धडकून मराठी बोलावे, जवळजवळ सगळ्यांना समजतं. आमच्याशी हिंदीशिवाय चकार शब्द न बोलणारा भ. भाजीवाला आजीशी मात्र स्खलित मराठीत बोलतो. (याचं दुसरे टोक म्हणजे शिवाजी मंदिरला मराठी नाटकाच्या मध्यंतरात एका मराठी माणसाने मला 'कितने बजे घडीमें' असं विचारलं होतं.) मातृभाषेचा आग्रह धरणं इतपत तरी आपण करू शकतो. व्यापारासाठी जे लोक बाहेरून येतात त्यांना जुजबी का होईना स्थानिक भाषा यायला हवी याचा आग्रह आपणच धरायला हवा. केशकर्तनालयातील त्या इतर दोन मराठी माणसांनी मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं. मागे भोचक यांनी याच मुद्द्याबद्दल मुंबई आणि कोलकत्त्यातील फरकाचं उदाहरण दिलं होतं त्याची आठवण झाली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

अवलिया 16/11/2009 - 19:34
केशकर्तनालयातील त्या इतर दोन मराठी माणसांनी मराठीतच बोलण्याचा आग्रह धरला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं ते दोघे बहुधा कर भरणारे आणि हापिसात काम करणारे विचारवंत असावेत. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

धमाल मुलगा 16/11/2009 - 17:24
उ का है ना बबुआ, गलती तो तोहार हय! एक मराठी होते हुए भी तुम काहें हिंदी नाही बोलत हो? हमरे उधरके मिनिश्टरवा सही कहत है, तुम मराठीयोंकी अकलवा समंदर किनारे रहके नमकीन पानीसे खराब हुई गवा है! असो, विचारवंत झालात त्याबद्दल अभिनंदन! परंतु बाटणं पुरतं झालेलं नाही त्यामुळे असं होतंय! निवांत डोळे मिटुन घ्या, 'माझं पोट भरलं ना, मग बाकी गेले तिकडं...( कुठं ते सगळ्यांना ठाऊक आहे!) 'असा विचार दृढ करा, लंब्याचवड्या गफ्फा हाणा....उंटावरुन शेळ्या हाका,..सरकारी असाल तर संप करा सरकार फुक्काट पोसेलच पण दुसर्‍यांच्या पोटतिडकीला 'हापिसात कामाचा आभास निर्माण करुन प्रतिसादांच्या लडी लावतात' वगैरे मुक्ताफळं उधळा... सगळं काही सुरळीत होईल.... अधिक मार्गदर्शन पट्टीचे स्युडो विचारवंत करतीलच. पुन्हा एकदा अभिनंदन! -(पक्का राडेबाज) ध. ---------------------------------------------------------------------- हल्ली दगडधोंड्यांवर डोकं आपटुन फार टेंगळं आली आहेत. तुर्त दगडांना पाझर फोडाण्याच्या प्रयत्नाचे काम प्रलंबीत आहे! धन्यवाद.

In reply to by धमाल मुलगा

अवलिया 16/11/2009 - 19:47
अधिक मार्गदर्शन पट्टीचे स्युडो विचारवंत करतीलच. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

सहज 16/11/2009 - 17:33
>पण सनदशीर मार्गाने बोलायला पण कोणी माझ्या बाजुने उभे राहिले नाही. आपल्यातच ही दुही का??? आजपासुन महाराष्ट्रात आपण मराठीमधे बोलणारा विक्रेता असेल तरच रिक्षा, केशकर्तन, भाजी (निखील यादी वाढव)इ इ सेवा, माल विकत घेउन मराठी व्यतिरिक्त अन्य भाषा बोलणार्‍यांकडून नाही. मिपाकर सहा हजार आहेत ना? करायचे का? चला हेही करुन पाहूया. सनदशीर मार्गाने? कबूल?????????

In reply to by सहज

दूध टाकणारे, इस्त्रीवाले, किरकोळ सामानाचे वाणी, होलसेलवाले कसे मिळवणार हो सहजकाका? शक्य असेल तिथे मराठी माणसाला मदत करा, मराठी व्यापार्‍याकडूनच माल घ्या हे मान्य आहे. आम्ही १० जाने २०१०च्या कंकणाकृती सूर्यग्रहणासाठी सोलर गॉगल्स एका मराठी माणसाकडूनच घेणार आहोत. अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहज 16/11/2009 - 17:42
हळुहळू कळेल. बाय द वे पुण्यात आमचा गवळी, वर्तमानपत्रवाला, केबलवाला,फुलवाला, भाजीवाला/ली, भांडीवाली मराठी मंडळी. कोपर्‍यावर औषधदुकानवाला मराठी, हॉटेलवाला शेट्टी(पण त्याला मराठीत बोलले तर चालते), भेळवाला मराठी, मिठाई-वडे-सामोसे वाला गुजराथी का मारवाडी(पण त्याला मराठीत बोलले तर चालते), किराणावाला देखील मारवाडी (पण त्याला मराठीत बोलले तर चालते), पण आता बिगबझार कोणाचे आहे? इस्त्रीवाला मराठी होता सध्या भैय्या आहे. त्याच्याशी मराठीतच बोलले पाहीजे.

In reply to by सहज

अशी परीस्थीती माझ्या आजुबाजुला मिळणे कठीण दिसते. मुंबई ठाणे दोन्ही कडचा अनुभव तसेच आहेत. माझ्या भागातले शिधा वाटपाचे दुकान (ज्याचा कडे रेशनचे काहिच नसते आणी बाकी माल असतो) सुद्धा अमराठी माणसाचेच आहे. पण एक उलटी बाजु घराच्या जवळच्या रिलायन्स फ्रेश/ डी मार्ट/ बिग बाजार मधे बरेच मराठी कर्मचारी आहेत. तिथे मराठी बोललेले चालते. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by निखिल देशपांडे

शाहरुख 17/11/2009 - 07:18
जेंव्हा "अरे, ही तुझी अस्मिता" असले सांगणारे कोणी नव्हते तेंव्हापासून आम्ही आमचे सगळे व्यवहार मराठी व्यापार्‍यांबरोबर करत आलेलो आहोत.

In reply to by निखिल देशपांडे

सूहास 17/11/2009 - 17:22
अरे ओ लल्लनवा . हमार मतलब पच्याक निखिलवा ..ई तो बडी माथा-पच्चीसी पच्याक करवा रहे हो भाई....उ का हे के आप जाकर देखियेगा उहाँ ..कहाँ....ईजवाडा जो हे हैद्राबाद पच्याक के तनिक आगे..हां अरे ऊं ही वो जो मिरचीवाला गाँव है पच्याक देखियेगा का गुंटुर कहत रहै उंका पच्याक हा उही ..तनिक चुना देना भाई ..फुथ..फुथ..ससुरा पान बनावत हो की का...ससुरा ईत्ता कत्ता का पुरा बिहार को खिलाना है का ..हां तो निखिलवा.... तो ऊ गुंटुर मां पच्याक जाकर पुछ लो के ईंहा कोई हिन्दी बोलत रहीं हे नाही...और हिन्दी पच्याक जो है हमार राष्टभाषा है की नाही... सू हा स...

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा प्रयत्न माझ्या लेव्हल ला चालुच आहे... आम्ही मित्रांनी हे ठरवुन खुप दिवस झालेत पण जरा ह्यात त्रास आहे. रिक्षा वाल्यांचा बाबतीत कठीण आहे.... खुप वेळ जातो रोजचा. पण सार्वजनिक स्थळी मराठीचा वापर थोडासा का होईना गेल्या वर्ष भरात वाढलाय असे वाटते. दोन मराठी माणसांनी तरी एकमेकांशी मराठीत बोलले पाहिजे ना निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by पर्नल नेने मराठे

पुण्याला या पुष्कळ मराठी भेळवाले आणि पाणीपुरीवाले मिळतील. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बोका 16/11/2009 - 21:33
...आम्ही १० जाने २०१०च्या कंकणाकृती सूर्यग्रहणासाठी सोलर गॉगल्स एका मराठी माणसाकडूनच घेणार आहोत... आम्ही रेल्वेच्या मराठी क्लार्क कडून तीकीटे काढली पण तारीख चुकली वाटतं. मला वाटलं १५ ला ग्रहण आहे.

दशानन 16/11/2009 - 17:40
तु सटकला आहेस काय रे :? उच्चवंत... विचारवंत झालास की रे तु ;) ***** मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

आपले 'राडेबाजातुन' 'विचारवंतात' झालेले 'परिवर्तन बघुन आपल्या विषयीचा आदर दुणावला. ह्या वर्षीचे 'सुधीर पाचलग' स्वांतसुखाय परिवर्तीत पारितोषीक आपणास देण्यात यावे अशी मी विनंती करत आहे. आपण दगड अथवा बटाट्यांचा वापर न करता, जगातील सर्वात धारधार असे जे शस्त्र , 'लेखणी'.. त्याचा वापर केलेला बघुन हृदय भरुन आले. नव विचारवंतात परिवर्तन झाल्याने आता पुढे काही दिवस 'विचार जंतांचा' त्रास होतच राहिल, तो कसा दुर करावा ह्याचे मार्गदर्शन विचारवंताकडुन होईलच, काळजी नसावी. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© पेशव्यांनी सहीत वाक्य लिहिणे बंद केले आहे. आमचे राज्य

टारझन 16/11/2009 - 17:42
निख्या .. फोडलंस .. तोडलंस मित्रा !! आपल्याला कोणी असं बोलायचं अजुन तरी डेरिंग केलं नाय राव ... पण बोलला की सगळे विचार गधडीच्या *डीत घालून .. त्यावेळी मला जे योग्य वाटेल ते मी करीन .. ते समाजाला/कायद्याला पोटो न पटो !! भांचोद बाझवला .. आहे काय न नाही काय !! कुठाय ते दुकान दाखव मला .. ह्या शनिवारी भादरून येऊ साल्यांची !!

In reply to by टारझन

ए अविनाश! ए पोकळे - पुनममधल्या हाका आठवताहेत? कसे हे अविनाश अन पोकळे आले तिथं माहिती आहे? काही वर्षांपुर्वी मी तिथं गेलो अन मराठीत ऑर्डर दिली तर लाईन मॅनेजर/ वेटर म्हणाले मराठी येत नाही. झाली भांडणं, आला अण्णा. तो पण मुंबईतुन नुकताच पुण्याला शिफ्ट झालेला अन त्याची पण मराठीची बोंब. म्हणाला मराठीत ऑर्डर दिली तर घेणारच नाही. दुसरीकडं जा! मग म्हणालो कि मी जातो पण तु हॉटेल आज रात्री बार बंद होईपर्यंत चालवणार असशील तर इमारतीचा, फर्निचर कटलरीचा अन तुझ्यासकट सगळ्या स्टाफचा विमा आत्ताच काढ. नंतर फार उशीर झालेला असेल अन तुमच्या सगळ्यांचे कुटुंबिय रस्त्यांवर येतील. बरीच भांडणं झाली. पुलाच्या वाडीवरची पोरंपण आवज ऐकुन आली. दोन महिन्यांनी परत तिथं गेलो तर सगळे लाईन मॅनेजर बदललेले. अन आता तर अण्णा पण अस्खलीत मराठी बोलतो. अगदी त्याच्या घरचे पण. तेव्हा पुनम ओस पडलेलं असायचं आता खचाखच भरतंय रोज. आता तो मला म्हणतो साहेब तेव्हा तुम्ही भांडला नसतात तर मी मराठीकडं लक्ष दिलं नसतं अन धंदा पण एव्हढा चालला नसता. तात्पर्य वेगळं सांगायला हवं?

मदनबाण 16/11/2009 - 18:03
छान लिहले आहेस... मुंबईत हिंदीला पर्याय नाही पण मराठीला आहे हे उघड सत्य आहे. मुंबईत मोबाईल सेवा देणार्‍या किती कंपन्या त्यांच्या कॉलसेंटर मधुन मराठीतुन माहिती देतात ? हिंदी आणि इंग्रजी हे २ पर्यांय आहेत्,मराठी नाही. तसा जर पर्यांय निर्माण झाला तर त्याचा फायदा मराठी तरुणांनाच रोजगार मिळण्यात नक्कीच होईल. पण या बद्धल विशेष काही होईल असे वाटत नाही कारण मराठी माणुस मराठीतुन बोलतोच कुठे ? जाता जाता :--- हल्ली जितके क्रेडिट कार्ड,पॉलिसीवाले इं. फोन करतात तेव्हा मला मराठीतुन सांगा माहिती असे त्यांना सांगितल्यावर समोरचा फोन लगेच बंद करतो.इतके वर्ष इथे राहुन व्यापार करतात पण राज्यभाषेत व्यवहार यांना करता येत नाही !!! (११ कोटी मराठी भाषिकां मधलाच एक) मदनबाण..... The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back. दशदिशांना गर्जू द्या मराठी बाणा :--- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=22148:2009-11-09-16-56-32&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3

In reply to by मदनबाण

स्वाती२ 16/11/2009 - 20:32
हिंदी आणि इंग्रजी पैकी एक पर्याय घ्यायचा. जिवंत माणसाने कॉल घेतला की मराठीत बोलायचे. त्यांना आपला धंदा हवा असेल तर ते नीट सेवा देतील. वाईट सेवा मिळाली तर त्याबद्दल तक्रार करायची. प्रत्येक मराठी माणसाने असे केले तर दखल घ्यावीच लागेल. ठाण्यात माझ्या आईच्या बाईला बँकेत खात उघडायचे होते तेव्हा हाच प्रकार. बाबा शुद्ध मराठीत बोलतायत हे पाहून आधी तुच्छ कटाक्ष. मग सरळ दुर्लक्ष. मग बाबांनी त्या बाईला इंग्रजीत झापलं. तक्रार करून बिझनेस दुसरीकडे नेइन म्हटल्यावर सपशेल शरणागती. परवा असाच एक टेलिमार्केटरचा फोन होता. आधी खोटा अमेरिकन अ‍ॅक्सेंट मग मुंबईला कॉल करतो म्हणाले तस म्हणाला मग हिंदीतच बोलतो चालेल ना. त्याला सांगितल मराठीत बोला तर मोडतोड करत बोलला.

In reply to by स्वाती२

सुबक ठेंगणी 17/11/2009 - 08:26
त्याला सांगितल मराठीत बोला तर मोडतोड करत बोलला.
जपानी लोकांकडून मी एक गोष्ट शिकले. मी काही चुकीचं जपानी वापरलं की लगेच समोरचा/ची मला "अगं म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का?" असं लगेच दुरुस्त जपानीत सांगतो/ते. आपल्यालाही आपली भाषा जगवण्यासाठी अशी "शहाणे करून सोडावे सकळ जन" भूमिका घेता येईल असं वाटतं. हां आता हे करताना आपला पेशन्स पणाला लागेल. पण घरी गेल्यावर नक्की करून पहाणार आहे. :) निखिल, अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर छान लिहिलं आहेस. लेखाचं शीर्षकही एकदम चपखल!

In reply to by सुबक ठेंगणी

हरकत नाही पण जे मुद्दमहून चुकीचे बोलतात त्यांचे काय? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सुबक ठेंगणी 17/11/2009 - 09:58
त्यांना निर्विकार चेह-याने "तुम्ही नीट मराठीत सांगा मगच मी समजून घेईन" असं सांगीन. अर्थात, तिथेही असंच नेटाने बरोबर मराठीत सांगत रहाता येईल. शेवटी भाषा आपली आहे नां. :)

संतापजनक प्रकार. डोंबिवलीत तरी अजून अशी परिस्थिती आलेली नाही. सध्या तरी सगळे दुकानदार (मराठी वा अमराठी) मराठी बोलतात. वर म्हटल्या प्रमाणे आपण मराठीचा आग्रह सोडायचा नाही हे खरच पण - आप लोगो को मराठी बोलना छोडना चाहिये हे असं वाक्य समोर आल्यावर शांत बसण अशक्यच. बाकी लेख जबरदस्त आणि वरील सगळ्यांशी सहमत.

अवलिया 16/11/2009 - 18:32
काय रे डोक्यात पाणी झाले का रे ? हे काय खुळ काढलेस! अरे विचारवंतांच्या नाड्या सोडायला लागलास तु ? ऑ! काही लाज शरम आहे की नाही ? बाकी एकदम विनोदी लिखाण. बादरायण संबंध जोडण्यात हिंदी सिनिमाला स्पर्धा निर्माण झाल्याची प्रचिती देणारे. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

भोचक 16/11/2009 - 19:52
इकडे इंदौरमध्ये आमच्या लोकमान्य नगरात भाजीवाले सुद्धा मराठीत बोलण्याचा यत्न करतात. काय करणार सगळेच लोक मराठी ना. धंदा करायचा तर त्यांच्या 'ह्रदया' जवळ जायला पाहिजे . कॉलनीसमोरचे दोन्ही अमराठी दुकानदार यादी मराठीत लिहिली तरी वस्तू बरोबर घरी पोहचवतात. त्यातल्या एखाद्या पदार्थाचे नाव मराठीत लिहिले तरी काहीही बिघडत नाही. (राईच्या ऐवजी मोहरी लिहिलं तरी चालतं.) मराठी असे सगळे पदार्थ ठेवतात. चितळ्यांच्या बाकरवडीपासून आंजर्ल्याच्या आंबावडीपर्यंत सगळं काही आवर्जून ठेवतात. एवढंच काय पटेलच्या दुकानात तर यच्चयावत मराठी पदार्थ असतात. 'संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने मिळतात', पासून टिपीकल मराठी सणांविषयी असलेल्या सामानांची माहिती देणारे बोर्ड चक्क मराठीत लिहिलेले असतात. केशकर्तनवालाही अमराठी आहे, पण कॉलनीतलाच एकजण मी गेलो त्यादिवशी त्याच्याशी मराठीत बोलत होता, नि तोही जमेल त्या मराठीत त्याच्याशी बोलत होता. कॉलनीशी निगडीत बहुतांश लोक मराठी आहेत नि नसलेले मराठी जाणणारे आहेत. किंबहूना असावेत अशी अपेक्षा असते. आश्चर्य म्हणजे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत इथे उभ्या असलेल्या अमराठी उमेदवाराने या कॉलनीत चक्क मराठीत प्रचारपत्रके वाटली होती. आता बोला. (भोचक) इंदूरला आलात नि सराफ्यात नाही गेलात? आयुष्य फुकट गेलं यार तुमचं! हा आहे आमचा स्वभाव

केस कर्तनालयाचं नाव लक्षात ठेवलं ना. पुढच्या वेळेस ठाण्याला येईन तेव्हा आपून पाहून घेऊ त्याला. त्याचं डो़कं विचाराने बदलू. :) बाय द वे, अशोक टॉकीज पासून रिक्षात बसून मी लै वेळेस एरोलीत उतरलो. पण मला एकबी हिंदी भाषेत बोलणारा नै भेटला. बहूतेक माझ्या अवताराकडे पाहून ते मराठीत बोलत असतील. :D बाकी चालू द्या...! -दिलीप बिरुटे

रेवती 16/11/2009 - 20:10
आपण मराठी बोलले पाहिजे आणि अमराठी लोकांना निदान ग्राहकांशी संवाद साधण्यापुरते तरी मराठी आलेच पाहिजे असा आग्रह धरल्यास काहीही चूक नाही. आपले अभिनंदन! आता प्रश्न असा आहे की आपले लोक्स जे राज्याबाहेर राहता ते स्थानिक भाषा थोडीतरी शिकतात का? आता आपण बाहेरच्यांना जो नियम लावतो तो आपल्यालाही लागू नाही का? मी हैद्राबादला असताना पहिल्या महिनाभरात १ ते १० आकडे, भाज्यांची, वाणसामानाची नावे तेलुगुमधून बोलून व्यवहार करायला शिकले होते. छोटी छोटी वाक्ये तरी त्यांच्या भाषेतून बोलता येणे महत्वाचे. याचा अतिरेक करत मी एकदा फळवाल्याशी मोठ्या कष्टाने संवाद साधला. तेवढ्यात दुसरी बाई आली व तिने मराठीतून बोलणे चालू केले व फळविक्रेत्यानेही मराठीतून उत्तरे दिली. मीएकदम चकित! हाच अनुभव आणखी एका दुकानात आला होता. रेवती

विकास 16/11/2009 - 20:24
वर प.रा. ने निखिलला म्हणले आहे की, "आपले 'राडेबाजातुन' 'विचारवंतात' झालेले 'परिवर्तन बघुन आपल्या विषयीचा आदर दुणावला." वास्तवीक माझ्या लेखी निखिलराव जास्तच हिंसक झाले आहेत. का म्हणून विचार करा? कारण इंग्रजीत वाक्य आहे की, "pen is mighter than sword" म्हणून! ;) थोडक्यात विचारवंत हे केवळ लेखणीच्या फटकार्‍याने जास्त हिंसा करू शकतात असे माझे स्पष्ट मत आहे. (म्हणून मी केवळ कळफळक वापरतो आणि स्वतःला विचारवंत समजत नाही :) ). असो, यातील मूळ मुद्याविषयी: भारतीयची आणि एकंदरीत शांततेचा अतिरेक करणार्‍यांची जगात कोठेही एक वृत्ती असते त्यात अल्पसंख्यांकांना नुसते संरक्षण देणेच नाही तर त्यांच्याशी मिळवून घेण्यासाठी जरूरीपेक्षा जास्तच तडजोड करणे हा प्रमुख भाग असतो. परीणामी हक्कांच्या तंबूतून अरबाची हकालपट्टी होते पण ते उशीरा समजते इतकेच. मग त्यावर अरब म्हणतो उंटाला कापून काढा. पण नंतर लक्षात येते की वाळवंटात अडकून बसू शकू :-) मला माहीत आहे की हे उदाहरण बादरायण संबंधाचे ठरू शकते म्हणून ;) पण त्यातील मूळ मुद्दा हाच माझ्या "वैचारीक" लेखनाचा पण मूळ मुद्दा होता: असे होऊ नये म्हणून सुरवातीपासून प्रयत्न करणे हे महत्वाचे असते. तसे होत नाही तेंव्हा होते ती फक्त राडेबाजी.... हे फक्त भाषेलाच लागू नाही तर जेंव्हा कुठल्याही धार्मिक घटकांचे लांगूलचालन होऊ लागते तेंव्हा त्याच्या क्रिया-प्रतिक्रीया या सर्व समाजाला भोगाव्या लागतात. ह्याला जबाबदार फक्त राजकारणी, विचारवंतच नसतात तर तर सर्व समाजच असतो. कुठलेही शस्त्र जर जास्त वापरले तर त्याची धार जाते. मग ती तलवार असोत अथवा अहींसा, स्वभाषेचे प्रेम अथवा परकीयांना विरोध. जेंव्हा राजकारणी अशी कुठलीही टोकाची भुमीका बाळगून आंदोलन करतो तेंव्हा नकळत स्वतःसाठी एक सभोवताली एक खंदक खोदून ठेवतो ज्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड होऊ शकते. आणि पडायचेच झाले तर स्वतःच्या स्वतःच तयार केलेल्या प्रतिमेला फोडण्याशिवाय पर्यायही रहात नाही. हा अगदी नजिकच्या काळातील ही इतिहास आहे. तरी देखील आत्ताच्या घडीस काही अपेक्षा असेल तर मनसेकडून (अर्थात राज ठाकरेंकडून) काहीतरी भरीव आणि "कन्स्ट्रक्टीव्ह" कार्यक्रम जनतेला दिसण्याची. अगदी मुंबईत मराठी कशी रहावी यावरूनही. ती केवळ बोलण्याने उरणार नाही तर नोकरीधंद्याने पण उरणार आहे. बदलणार्‍या जगात स्वत:चे स्थान टिकवण्यासाठी सामान्यांना प्रबोधन आणि प्रॅक्टीकल शिक्षण देण्याची गरज आहे. अर्थात एक नेता म्हणून दिशा देण्याचे काम आणि तसे विचार दाखवणे इतकी किमान अपेक्षा राज कडून बाळगायलाच हवी असे वाटते. कारण, तसे जेंव्हा होत नाही तेंव्हा गिरणगावे भकास होतात आणि अरूण गवळी अथवा तत्सम तयार होतात. इथे येणार्‍या सभासदास मराठीबद्दल उपदेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरी देखील व्यक्तीगत जीवनात काय करू शकतो यावर चर्चा होणे महत्वाचे आणि त्यात देखील आपण संपूर्ण समाजास (मराठी-अमराठी) कसे यात जाणीवेने एकत्र ठेवू शकू याचा पण विचार अपरीहार्य आहे असे वाटते. या धाग्यात त्या दष्टीने बरेच प्रतिसादा दिसले ज्यात आपण काय करावे यावर भर आहे आणि चर्चा अशीच सकारात्मक मार्गावर चालोत ही शुभेच्छा!

प्रभो 16/11/2009 - 21:18
निख्या मस्त रे... बाटाटे ठेवत जा जवळ.... :) आणी हो विचारवंत झालायस तर कर भरतोस का नाही आता?? --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

हर्षद आनंदी 17/11/2009 - 07:09
सकाळी सकाळी ईडली खाल्लीत, त्याचा परीणाम.. पोहे खाल्ले असतेत तर नक्की फोडला असतात. माणसाला मानेच्या वर डोके असते आणि त्याचा वापर फोडण्यासाठीच करतात असे एवढे दिवस समजत होतो.. हे विचार करण्याचे खूळ कुठुन शिरले राव तुमच्या डोक्यात? एखाद्या विकांताला कुठेतरी बसुन ह्यावर ईलाज करु, म्हणजे परत माणसात याल. आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

समंजस 17/11/2009 - 11:36
मन परिवर्तन झाल्या बद्दल अभिनंदन =D> या पुढे चांगल्या मार्गानी विधायक कार्ये कशा प्रकारे करावी ह्याबद्दल विचारवंत (काय चुकलं, काय चुकीचं, ई. ई. सांगणारे) लोक नक्कीच मार्गदर्शन करतील. काळजी नसावी.

निख्या, तुझ्या लेखाला छान म्हणता येणार नाही कारण ती व्यथा आहे. कदाचित 'कातरवेळ' या नावाने अंमळ हळवे लेखन करुन तू दुसरी व्यथा मांडली असशील म्हणून निवांत वाचून प्रतिक्रिया द्यावी असा विचार करत होतो. पण आता वाचल्यावर लक्षात आले विषय जिव्हाळ्याचा आहे. असो. पण या विषयावर बोलणे बंद केले आहे वेळ आली की करु राडा. (राडेबाज अविचारवंत) पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

sneharani 17/11/2009 - 14:17
परवाच आईस्क्रिम खाताना त्या दुकानातले काका म्हणाले, काय आजच्या कॉलेजच्या पोरी आल्यावर हिंदीमध्ये बोलायलाच सुरु करतात एक वेळ ते परलोक (परप्रांतीय) एखादा मराठी शब्द बोलतील. पण आजकाल मराठी माणसं हिंदी बोलतात, आता तुमच्या कॉलेजच्या पोरीच बघा. त्या काकांना मी सांगितल एकच लक्षात ठेवा काका, तुमच्या दुकानात कोणतीही गिर्‍हाईक येवोत, ते हिंदी बोलले तर तुम्ही मुद्दाम मराठीतुन बोला, समोरची व्यक्ती मराठी असेल ना तर नक्कीच मराठीत बोलेल.

मस्त कलंदर 17/11/2009 - 15:41
पुण्यात राहणारे आमचे सख्खे बंधुराज... त्याचं सततचं हिंदी नि माझं मराठी हा वाद नेहेमी घरात चालू असतो.... त्याला मराठीत चॅट करणं पकाऊ वाटतं.... नि हिंदीतून बोलायला माझं टाळकं सणकतं..... तसं मी त्याला ऐकायला लावतेच हा तर प्रश्नच नाही!!!!! :D बाकी सुबक म्हणते तसं "आपल्यालाही आपली भाषा जगवण्यासाठी अशी "शहाणे करून सोडावे सकळ जन" भूमिका घेता येईल असं वाटतं. हां आता हे करताना आपला पेशन्स पणाला लागेल." हे मी करतेच.. रिक्षावाल्याशी बोलायला सुरूवातच मी मुळात मराठीतून करते.... बर्‍यापैकी त्यालाही येत असते.... आणि नसेल... तरी मी ते मग मुद्दाम दामटवते.. सुदैवाने मी राहते त्या भागात मराठी-अमराठी सगळेच मराठी अगदी छान बोलतात.... :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

निखिल, आपले औरंगाबाद तसे परप्रांतीयापासून सुरक्षित म्हणावे लागेल. कारण अजून तितका प्रभाव नाही असे वाटते. [पाणीपुरी-फरशीवाले सोडले तर] औरंगाबाद आणि परिसरात निजामाची राजवट आणि ऐतिहासिक कारणांमुळे मराठी भाषेवर उर्दूचा प्रभाव आहेच. पण एक गोष्ट खरी की, शहरातील मुस्लीमांची संख्या आणि त्यामुळे बोलली जाणारी हिंदी, उर्दू यांचा प्रभाव काही भागात नक्कीच आहे. आणि तिथे मराठी बोलणारा हिंदीच बोलतो. तेव्हा हौसे-मौजेने हिंदी बोलणा-या औरंगाबादकरांनी मराठी भाषेत संवाद साधला पाहिजे असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तेव्हा हौसे-मौजेने हिंदी बोलणा-या औरंगाबादकरांनी मराठी भाषेत संवाद साधला पाहिजे असे वाटते. असे खरच खुप दिवस झाले वाटते... माझ्या संपर्कात येणार्‍या औरंगाबादकरांना मी नेहमीच ह्या मुद्दाचे महत्व समजावुन सांगायचा प्रयत्न करतो. ह्यातुन एक विचार मनात येतो औरंगाबद सारखी शहरे जिथे अजुन तेवढेसे परप्रांतिय नाहिएत तिथल्या लोकांना मराठीतच बोलण्याचे महत्व समजावुन सांगण्यासाठी काय करीता येईल निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

मराठीचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे जाणवून दिले की बरेच जण मराठी शिकतात असा माझा अनुभव आहे. मात्र ते पटवून देण्यात आपण कमी पडतो एवढे खरे. इंजिनिरिंगला असताना हॉस्टेलवर पीसीवर नाटक/सिनेमे चालू असायचे; यात नाटके मराठी आणि सिनेमे इंग्रजी/हिंदी असत; नाटके पाहून धोधो हसणारे इतर पब्लिक पाहून माझ्या बंगाली मित्राने मराठी शिकली. आज तो (लिंग-वचनांचा) घोळ करूनही अर्धाअर्धा तास कुठल्याही विषयावार सलग मराठीत बोलू शकतो. तेलगू सिनेमे पाहून पाहून आज अर्धा कर्नाटक तेलगू बोलू / समजू शकतो. कुठल्याही सरकारी अनुदानावर चालणार्‍या "राष्ट्रभाषा " समित्यांपेक्षाही मोठी कामगिरी बॉलिऊड्ने हिंदीच्या प्रसारासाठी केली आहे. आज आपण मराठीतले चांगले नाटक/सिनेमे आपण पाहून इतरांना उत्तेजित करू शकतो. (शिवाजीराजे बोलतोय मला प्रत्य्क्षात फार ग्रेट वाटला नाही पण हा पिच्चर बघायला अमराठी लोक आल्याचे ऐकून मात्र बराच आनंद वाटला होता.) थोडक्यात भाषाप्रसारात "मनोरंजन" फार मोठा घटक ठरू शकतो. पुण्यात हिंदी बोलली तर मामा लोक जास्तीला कापतात हे समजून एका अमराठी सहपाठ्याने मराठीचे धडे गिरवले होते. :) माझा तेलगू मॅनेजर पुण्यात असतानाची गंमत त्याने सांगितली होती. शॉपफ्लोरवर स्थानिक भाषा आली तर कामगारांना हॅण्डल करणे सोपे जाईल म्हणून त्याने मराठी शिकली होती. आणि हाताखाली जी लोक आहेत त्यांना तेलगू येते हे जेव्हा नोकरी सोडायच्या वेळेस समजले तेव्हा त्याने कपाळावर हात मारला होता. :D अवांतर: आज आलेल्या ढकलपत्रातून.. ... मराठीच बोला....
Get this widget | Track details | eSnips Social DNA

jaypal 17/11/2009 - 19:27
हे "त्या" सर्व परप्रांतियांना आपणच शिकवायला हवं. व्हेन यु आर इन रोम बिहेव्ह लाइक रोमन्स (पण ते जर शुध्द मराठीत बोलायला लागले तर "परप्रांतिय" ओळखणार कसे? आज ते निदान ओळखता तरी येतात. मराठीचा मुलामा लेउन अजुन पोखरतच राहतील. तो कुठला व्हायरस ट्रोजान का काय ते? अम्मळ बुचकळ्यातच आहे.) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

jaypal 17/11/2009 - 19:30
हे "त्या" सर्व परप्रांतियांना आपणच शिकवायला हवं. व्हेन यु आर इन रोम बिहेव्ह लाइक रोमन्स (पण ते जर शुध्द मराठीत बोलायला लागले तर "परप्रांतिय" ओळखणार कसे? आज ते निदान ओळखता तरी येतात. मराठीचा मुलामा लेउन अजुन पोखरतच राहतील. तो कुठला व्हायरस ट्रोजान का काय ते? अम्मळ बुचकळ्यातच आहे.) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

राधा१ 18/11/2009 - 09:31
मी मराठीची सुरवात माझ्या घरापासुन केली आहे घरी कोणीही येवो....मराठीच वापरायचे अगदी कचरावाल्यापासुन अयंगार बेकरी च्या काका पर्यंत..हा बहुदा त्या काकांना सुद्धा ते आवडत काका म्हटलेल आणि मराठी बोललेल. पण माझ आता ध्येय आहे आमचा पॅन्ट्री बॉय नरेश आणि आमचा पंजु कंपनी सेक्रटरी रवि.......(दोघे एका गावतले आहेत, आणि जाम मराठी कळत नाही अस सांगत फिरतात) जेव्हा मराठी बोलायला लाविन तेव्हा बर वाटेल...हा... :-) बाकी निखिल तुझा लेख मात्र झक्कासच आहे..परत परत विचार करायला लावला..आणि खरच असे अनुभव येतात सुद्धा..:-)
लेखनप्रकार
शनिवारी सकाळी लवकर ११-१२ वाजे पर्यंत उठायचा प्लॅन होता. पण कुठले काय??? सकाळी ७ वाजता फोन वाजला... पहातो तर सिंगापुरातुन फोन..!!! नाही हो सिंगापुरच्या काकांचा नव्हता... एक जुना कलिग सकाळी सकाळी एक इश्श्यू मधे अडकला होता. त्याचा प्रॉब्लेम सोडवता सोडवता झोप चांगलीच उडाली.... आता इतक्या भल्या पहाटे(!) उठून काय करावे ते कळतच नव्हते. पेपर वाचून झाला... त्यात काही तरी सचिन च्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मराठी वृत्तपत्रांना बोलवले नव्हते तरी दुसर्‍या दिवशीचा अंक सचिन स्पेशल काढण्यात येणार असे लिहिले होते. चालू द्या!!!!

महाराष्ट्र खरेच पुढारलेला आहे?

विकास ·

सहज 13/11/2009 - 09:51
हा हा हा शोधले तर अजुनही सापडतील अश्याच फिती जवळजवळ सगळ्याच देशात :-)

अवलिया 13/11/2009 - 09:53
या विषयावर "वैचारीक" पण लिहायचे आहे पण ते माझ्यातील विचारवंत जागा झाल्यावर! हा हा हा तुम्ही सुद्धा विचारवंत होण्यासाठी निमित्र मात्र शोधत असता ब्वा ! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

विकासराव आपल्यातला विरंगुळावंतच अधिक विचार करायला लावील अशी आमची भावना आहे. हल्ली विचार,विवेक,प्रबोधन,सामाजिक बांधिलकी शब्द कसे शिवी सारखे वाटतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकासराव आपल्यातला विरंगुळावंतच अधिक विचार करायला लावील अशी आमची भावना आहे. हल्ली विचार,विवेक,प्रबोधन,सामाजिक बांधिलकी शब्द कसे शिवी सारखे वाटतात.

सुनील 13/11/2009 - 10:01
कचेरीत तुनळीवर बंदी असल्यामुळे चित्रफिती पाहता आल्या नाहीत. त्यामुळे प्रतिसाद आता घरी गेल्यावरच. बाकी पंजाबमध्ये नक्की काय घडले हे कोणी सांगितल्यास बरे होईल! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

तो पंजाब सीमेपारचा आहे, नवाझ शरीफांचा! नवाझ फक्त नावाचे शरीफ आहेत असं दिसत आहे. अर्थसंकल्पाच्या प्रति एकमेकांना फेकून मारत आहेत. बाकी नो कमेंट. प्रतिक्रिया व्यक्त केली तर काही 'विचारवंत' आपल्याला हवा तसा अर्थ काढून स्वतःची मळमळ व्यक्त करण्यासाठी माझा खांदा वापरण्याची भीती! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदितीतैंशी १००% सहमत ! दगडांवर डोके आपटल्यास आपलेच डोके फुटायची भिती जास्त असते. ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

आम्हाघरीधन 13/11/2009 - 14:48
दुसर्‍यांचे पाप मोजल्याने आपले कमी होतात की काय? अबु आजमी नावाच्या विदुषकाला मारुन काय मिळविले? पण आपल्या महाराष्ट्राला एक संस्कॄती आहे तिचे आपण भान ठेवले पाहिजे. दिल्लीचे तख्त राखायची ताकत आपल्यात आहे हे सर्व जण जाणुन आहेत.... असं वेडेवाकडे वागुन आपले हसे करुन घेवु नये हिच अपेक्षा.. हाच विदुषक आधी म्हणत होता 'काठ्या वाटु अन प्रसंगी आजमगडावरुन माणसे आणु'..... निकल गयी सारी हेक्डी........ आ थु थु थु थु..........'

In reply to by आम्हाघरीधन

गणपा 13/11/2009 - 15:16
>>दुसर्‍यांचे पाप मोजल्याने आपले कमी होतात की काय? सहमत. पण त्यांची पाप मोजली नाही तर आपल्याला कुणी विचारणार नाही समजुन ते जास्तच मुजोर बनतील.. हेही तित्कच खरं. >>दिल्लीचे तख्त राखायची ताकत आपल्यात आहे हे सर्व जण जाणुन आहेत काँग्रेसी जनांसारखे दिल्लेश्वरींची चाटुन तख्त राखायचे की त्यांना गरजे नुसार साथ देत (जमल्यास एक्याद्या दिवशी टांग देउन) त्यावर बसायची दिवास्वप्न बाळगत राकाँ श्रेष्ठीं सारख बसायचे. यालाच तख्त राखणे म्हणत असाल तर कठिण आहे.

In reply to by आम्हाघरीधन

टारझन 13/11/2009 - 15:24
दिल्लीचे तख्त राखायची ताकत आपल्यात आहे हे सर्व जण जाणुन आहेत..
खुलाश्याबद्दल धन्यवाद !! अवांतर : =)) =)) =)) -- मस्काखारीबन

दिल्लीचे तख्त राखायची ताकत आपल्यात आहे हे सर्व जण जाणुन आहेत दिल्लीच्या तख्त वर बसायची ताकत आपल्यात नाहि हे सर्व जण जाणुन आहेत

समंजस 13/11/2009 - 18:03
छान विरंगुळा आहे... बाकी इंडियन पार्लमेंट बद्दल ची फित बघून जास्त मजा आली. ह्याच्या तुलनेत तर महाराष्ट्रातील घटना तर काहीच नाही. यापुढे महाराष्ट्र नक्कीच मागासलेला आहे ;) विधानसभेत रक्त सुद्धा सांडू नये ? आणि तरी एवढ्या प्रतिक्रिया?? :O (अवांतर: एक विचार मनात आला आहे :? ह्या घटनेबद्दल किती जणांना ४-५ वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले असेल? किती जणांवर खटले दाखल झाले असतील?? किती जणांना न्यायालयाकडनं शिक्षा झाली असेल??)

रेवती 13/11/2009 - 20:02
हा हा हा! काय पण व्हिडिओज आहेत!;) हे सगळं पाहून आपण उगाच नावं ठेवतोय मनसेला किंवा अबूला असं वाटायला लागलय.;) आपल्या पार्लमेंटमधली लढाई पाहिली. त्यात जे जे जखमी झाले त्यांचा शौर्यपदक देऊन सत्कार झाला पाहिजे आणि झाला नसला तर ते आपल्या (सगळ्यांच्या) क्षुद्र मनोवृत्तीचे लक्षण आहे.;) जे कोणी बेंचेस खाली लपून मारा चुकवत होते त्यांना तांदळातल्या खड्यासारखे उचलून बाहेर टाकले पाहिजे. आता यापुढे कोणाचीही लायकी ठरवताना त्याने/ तिने किती मार खाल्लेला/चुकवलेला आहे हे पाहूनच किती टक्के ते ठरवावे सारखे टक्केटोणपे खाल्लेल्यांना जास्त........ रेवती

वरील दुवे पाहिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेतील घटना खूप सौम्य वाटते. :) >>असो. या विषयावर "वैचारीक" पण लिहायचे आहे पण ते माझ्यातील विचारवंत जागा झाल्यावर! जरुर लिहा ! तोपर्यंत 'थींकर' च्या काही व्याख्या वाचून ठेवतो. :) -दिलीप बिरुटे

पक्या 13/11/2009 - 23:03
महाराष्ट्र खरेच पुढारलेला आहे? http://72.78.249.124/esakal/20091113/4823467173871005478.htm ह्याला पुढारलेपण म्हणावे काय? स्वतःमधील विचारवंत अजून जागा झाला नसल्याने प्रश्न पडला आहे. - जय महाराष्ट्र , जय मराठी !

In reply to by पक्या

Nile 13/11/2009 - 23:35
सचिनबद्दल असलेल्या आदरयुक्त प्रेमाचे द्विशतक झाले! :) (बातमी खरी आहे असे समजुन वरील विधान वाचावे. हो, सध्या कोण कोणाच्या नावावर काय खपवेल सांगता येत नाही. ;) )

Nile 14/11/2009 - 00:59
वा वा! सुंदर चित्रफीती! भारतीय पार्लिंमेट्ची ( नक्की का? यु.पी. असेंब्ली वाटली मला!?) चित्रफीत पाहुन, या बाबतीतही आमचा भारत 'आघाडीवर' आहे हे पाहुन सार्थ अभिमान वाटला! ;) (विकासराव, त्या नंतर तिथे कशा दंगली झाल्या, कीती बसेस फोडल्या वगैरे लिहायला विसरलात का हो? ;) )
ह्या चिंतनाचा विषय "विरंगुळा" सदरात मोडला आहे हे पाहूनच प्रतिसाद द्यावात ही विनंती!
काय हे विकासराव! हा वाक्याला सर्वात जास्त हसु आले. ;)

सहज 13/11/2009 - 09:51
हा हा हा शोधले तर अजुनही सापडतील अश्याच फिती जवळजवळ सगळ्याच देशात :-)

अवलिया 13/11/2009 - 09:53
या विषयावर "वैचारीक" पण लिहायचे आहे पण ते माझ्यातील विचारवंत जागा झाल्यावर! हा हा हा तुम्ही सुद्धा विचारवंत होण्यासाठी निमित्र मात्र शोधत असता ब्वा ! --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

विकासराव आपल्यातला विरंगुळावंतच अधिक विचार करायला लावील अशी आमची भावना आहे. हल्ली विचार,विवेक,प्रबोधन,सामाजिक बांधिलकी शब्द कसे शिवी सारखे वाटतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

विकासराव आपल्यातला विरंगुळावंतच अधिक विचार करायला लावील अशी आमची भावना आहे. हल्ली विचार,विवेक,प्रबोधन,सामाजिक बांधिलकी शब्द कसे शिवी सारखे वाटतात.

सुनील 13/11/2009 - 10:01
कचेरीत तुनळीवर बंदी असल्यामुळे चित्रफिती पाहता आल्या नाहीत. त्यामुळे प्रतिसाद आता घरी गेल्यावरच. बाकी पंजाबमध्ये नक्की काय घडले हे कोणी सांगितल्यास बरे होईल! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

तो पंजाब सीमेपारचा आहे, नवाझ शरीफांचा! नवाझ फक्त नावाचे शरीफ आहेत असं दिसत आहे. अर्थसंकल्पाच्या प्रति एकमेकांना फेकून मारत आहेत. बाकी नो कमेंट. प्रतिक्रिया व्यक्त केली तर काही 'विचारवंत' आपल्याला हवा तसा अर्थ काढून स्वतःची मळमळ व्यक्त करण्यासाठी माझा खांदा वापरण्याची भीती! अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदितीतैंशी १००% सहमत ! दगडांवर डोके आपटल्यास आपलेच डोके फुटायची भिती जास्त असते. ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

आम्हाघरीधन 13/11/2009 - 14:48
दुसर्‍यांचे पाप मोजल्याने आपले कमी होतात की काय? अबु आजमी नावाच्या विदुषकाला मारुन काय मिळविले? पण आपल्या महाराष्ट्राला एक संस्कॄती आहे तिचे आपण भान ठेवले पाहिजे. दिल्लीचे तख्त राखायची ताकत आपल्यात आहे हे सर्व जण जाणुन आहेत.... असं वेडेवाकडे वागुन आपले हसे करुन घेवु नये हिच अपेक्षा.. हाच विदुषक आधी म्हणत होता 'काठ्या वाटु अन प्रसंगी आजमगडावरुन माणसे आणु'..... निकल गयी सारी हेक्डी........ आ थु थु थु थु..........'

In reply to by आम्हाघरीधन

गणपा 13/11/2009 - 15:16
>>दुसर्‍यांचे पाप मोजल्याने आपले कमी होतात की काय? सहमत. पण त्यांची पाप मोजली नाही तर आपल्याला कुणी विचारणार नाही समजुन ते जास्तच मुजोर बनतील.. हेही तित्कच खरं. >>दिल्लीचे तख्त राखायची ताकत आपल्यात आहे हे सर्व जण जाणुन आहेत काँग्रेसी जनांसारखे दिल्लेश्वरींची चाटुन तख्त राखायचे की त्यांना गरजे नुसार साथ देत (जमल्यास एक्याद्या दिवशी टांग देउन) त्यावर बसायची दिवास्वप्न बाळगत राकाँ श्रेष्ठीं सारख बसायचे. यालाच तख्त राखणे म्हणत असाल तर कठिण आहे.

In reply to by आम्हाघरीधन

टारझन 13/11/2009 - 15:24
दिल्लीचे तख्त राखायची ताकत आपल्यात आहे हे सर्व जण जाणुन आहेत..
खुलाश्याबद्दल धन्यवाद !! अवांतर : =)) =)) =)) -- मस्काखारीबन

दिल्लीचे तख्त राखायची ताकत आपल्यात आहे हे सर्व जण जाणुन आहेत दिल्लीच्या तख्त वर बसायची ताकत आपल्यात नाहि हे सर्व जण जाणुन आहेत

समंजस 13/11/2009 - 18:03
छान विरंगुळा आहे... बाकी इंडियन पार्लमेंट बद्दल ची फित बघून जास्त मजा आली. ह्याच्या तुलनेत तर महाराष्ट्रातील घटना तर काहीच नाही. यापुढे महाराष्ट्र नक्कीच मागासलेला आहे ;) विधानसभेत रक्त सुद्धा सांडू नये ? आणि तरी एवढ्या प्रतिक्रिया?? :O (अवांतर: एक विचार मनात आला आहे :? ह्या घटनेबद्दल किती जणांना ४-५ वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले असेल? किती जणांवर खटले दाखल झाले असतील?? किती जणांना न्यायालयाकडनं शिक्षा झाली असेल??)

रेवती 13/11/2009 - 20:02
हा हा हा! काय पण व्हिडिओज आहेत!;) हे सगळं पाहून आपण उगाच नावं ठेवतोय मनसेला किंवा अबूला असं वाटायला लागलय.;) आपल्या पार्लमेंटमधली लढाई पाहिली. त्यात जे जे जखमी झाले त्यांचा शौर्यपदक देऊन सत्कार झाला पाहिजे आणि झाला नसला तर ते आपल्या (सगळ्यांच्या) क्षुद्र मनोवृत्तीचे लक्षण आहे.;) जे कोणी बेंचेस खाली लपून मारा चुकवत होते त्यांना तांदळातल्या खड्यासारखे उचलून बाहेर टाकले पाहिजे. आता यापुढे कोणाचीही लायकी ठरवताना त्याने/ तिने किती मार खाल्लेला/चुकवलेला आहे हे पाहूनच किती टक्के ते ठरवावे सारखे टक्केटोणपे खाल्लेल्यांना जास्त........ रेवती

वरील दुवे पाहिल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेतील घटना खूप सौम्य वाटते. :) >>असो. या विषयावर "वैचारीक" पण लिहायचे आहे पण ते माझ्यातील विचारवंत जागा झाल्यावर! जरुर लिहा ! तोपर्यंत 'थींकर' च्या काही व्याख्या वाचून ठेवतो. :) -दिलीप बिरुटे

पक्या 13/11/2009 - 23:03
महाराष्ट्र खरेच पुढारलेला आहे? http://72.78.249.124/esakal/20091113/4823467173871005478.htm ह्याला पुढारलेपण म्हणावे काय? स्वतःमधील विचारवंत अजून जागा झाला नसल्याने प्रश्न पडला आहे. - जय महाराष्ट्र , जय मराठी !

In reply to by पक्या

Nile 13/11/2009 - 23:35
सचिनबद्दल असलेल्या आदरयुक्त प्रेमाचे द्विशतक झाले! :) (बातमी खरी आहे असे समजुन वरील विधान वाचावे. हो, सध्या कोण कोणाच्या नावावर काय खपवेल सांगता येत नाही. ;) )

Nile 14/11/2009 - 00:59
वा वा! सुंदर चित्रफीती! भारतीय पार्लिंमेट्ची ( नक्की का? यु.पी. असेंब्ली वाटली मला!?) चित्रफीत पाहुन, या बाबतीतही आमचा भारत 'आघाडीवर' आहे हे पाहुन सार्थ अभिमान वाटला! ;) (विकासराव, त्या नंतर तिथे कशा दंगली झाल्या, कीती बसेस फोडल्या वगैरे लिहायला विसरलात का हो? ;) )
ह्या चिंतनाचा विषय "विरंगुळा" सदरात मोडला आहे हे पाहूनच प्रतिसाद द्यावात ही विनंती!
काय हे विकासराव! हा वाक्याला सर्वात जास्त हसु आले. ;)
ह्या चिंतनाचा विषय "विरंगुळा" सदरात मोडला आहे हे पाहूनच प्रतिसाद द्यावात ही विनंती! ;) मनसे आमदारांनी घातलेल्या "विधानसभेतील" गोंधळामुळे मला जितके वाईट वाटले त्याहूनही अधिक वाईट आपण किती मागासलेले आहोत हे खालील चित्रफिती पाहाताना जाणवून शरमेने मान खाली गेली :) तैवानमधे एक स्त्री खासदार सभागृहात सभापती स्त्रीच्या कानाखाली वाजवू शकते (हा व्हिडीओ दुव्यावर टिचकी मारूनच बघता येईल!) -------------- फक्त अठ्ठावन्न सेकंदात लोकशाही कशी वागू शकते ते कोरीयातील सभागृहातील दृश्यात खाली पहा.

काही ऐकलेल्या आठवणी

श्रीयुत संतोष जोशी ·

विजुभाऊ 23/10/2009 - 11:18
बीहारी नेत्यांची मुजोर वृत्ती आणि महाराष्ट्रा शासनाची वृथा सहानभुती आणि मराठी भाषेचा आग्रह न बाळगण्याची बोटचेपी वृत्ती यामुळी झाली महाराष्ट्राची दुर्गती पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

प्रमोद देव 23/10/2009 - 11:33
विजुभाऊंच्या प्रतिसादाची जागा चुकलेली दिसतेय....सामनाच्या अग्रलेखावरच्या ऐवजी इथे दिलेय असं वाटतंय. चुकुन चुकले...विजुभाऊ. :) कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!

विजुभाऊ 23/10/2009 - 11:18
बीहारी नेत्यांची मुजोर वृत्ती आणि महाराष्ट्रा शासनाची वृथा सहानभुती आणि मराठी भाषेचा आग्रह न बाळगण्याची बोटचेपी वृत्ती यामुळी झाली महाराष्ट्राची दुर्गती पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

प्रमोद देव 23/10/2009 - 11:33
विजुभाऊंच्या प्रतिसादाची जागा चुकलेली दिसतेय....सामनाच्या अग्रलेखावरच्या ऐवजी इथे दिलेय असं वाटतंय. चुकुन चुकले...विजुभाऊ. :) कुणी निंदा,कुणी वंदा! आम्ही जोपासतो चाली लावण्याच्या छंदा!!
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मित्रहो, कला क्षेत्रात अनेक महान व्यक्तिमत्व झाली.मग ते गायन , लेखन , अभिनय कोणतेही क्षेत्र असो त्या त्या क्षेत्रात पराकोटीची उंची गाठलेल्या व्यक्तींविषयी आपल्याला खचितच बोलायला , ऐकायला आवडतं. मला तरी नक्की आवडतं. या धाग्यावर मला अशा आठवणी सांगायला आणि आपणाकडूनही ऐकायला आवडतील. एक आठवण कविवर्य सुरेश भट यांच्याबद्दलची आहे. एकदा भट साहेब एका महाविद्यालयाच्या वार्षिक महोत्सवाला प्रमुख पाहुणे होते. गायनाचा कार्यक्रम सुरु होता . गायिकाही मन लावून गात होती . भटसाहेबही दिलखुलास दाद देत होते.

'उ'कारावर चंद्रानुस्वार कसा काढायचा?

सुधीर काळे ·

दशानन 18/10/2009 - 13:31
>> 'कांजी'प्रवीण (चिनी-जपानी चित्रलिपी) 'सुबक ठेंगणी'ने ताबडतोब कळवले. पाठोपाठ पाषाणभेद व शेवटी 'मस्त कलंदर' यांनीही या प्रश्नाला उत्तर दिले. :) तिन्ही ही अक्षर विदुषीचे अभिनंदन ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by दशानन

सुधीर काळे 19/10/2009 - 08:29
पाषाणभेद हे "बाप्पैगडी" आहेत कीं विदूषी? (त्यांच्या प्रोफाईलवर कांहींच उल्लेख नाही!) खरंच "Profile" या आंग्ल शब्दाला मराठीत छान, "फिट्ट" (ओढून-ताणून नको!) प्रतिशब्द आहे का? असल्यास कृपया कळवावा. शब्दकोषात end-view या अर्थाचाच शब्द मिळाला. तसेच आपण जे संदेश इथे लिहितो (ज्याला आंग्ल भाषेत post म्हटले जाते) त्यालही झकास प्रतिशब्द आहे का? संदेश, निरोप वगैरे मला भावत नाहीत (अपुरे वाटतात). सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

In reply to by सुधीर काळे

पाषाणभेद 20/10/2009 - 08:00
"पाषाणभेद हे बाप्पैगडी आहेत कीं विदूषी?" मी काळेप्रणाली वापरतो आहे. :=|) आता: Profile =सार्वजनीक प्रतिमा post= डकव, posted=डकवले किंवा डाकावले करा हवे तर

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन 19/10/2009 - 02:23
अगदी !! मागे एकदा कोदांनी एक नितांत सुंदर लेख टाकला होता. ज्यात त्यांनी आज चॅटींग मुळे जग किती फास्ट झालंय वगैरे आषयाचा.. हा लेखही तेवढाच उपयुक्त आणि लै भारी आहे. सर्व संबंधितांचं अभिनंदन टिप : बिपीन आणि सहज यांना टारझन मित्र मंडळातर्फे खास "शाल जोडी" भेट. झोपुन बडबडकर्ते

In reply to by टारझन

अवलिया 19/10/2009 - 09:14
हेच म्हणतो --उगाच प्रतिसादकर्ते ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

हेच म्हणतो... -- आवाज बंदकर्ते निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

पाषाणभेद 18/10/2009 - 17:38
मुलांनो,एक काम करा, आधी 'ह' लिहा , नंतर खाली सांगितले तसे तसे लिहीत चला, ह + shift e + shift m + u बास. लिहीता आले का? हे पहा , मी लिहीले आहे: मैं यूँ घूँघट हूँ ! (मी हा असला पदर आहे!!) काही शंका असेल तर विचारा, लाजू नका. घरून हे १०० वेळा वहीत लिहून आणा. वडीलांना क्लासची फी वेळेवर द्यायला सांगा. चला निघा आता घरी.

पाषाणभेद 18/10/2009 - 17:49
"याबद्दल मी 'गमभन'च्या वेबसाईटवर जाऊन तिथे मिळालेल्या गृहस्थाना उदाहरणासह लिहिले" तेच विचारले ' (उदाहरणासह) काही शंका असेल तर विचारा, लाजू नका. '

धनंजय 19/10/2009 - 18:58
हूँ - हे चांगले लिहिता येते, खरे. धन्यवाद. पण "हां", "खां" वगैरे हिंदी शब्दांमध्ये चंद्रबिंदू गमभनमध्ये कसा काढायचा? हँअ हँआ :-( काळेसाहेबांचा तिरपा ठसा बंद करा हो कोणीतरी. शक्यतोवर त्यांनीच सहीमधील ट्याग बंद करावा.

In reply to by प्रमोद देव

धनंजय 19/10/2009 - 18:49
हे बरे केले - आता खाली आनंद घारे यांनी दिलेली सर्व अक्षरे कशी टंकावीत हा प्रश्न आहे :-)

आनंद घारे 19/10/2009 - 08:50
युनिकोडचा वापर केलात तर ही सगळी अक्षरे सहज काढता येतील आणि त्यांचा उपयोग वर्ड, एक्सेल, पेंट आदि प्रोग्रॅममध्येसुध्दा करता येईल. अँ आँ इँ ईँ उँ ऊँ एँ ऐँ ओँ औँ कँ काँ किँ कीँ कुँ कूँ केँ कैँ कोँ कौँ आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

धनंजय 19/10/2009 - 18:56
युनिकोड तर वापरतो आहेच. (मिसळपावावर आपण सर्वच युनिकोड वापरतो आहोत.) पण इंग्रजी कळफलकावरून युनिकोड देवनागरी टंकण्यासाठी मी कित्येकदा गमभन वापरतो. (कळफलकच बदलायचे सोयीचे नाही.)त्यामुळे ही सर्व अक्षरे (अँ आँ इँ ईँ उँ ऊँ एँ ऐँ ओँ औँ कँ काँ किँ कीँ कुँ कूँ केँ कैँ कोँ कौँ) कशी टंकावीत हा प्रश्न पडला होता. युनिकोडसाठी 'गमभन'ऐवजी मी 'बरह'सुद्धा वापरतो. (कधीकधी 'आय-ट्रान्स्लेटर'.) तेवढ्या आँ, ऊँ साठी बरह उघडावे लागत होते. पण बरहमध्ये "र्‍" असा अर्धरकार काढला तर तो येथे नीट उमटत नाही. अशी गडबड. म्हणून गमभनमध्येच काय युक्त्या आहेत, असे कुतूहल होते.

In reply to by धनंजय

Nile 19/10/2009 - 22:45
खरं तर मी मराठी अशी पृच्छा केली, पण मला हे स्वर नक्की लिहीण्यात वापरतात का असेच विचारयचे होते. आता कारण कळले. धन्यवाद. तुमचा लेख वाचायला आवडेल, लिंक नक्की द्या. :)

In reply to by Nile

सुधीर काळे 20/10/2009 - 10:49
धन्यवाद, नाईल-भाऊ. म्या जंग-जंग पछाडले, इथल्या "जूना अने जाणीता" लोकांनाही विचारले, पण मला कांही हा टॅग बंद करता आला नाहीं. तुम्ही केलात त्याबद्दल धन्यवाद. आता ही विद्या मलाही शिकवा म्हणजे पुन्हा चूक झाल्यास मी दुरुस्त करू शकेन! पुनश्च धन्यवाद. सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

In reply to by धनंजय

आनंद घारे 27/10/2009 - 19:45
मी कंट्रोल पॅनेलमधून माझा संगणकच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)करून घेतला आहे. विंडोज एक्सपी आणि व्हिस्टामध्ये ती सोय दिलेली आहे. त्यानंतर बरहा किंवा गमभन वगैरेची आवश्यकता पडत नाही. वर्ड, एक्सेल, पेंट आदि बहुतेक अप्लिकेशन्स मी मराठी भाषेत वापरू शकतो आणि माझ्या कोणत्याही फाईल्सचे टायटल देखील मी मराठीमध्ये देऊ शकतो. बरेच दिवस मी बाहेरगावी गेलो असल्यामुळे आणि हा धागा उघडून पाहिला नसल्यामुळे उत्तर द्यायला विलंब झाला आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

Nile 28/10/2009 - 13:43
अरे वा! सुरेख पर्याय! मराठी लगेच इन्स्टॉल केली. धन्यवाद! एक छोटासा प्रश्न: तुम्ही मराठी भाषेसाठी की बोर्ड सेट करुन वापरा का? तसे असेल तर मग हा मराठी की बोर्ड शिकावा लागणार की दुसरा उपाय आहे? (म्हणजे गमभन प्रमाणे त=T या नुसार?)

In reply to by Nile

आनंद घारे 29/10/2009 - 08:17
आल्ट ,कंट्रोल आणि शिफ्ट या कळांच्या विशिष्ट काँबिनेशनमध्ये दाबल्यावर लिपी बदलता येते. या प्रणालीत ट्रान्स्लिटरेशन नसल्यामुळे इंग्रजी अक्षर लिहिलेल्या कळीचा देवनागरी अर्थ लक्षात ठेवावा लागतो. सुरुवातीला मी त्याचे चित्र डोळ्यासमोर ठेवत होतो, आता सगळी अक्षरे पाठ झाली आहेत. त्यामुळे मी थेट मजकूर टंकू शकतो. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

विंजिनेर 29/10/2009 - 13:14
ट्रान्सलिटरेटशन साठी मायक्रोसॉफ्टचीच प्रणाली येथे उपलब्ध आहे. एकदा IME कीबोर्ड इन्स्टॉल केला की मग टंकलेखन अधिक सुखकर होईल (गमभन सारखेच फक्त किंचित फरक आहेत) शिवाय ते संकेतस्थळ मायक्रोसॉफ्टचे अधिकॄत (भारतीय भाषीकरण)संकेतस्थळ आहे त्यामुळे ट्रोजन्/व्हायरस इ. ची चिंता नाही. बाकी सगळे आनंद घारेंनी सांगितल्याप्रमाणेच.

विजुभाऊ 20/10/2009 - 16:05
तिरपा टॅग असा बंद करायचा. तुम्ही दिलेला प्रतिसाद्/लेख एडीट करताना शेवटच्या शब्दाला /em असे या प्रकारच्या > त्रिकोणी कंसात लिहावे टॅग बंद होईल असेल बघा झाला की नाही बंद टॅग पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by सुधीर काळे

टारझन 29/10/2009 - 11:24
हो प्लिज ... आणि त्यानंतर "टॅग कसा बंद करावा?" म्हणून एक धागाही टाका हो काका. बर्‍याच जणांना फायदेशीर ठरेल . त्यानिमित्ताने तुमचं आणि संबंधित विजुभौंचं आगाऊ अभिंदन करून ठेवतो.

सुधीर काळे 30/10/2009 - 11:02
मला वाटतं एकदा माझी चूक झाली, पण आता तर होत नाहीय. मग हा तगादा कशासाठी? शनिवारी-रविवारी मी घारेसाहेबांची कल्पनेबद्दल प्रयत्न करणार होतो. टॅग बंद करणे माझ्या बौद्धिक कुवतीच्या पलीकडचे आहे! मी दोन-तीनदा प्रयत्न केले, पण नाहीं जमले. इथे कुणा सभासदाला कमी IQ असलेल्या माणसाला समजेल अशा भाषेत लिहिता येत असेल तर लिहा. मी पुन्हा एकदा प्रयत्न करायला तयार आहे! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)

दशानन 18/10/2009 - 13:31
>> 'कांजी'प्रवीण (चिनी-जपानी चित्रलिपी) 'सुबक ठेंगणी'ने ताबडतोब कळवले. पाठोपाठ पाषाणभेद व शेवटी 'मस्त कलंदर' यांनीही या प्रश्नाला उत्तर दिले. :) तिन्ही ही अक्षर विदुषीचे अभिनंदन ;) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

In reply to by दशानन

सुधीर काळे 19/10/2009 - 08:29
पाषाणभेद हे "बाप्पैगडी" आहेत कीं विदूषी? (त्यांच्या प्रोफाईलवर कांहींच उल्लेख नाही!) खरंच "Profile" या आंग्ल शब्दाला मराठीत छान, "फिट्ट" (ओढून-ताणून नको!) प्रतिशब्द आहे का? असल्यास कृपया कळवावा. शब्दकोषात end-view या अर्थाचाच शब्द मिळाला. तसेच आपण जे संदेश इथे लिहितो (ज्याला आंग्ल भाषेत post म्हटले जाते) त्यालही झकास प्रतिशब्द आहे का? संदेश, निरोप वगैरे मला भावत नाहीत (अपुरे वाटतात). सुधीर ------------------------ देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

In reply to by सुधीर काळे

पाषाणभेद 20/10/2009 - 08:00
"पाषाणभेद हे बाप्पैगडी आहेत कीं विदूषी?" मी काळेप्रणाली वापरतो आहे. :=|) आता: Profile =सार्वजनीक प्रतिमा post= डकव, posted=डकवले किंवा डाकावले करा हवे तर

In reply to by बिपिन कार्यकर्ते

टारझन 19/10/2009 - 02:23
अगदी !! मागे एकदा कोदांनी एक नितांत सुंदर लेख टाकला होता. ज्यात त्यांनी आज चॅटींग मुळे जग किती फास्ट झालंय वगैरे आषयाचा.. हा लेखही तेवढाच उपयुक्त आणि लै भारी आहे. सर्व संबंधितांचं अभिनंदन टिप : बिपीन आणि सहज यांना टारझन मित्र मंडळातर्फे खास "शाल जोडी" भेट. झोपुन बडबडकर्ते

In reply to by टारझन

अवलिया 19/10/2009 - 09:14
हेच म्हणतो --उगाच प्रतिसादकर्ते ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

हेच म्हणतो... -- आवाज बंदकर्ते निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

पाषाणभेद 18/10/2009 - 17:38
मुलांनो,एक काम करा, आधी 'ह' लिहा , नंतर खाली सांगितले तसे तसे लिहीत चला, ह + shift e + shift m + u बास. लिहीता आले का? हे पहा , मी लिहीले आहे: मैं यूँ घूँघट हूँ ! (मी हा असला पदर आहे!!) काही शंका असेल तर विचारा, लाजू नका. घरून हे १०० वेळा वहीत लिहून आणा. वडीलांना क्लासची फी वेळेवर द्यायला सांगा. चला निघा आता घरी.

पाषाणभेद 18/10/2009 - 17:49
"याबद्दल मी 'गमभन'च्या वेबसाईटवर जाऊन तिथे मिळालेल्या गृहस्थाना उदाहरणासह लिहिले" तेच विचारले ' (उदाहरणासह) काही शंका असेल तर विचारा, लाजू नका. '

धनंजय 19/10/2009 - 18:58
हूँ - हे चांगले लिहिता येते, खरे. धन्यवाद. पण "हां", "खां" वगैरे हिंदी शब्दांमध्ये चंद्रबिंदू गमभनमध्ये कसा काढायचा? हँअ हँआ :-( काळेसाहेबांचा तिरपा ठसा बंद करा हो कोणीतरी. शक्यतोवर त्यांनीच सहीमधील ट्याग बंद करावा.

In reply to by प्रमोद देव

धनंजय 19/10/2009 - 18:49
हे बरे केले - आता खाली आनंद घारे यांनी दिलेली सर्व अक्षरे कशी टंकावीत हा प्रश्न आहे :-)

आनंद घारे 19/10/2009 - 08:50
युनिकोडचा वापर केलात तर ही सगळी अक्षरे सहज काढता येतील आणि त्यांचा उपयोग वर्ड, एक्सेल, पेंट आदि प्रोग्रॅममध्येसुध्दा करता येईल. अँ आँ इँ ईँ उँ ऊँ एँ ऐँ ओँ औँ कँ काँ किँ कीँ कुँ कूँ केँ कैँ कोँ कौँ आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

धनंजय 19/10/2009 - 18:56
युनिकोड तर वापरतो आहेच. (मिसळपावावर आपण सर्वच युनिकोड वापरतो आहोत.) पण इंग्रजी कळफलकावरून युनिकोड देवनागरी टंकण्यासाठी मी कित्येकदा गमभन वापरतो. (कळफलकच बदलायचे सोयीचे नाही.)त्यामुळे ही सर्व अक्षरे (अँ आँ इँ ईँ उँ ऊँ एँ ऐँ ओँ औँ कँ काँ किँ कीँ कुँ कूँ केँ कैँ कोँ कौँ) कशी टंकावीत हा प्रश्न पडला होता. युनिकोडसाठी 'गमभन'ऐवजी मी 'बरह'सुद्धा वापरतो. (कधीकधी 'आय-ट्रान्स्लेटर'.) तेवढ्या आँ, ऊँ साठी बरह उघडावे लागत होते. पण बरहमध्ये "र्‍" असा अर्धरकार काढला तर तो येथे नीट उमटत नाही. अशी गडबड. म्हणून गमभनमध्येच काय युक्त्या आहेत, असे कुतूहल होते.

In reply to by धनंजय

Nile 19/10/2009 - 22:45
खरं तर मी मराठी अशी पृच्छा केली, पण मला हे स्वर नक्की लिहीण्यात वापरतात का असेच विचारयचे होते. आता कारण कळले. धन्यवाद. तुमचा लेख वाचायला आवडेल, लिंक नक्की द्या. :)

In reply to by Nile

सुधीर काळे 20/10/2009 - 10:49
धन्यवाद, नाईल-भाऊ. म्या जंग-जंग पछाडले, इथल्या "जूना अने जाणीता" लोकांनाही विचारले, पण मला कांही हा टॅग बंद करता आला नाहीं. तुम्ही केलात त्याबद्दल धन्यवाद. आता ही विद्या मलाही शिकवा म्हणजे पुन्हा चूक झाल्यास मी दुरुस्त करू शकेन! पुनश्च धन्यवाद. सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

In reply to by धनंजय

आनंद घारे 27/10/2009 - 19:45
मी कंट्रोल पॅनेलमधून माझा संगणकच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)करून घेतला आहे. विंडोज एक्सपी आणि व्हिस्टामध्ये ती सोय दिलेली आहे. त्यानंतर बरहा किंवा गमभन वगैरेची आवश्यकता पडत नाही. वर्ड, एक्सेल, पेंट आदि बहुतेक अप्लिकेशन्स मी मराठी भाषेत वापरू शकतो आणि माझ्या कोणत्याही फाईल्सचे टायटल देखील मी मराठीमध्ये देऊ शकतो. बरेच दिवस मी बाहेरगावी गेलो असल्यामुळे आणि हा धागा उघडून पाहिला नसल्यामुळे उत्तर द्यायला विलंब झाला आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

Nile 28/10/2009 - 13:43
अरे वा! सुरेख पर्याय! मराठी लगेच इन्स्टॉल केली. धन्यवाद! एक छोटासा प्रश्न: तुम्ही मराठी भाषेसाठी की बोर्ड सेट करुन वापरा का? तसे असेल तर मग हा मराठी की बोर्ड शिकावा लागणार की दुसरा उपाय आहे? (म्हणजे गमभन प्रमाणे त=T या नुसार?)

In reply to by Nile

आनंद घारे 29/10/2009 - 08:17
आल्ट ,कंट्रोल आणि शिफ्ट या कळांच्या विशिष्ट काँबिनेशनमध्ये दाबल्यावर लिपी बदलता येते. या प्रणालीत ट्रान्स्लिटरेशन नसल्यामुळे इंग्रजी अक्षर लिहिलेल्या कळीचा देवनागरी अर्थ लक्षात ठेवावा लागतो. सुरुवातीला मी त्याचे चित्र डोळ्यासमोर ठेवत होतो, आता सगळी अक्षरे पाठ झाली आहेत. त्यामुळे मी थेट मजकूर टंकू शकतो. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://anandghan.blogspot.com/

In reply to by आनंद घारे

विंजिनेर 29/10/2009 - 13:14
ट्रान्सलिटरेटशन साठी मायक्रोसॉफ्टचीच प्रणाली येथे उपलब्ध आहे. एकदा IME कीबोर्ड इन्स्टॉल केला की मग टंकलेखन अधिक सुखकर होईल (गमभन सारखेच फक्त किंचित फरक आहेत) शिवाय ते संकेतस्थळ मायक्रोसॉफ्टचे अधिकॄत (भारतीय भाषीकरण)संकेतस्थळ आहे त्यामुळे ट्रोजन्/व्हायरस इ. ची चिंता नाही. बाकी सगळे आनंद घारेंनी सांगितल्याप्रमाणेच.

विजुभाऊ 20/10/2009 - 16:05
तिरपा टॅग असा बंद करायचा. तुम्ही दिलेला प्रतिसाद्/लेख एडीट करताना शेवटच्या शब्दाला /em असे या प्रकारच्या > त्रिकोणी कंसात लिहावे टॅग बंद होईल असेल बघा झाला की नाही बंद टॅग पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by सुधीर काळे

टारझन 29/10/2009 - 11:24
हो प्लिज ... आणि त्यानंतर "टॅग कसा बंद करावा?" म्हणून एक धागाही टाका हो काका. बर्‍याच जणांना फायदेशीर ठरेल . त्यानिमित्ताने तुमचं आणि संबंधित विजुभौंचं आगाऊ अभिंदन करून ठेवतो.

सुधीर काळे 30/10/2009 - 11:02
मला वाटतं एकदा माझी चूक झाली, पण आता तर होत नाहीय. मग हा तगादा कशासाठी? शनिवारी-रविवारी मी घारेसाहेबांची कल्पनेबद्दल प्रयत्न करणार होतो. टॅग बंद करणे माझ्या बौद्धिक कुवतीच्या पलीकडचे आहे! मी दोन-तीनदा प्रयत्न केले, पण नाहीं जमले. इथे कुणा सभासदाला कमी IQ असलेल्या माणसाला समजेल अशा भाषेत लिहिता येत असेल तर लिहा. मी पुन्हा एकदा प्रयत्न करायला तयार आहे! सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे! (मयकदा=दारूचा गुत्ता)
लेखनविषय:
लेखनप्रकार
उर्दू (देवनागरीत) किंवा हिंदी लिहितांना चंद्रानुस्वार वारंवार लागतात. मिपावरील गमभन सॉफ्टवेअर वापरताना 'उ'कार सोडून 'आँटी', 'कँटीन'सारखे शब्द लिहिता आले, पण हूं, यूं घूं येईनात. 'बराहा'मध्ये ते कसे लिहायचे ते माहीत होते पण 'गमभन'मध्ये लिहिता येई ना. म्हणून मी कांहीं निवडक लोकांना "'ऊ'कारावर चंद्रानुस्वार कसा द्यायचा हे कुणी सांगू शकेल काय?" हा प्रश्न विचारला उदा: "घूंघट"मधला घूं , "यूं तो हमने"मधील यूं, "मैं नशेमें हूं"मधील हूं वगैरे बर्‍याच लोकांनी त्यांनाही माहीत नाही असे कळवले, पण 'कांजी'प्रवीण (चिनी-जपानी चित्रलिपी) 'सुबक ठेंगणी'ने ताबडतोब कळवले.

गीतार्थ बोधिनीचे लेखक कोण?

अविनाश ओगले ·

वाचक 09/10/2009 - 23:31
पहिल्याच शोधात ही माहिती सापडली - लेखकः रावाजी श्रीधर गोंधलेकर ही लिंक आता ही माहिती किती विश्वासार्ह ते मात्र मला माहिती नाही.

वाचक 09/10/2009 - 23:31
पहिल्याच शोधात ही माहिती सापडली - लेखकः रावाजी श्रीधर गोंधलेकर ही लिंक आता ही माहिती किती विश्वासार्ह ते मात्र मला माहिती नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार
गीतार्थ बोधिनी नावाचा एक खूप जुना ग्रंथ नुकताच पाहण्यात आला. पहिली काही पाने फाटलेली असल्याने लेखक, प्रकाशक, प्रकाशन वर्ष ही माहिती उपलब्ध नाही. गीतेचा मूळ श्लोक, समश्लोक, आर्या, दोहा, ओवी, अभंग (मूळ श्लोकाच्या आशयाची) असे या ग्रंथाचे स्वरुप आहे. अध्यायांच्या सुरवातीला वामनकृत असा उल्लेख आहे. ही रचना वामन पंडितांची असावी या समजुतीने खापरे.ऑर्ग वर शोध घेतला. तिथे वामन पंडितांच्या साहित्यकृतीत या पुस्तकाचा उल्लेख नाही. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या साईटवर त्यांच्याकडील जुन्या ग्रंथांच्या यादीत या नावाचे एक पुस्तक आहे पण लेखकाचा उल्लेख नाही. याबद्दल कुणी अचूक माहिती देऊ शकेल काय?

मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश(सीडी आवृत्ती) : एक अवलोकन

देवदत्त ·

देवदत्ता, मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोशाची सीडीसाठीची नोंदणी करतो. पण, कुठे फ्री डाऊनलोड असते तर बरे झाले असते. माहितीबद्दल आभारी....! -दिलीप बिरुटे

आंतरजालावर http://dsal.uchicago.edu/dictionaries/ येथे सर्व भाषातील शब्द को्ष उपलब्ध आहे मराठी साठी मोल्स्वर्थ व वझे उपलब्ध आहे. त्या डिक्सनरी छावा या शब्दाचा अर्थ पहा छावा (p. 300) [ chāvā ] m ( H) A young male elephant. 2 fig. Applied to a handsome man, child, colt, buffalo &c. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

देवदत्त 04/10/2009 - 10:43
सीडी ही त्याचीच आवृत्ती आहे. ह्या शब्दाचा अर्थ मी आत्ता पाहिला. दुव्याबद्दल धन्यवाद

देवदत्ता, मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोशाची सीडीसाठीची नोंदणी करतो. पण, कुठे फ्री डाऊनलोड असते तर बरे झाले असते. माहितीबद्दल आभारी....! -दिलीप बिरुटे

आंतरजालावर http://dsal.uchicago.edu/dictionaries/ येथे सर्व भाषातील शब्द को्ष उपलब्ध आहे मराठी साठी मोल्स्वर्थ व वझे उपलब्ध आहे. त्या डिक्सनरी छावा या शब्दाचा अर्थ पहा छावा (p. 300) [ chāvā ] m ( H) A young male elephant. 2 fig. Applied to a handsome man, child, colt, buffalo &c. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

In reply to by प्रकाश घाटपांडे

देवदत्त 04/10/2009 - 10:43
सीडी ही त्याचीच आवृत्ती आहे. ह्या शब्दाचा अर्थ मी आत्ता पाहिला. दुव्याबद्दल धन्यवाद
लेखनविषय:
लेखनप्रकार

गेल्या आठवड्यात लोकप्रभामध्ये मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोशाबद्दल(सीडी आवृत्ती) वाचले. लगेच दुपारी ठाण्यातील दुकानांत फोन फिरविले. पण कुठेही ते उपलब्ध असण्याची शक्यता दिसली नाही. मग माझ्या पुढच्या आशास्थानावर लक्ष्य केंद्रित केले. "दादर मधील आयडियल बुक डेपो". तिकडुन ह्याची सीडी घरी आणण्यात आली.

खरंतर ह्या त्यांच्या संकेतस्थळावर ह्या सीडी शब्दकोशाची विस्तृत माहिती दिलेली आहेच. तरीही मला जसे दिसले ते मी येथे लिहीत आहे.

उत्तेजनार्थ!..

नीधप ·

दशानन 27/09/2009 - 14:54
हे Consolation Prize म्हणजे सांत्वनार्थ दिलेलं बक्षिस आहे? मला अचानक बिचारं वाटलं. बक्षिस न मिळाल्याने मी रडतेय असं चित्र आलं समोर. छोटीशी, मूर्तीमंत बावळटपणा असलेली, हुजूरपागेच्या पाचवी अ मधली, दोन वेण्या त्याही रिबिनीने वर बांधलेल्या अशी नीरजा बक्षिस न मिळाल्याने रडून रडून सुकलीये आणि मग तिचं सांत्वन करायचं म्हणून गोळी चॉकलेटासारखं 'घे बाळा तुला पण बक्षिस..' असं म्हणत Consolation Prize कुणी देतंय असं वाटलं. असं रडू रडू करून मला नकोच ते Consolation Prize असं वाटलं. राग आला साप्ताहिक सकाळ वाल्यांचा. मी काय रडायला नव्हते बसले ना बक्षिस दिलं नाहीत म्हणून मग? हे दया येऊन दिलेलं बक्षिस का? असे अचाट स्वाभिमानी डायलॉग्ज मी मनातल्या मनात मारले. +१ :D =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मानसिक अवस्थेचे एकदम विदारक वर्णन ;) *** राज दरबार.....

छान मुक्तक. खरे तर उत्तेजनार्थ पेक्षा आवाहनार्थ बक्षिस असा शब्दप्रयोग करायला हवा. बिपिन कार्यकर्ते

शक्तिमान 27/09/2009 - 18:02
नीरजाताई.. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी अभिनंदन.. अशाच उत्तमोत्तम लेखांची अपेक्षा आहे!

पहिल्या पाचात येण्यासाठी शुभेच्छा...! >>तेव्हा (भोगा आता आपल्या कर्माची फळं...) वाचा मी लिहिलेलं!! कर्मभोग कोणाला चुकलेत का ? :) -दिलीप बिरूटे

मीनल 27/09/2009 - 18:27
कथा कधी वाचायला मिळणार याची वाट पहात आहे. मीनल.

In reply to by स्वाती२

नी, अभिनंदन! कथा आवडली होतीच, हे मुक्तकही आवडलं.
असंच म्हणते. खरंतर सुरूवातीचे एक-दोन परिच्छेद वाचताना तू तुझ्या लौकीकाला जागत नाहीस का काय वाटत होतं. पण पुढे वाचल्यावर ते परिच्छेद वाचून गंमत वाटली. अदिती

विदेश 27/09/2009 - 18:54
मनःपूर्वक अभिनंदन! पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा.

मदनबाण 27/09/2009 - 22:33
मनःपुर्वक अभिनंदन... मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

हार्दीक अभिनंदन. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो अशी सदिच्छा. नवनविन कथा मिपावर येऊ देत, आनंदाने वाचू आणि प्रतिसादही देऊ. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

प्राजु 28/09/2009 - 01:00
मुक्तक आवडलं. कधी कधी आपलं मनच आपल्याला बर्‍याच गोष्टी शिकवून जातं हे खरंच आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टारझन 28/09/2009 - 01:59
छोटंस लिखाण छाण आहे .. हे मुक्तक वगैरे संकप्लना आपल्याला काही माहीत नाही :) पण अगदी मनापासून आलेलं स्फुट वगैरे :) आमचं लिखाण च्यायला क्वालिफाय व्हायच्या पण लायकीचं नाही :(

नीधप 28/09/2009 - 13:57
सगळ्यांचे आभार. मिसळभोक्त्याचे स्पेशल आभार. आपल्या आकसापोटी दुसर्‍याच्या आनंदावर विरजण घालणारा अनुभव दिल्याबद्दल. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by मिसळभोक्ता

नीधप 28/09/2009 - 23:19
>>अ‍ॅटलीस्ट आय अ‍ॅम कन्सिस्टण्ट ! खरं आहे त्रासदायक असण्यात तुमच्या इतकं कन्सिस्टंट कोणीच नाही. >>(ता. क. 'माझा श्वास' चा दुसरा भाग कधी ?) तुम्हाला का चिंता?

In reply to by नीधप

मिसळभोक्ता 29/09/2009 - 06:03
तुमच्या इतकं कन्सिस्टंट कोणीच नाही. अरे वा ! म्हणजे आम्हाला पहिलं बक्षिस !! टुक टुक !!! (बी द बेस्ट इन व्हाटेव्हर यू डू, हे आमचं घोषवाक्यच आहे :-) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालूल मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

अवलिया 29/09/2009 - 06:43
मिभोकाका अभिनंदन... अभिनंदनाचा धागा तुम्हीच टाकताय की मी टाकु... तशी स्वतःच स्वतःचे अभिनंदन करण्याची आपल्यात पद्धत आहेच. टाका तुम्हीच.. मी सहमती देतो, सिंगापोरवाले काका पण सहमती देतीलच. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

धमाल मुलगा 29/09/2009 - 17:33
खरडायचा फळा. नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल. खरडवहीत नोंद करा ह्यातच करा की अभिनंदन ;)

In reply to by नीधप

मिसळभोक्ता हे मिपावरचे कानीये वेस्ट वाटतात. कुणाला काही बक्षीस मिळाले की त्या आनंदावर विरजण कसे घालावे हे ते उत्तम जाणतात. :)

In reply to by चतुरंग

अवलिया 28/09/2009 - 22:05
रंगाशेटला अनुमोदन. -अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by निमीत्त मात्र

मिसळभोक्ता 29/09/2009 - 06:00
तो कान्या बुशला शिव्या घालत होता, तेव्हा कशा गुदगुल्या होत होत्या ? आता घ्या लेको ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालूल मिळेल.)

नीरजा! अन शुभेच्छा पण - दसर्‍याच्याही अन पुढच्या वेळी प्रथम पारितोषिक मिळावे म्हणुन पण! --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by प्रसन्न केसकर

धमाल मुलगा 29/09/2009 - 17:43
हार्दिक अभिनंदन!!! आम्ही चुकुन काही लिहिलंच तर ते शाळेच्या मासिकातही यायचं नाही :( त्यामुळं आपल्याला तर बॉ ही गोष्ट लै मोट्ठी वाटते :)

सुप्रिया 29/09/2009 - 17:46
अभिनंदन आणि पु.ले.शु. -सुप्रिया. देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.

दशानन 27/09/2009 - 14:54
हे Consolation Prize म्हणजे सांत्वनार्थ दिलेलं बक्षिस आहे? मला अचानक बिचारं वाटलं. बक्षिस न मिळाल्याने मी रडतेय असं चित्र आलं समोर. छोटीशी, मूर्तीमंत बावळटपणा असलेली, हुजूरपागेच्या पाचवी अ मधली, दोन वेण्या त्याही रिबिनीने वर बांधलेल्या अशी नीरजा बक्षिस न मिळाल्याने रडून रडून सुकलीये आणि मग तिचं सांत्वन करायचं म्हणून गोळी चॉकलेटासारखं 'घे बाळा तुला पण बक्षिस..' असं म्हणत Consolation Prize कुणी देतंय असं वाटलं. असं रडू रडू करून मला नकोच ते Consolation Prize असं वाटलं. राग आला साप्ताहिक सकाळ वाल्यांचा. मी काय रडायला नव्हते बसले ना बक्षिस दिलं नाहीत म्हणून मग? हे दया येऊन दिलेलं बक्षिस का? असे अचाट स्वाभिमानी डायलॉग्ज मी मनातल्या मनात मारले. +१ :D =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मानसिक अवस्थेचे एकदम विदारक वर्णन ;) *** राज दरबार.....

छान मुक्तक. खरे तर उत्तेजनार्थ पेक्षा आवाहनार्थ बक्षिस असा शब्दप्रयोग करायला हवा. बिपिन कार्यकर्ते

शक्तिमान 27/09/2009 - 18:02
नीरजाताई.. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी अभिनंदन.. अशाच उत्तमोत्तम लेखांची अपेक्षा आहे!

पहिल्या पाचात येण्यासाठी शुभेच्छा...! >>तेव्हा (भोगा आता आपल्या कर्माची फळं...) वाचा मी लिहिलेलं!! कर्मभोग कोणाला चुकलेत का ? :) -दिलीप बिरूटे

मीनल 27/09/2009 - 18:27
कथा कधी वाचायला मिळणार याची वाट पहात आहे. मीनल.

In reply to by स्वाती२

नी, अभिनंदन! कथा आवडली होतीच, हे मुक्तकही आवडलं.
असंच म्हणते. खरंतर सुरूवातीचे एक-दोन परिच्छेद वाचताना तू तुझ्या लौकीकाला जागत नाहीस का काय वाटत होतं. पण पुढे वाचल्यावर ते परिच्छेद वाचून गंमत वाटली. अदिती

विदेश 27/09/2009 - 18:54
मनःपूर्वक अभिनंदन! पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा.

मदनबाण 27/09/2009 - 22:33
मनःपुर्वक अभिनंदन... मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

हार्दीक अभिनंदन. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो अशी सदिच्छा. नवनविन कथा मिपावर येऊ देत, आनंदाने वाचू आणि प्रतिसादही देऊ. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

प्राजु 28/09/2009 - 01:00
मुक्तक आवडलं. कधी कधी आपलं मनच आपल्याला बर्‍याच गोष्टी शिकवून जातं हे खरंच आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टारझन 28/09/2009 - 01:59
छोटंस लिखाण छाण आहे .. हे मुक्तक वगैरे संकप्लना आपल्याला काही माहीत नाही :) पण अगदी मनापासून आलेलं स्फुट वगैरे :) आमचं लिखाण च्यायला क्वालिफाय व्हायच्या पण लायकीचं नाही :(

नीधप 28/09/2009 - 13:57
सगळ्यांचे आभार. मिसळभोक्त्याचे स्पेशल आभार. आपल्या आकसापोटी दुसर्‍याच्या आनंदावर विरजण घालणारा अनुभव दिल्याबद्दल. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home

In reply to by मिसळभोक्ता

नीधप 28/09/2009 - 23:19
>>अ‍ॅटलीस्ट आय अ‍ॅम कन्सिस्टण्ट ! खरं आहे त्रासदायक असण्यात तुमच्या इतकं कन्सिस्टंट कोणीच नाही. >>(ता. क. 'माझा श्वास' चा दुसरा भाग कधी ?) तुम्हाला का चिंता?

In reply to by नीधप

मिसळभोक्ता 29/09/2009 - 06:03
तुमच्या इतकं कन्सिस्टंट कोणीच नाही. अरे वा ! म्हणजे आम्हाला पहिलं बक्षिस !! टुक टुक !!! (बी द बेस्ट इन व्हाटेव्हर यू डू, हे आमचं घोषवाक्यच आहे :-) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालूल मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

अवलिया 29/09/2009 - 06:43
मिभोकाका अभिनंदन... अभिनंदनाचा धागा तुम्हीच टाकताय की मी टाकु... तशी स्वतःच स्वतःचे अभिनंदन करण्याची आपल्यात पद्धत आहेच. टाका तुम्हीच.. मी सहमती देतो, सिंगापोरवाले काका पण सहमती देतीलच. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

धमाल मुलगा 29/09/2009 - 17:33
खरडायचा फळा. नमस्कार, रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल. खरडवहीत नोंद करा ह्यातच करा की अभिनंदन ;)

In reply to by नीधप

मिसळभोक्ता हे मिपावरचे कानीये वेस्ट वाटतात. कुणाला काही बक्षीस मिळाले की त्या आनंदावर विरजण कसे घालावे हे ते उत्तम जाणतात. :)

In reply to by चतुरंग

अवलिया 28/09/2009 - 22:05
रंगाशेटला अनुमोदन. -अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by निमीत्त मात्र

मिसळभोक्ता 29/09/2009 - 06:00
तो कान्या बुशला शिव्या घालत होता, तेव्हा कशा गुदगुल्या होत होत्या ? आता घ्या लेको ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालूल मिळेल.)

नीरजा! अन शुभेच्छा पण - दसर्‍याच्याही अन पुढच्या वेळी प्रथम पारितोषिक मिळावे म्हणुन पण! --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

In reply to by प्रसन्न केसकर

धमाल मुलगा 29/09/2009 - 17:43
हार्दिक अभिनंदन!!! आम्ही चुकुन काही लिहिलंच तर ते शाळेच्या मासिकातही यायचं नाही :( त्यामुळं आपल्याला तर बॉ ही गोष्ट लै मोट्ठी वाटते :)

सुप्रिया 29/09/2009 - 17:46
अभिनंदन आणि पु.ले.शु. -सुप्रिया. देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
लेखनविषय:
लेखनप्रकार
'अभिनंदन साप्ताहिक सकाळ मधल्या बक्षिसाबद्दल!' मेसेज मोबाइलवर झळकला आणि मी चकीत झाले. मला बक्षिस मिळाल्याचं मलाच माहीत नाही? मी मित्राला फोन केला त्याने सांगितले की साप्ताहिक सकाळच्या कथास्पर्धेत तुझ्या एक होती वैदेही ला बक्षिस मिळालंय. मला तोवर माहीतीच नव्हतं. मग मित्राने वाचून दाखवलं. बक्षिस उत्तेजनार्थ आहे हे ही कळलं. दोन वर्षांपूर्वी माझ्या 'मी आणि नवा पाऊस' ला पहिल्या पाचात स्थान मिळालं होतं. त्यावेळेला सप्टेंबरच्या मध्यात मला साप्ताहिक सकाळच्या हपिसातून फोन आला होता. फोटो आणि माहीतीसाठी तसेच बक्षिस समारंभाचं आमंत्रण करण्यासाठी.

एक पुस्तक वाचताना...

श्रावण मोडक ·

लिहिलय परिक्षण. वेळेअभावी ही फक्त पोच. सविस्तर अभिप्राय नंतर देईन. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

मनीषा 20/09/2009 - 19:58
एका चांगल्या पुस्तकाचा तितकाच सुंदर परिचय मी हे पुस्तक वाचलय ... हा लेख वाचुन परत वाचावसं वाटतं आहे..

In reply to by घाटावरचे भट

मुक्तसुनीत 20/09/2009 - 21:50
हेच म्हणतो. लेखन सुरेख जमले आहे. व्यासपर्व हे या विषयावरचे एकेकाळचे अतीव लाडके पुस्तक. (इरावती कर्वे बाईंचे "युगांत" हे दुसरे. ) या निमित्ताने त्या पुस्तकाची , या विषयाची परत एकदा आठवण झाली. धन्यवाद. महाभारताचे इंटरप्रिटेशन (आकलन ) जवळजवळ प्रत्येक हिंदू माणसाने कधीनाकधी केलेले असेल. दुर्गाबाई, इरावतीबाई यांच्यासारख्या लोकांनी केलेल्या विवेचनाला तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास , काव्य यांचे अनेकानेक संदर्भ मिळतात आणि त्यामुळे त्यांचे लिखाण मार्मिक, चिरस्मरणीय ठरते.

In reply to by मुक्तसुनीत

चित्रा 20/09/2009 - 22:06
लेखन सुरेख जमले आहे. दुर्गाबाई, ... विवेचनाला तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास , काव्य यांचे अनेकानेक संदर्भ मिळतात आणि त्यामुळे त्यांचे लिखाण मार्मिक, चिरस्मरणीय ठरते. इरावतीबाईंचे वाचलेले नाही विशेष, पण दुर्गाबाईंच्या बाबतीत वरील मताशी सहमत.

In reply to by मुक्तसुनीत

लेखन सुरेख जमले आहे.'व्यासपर्व' जेव्हा पहिल्यांदाच वाचले तेव्हा कितीतरी वेळ महाभारतातील पात्रांमधे हरवून गेलो होतो. दुर्गाबाईं म्हणतात 'व्यासांनी महाभारतातील पात्रांना गृहीत धरले आणि त्याप्रमाणे प्रंसंगाची गुंफन करुन महाभारतातील व्यक्तीविशेष कोरुन ठेवल्या आहेत' त्या पात्रांचा उलगडा व्यासपर्वात आहे. व्यासपर्वातील 'कामिनी' ही व्यक्तीरेखा मला आवडते. सुदैवाने 'व्यासपर्व'संग्रही असल्याने, कधी तरी काही निमित्ताने किंवा सहजच पुस्तक उचकल्याशिवाय होत नाही. पुस्तकातील विवेचन वाचतांना दुर्गाबाई जशा स्वतःशीच बोलतात असे वाटते, तसे त्या वाचकांशीही बोलत आहेत असे वाटत जाते आणि म्हणूनच पुस्तक वाचून कधी होते ते कळत नाही. -दिलीप बिरुटे

स्वाती२ 20/09/2009 - 23:20
सुंदर परिचय. व्यासपर्व आणि युगांत, दोन्ही लाडकी पुस्तकं. दर वेळा वाचताना काहीतरी नविन देऊन जातात.

In reply to by स्वाती२

सुबक ठेंगणी 23/09/2009 - 14:51
व्यासपर्व ब-याच वर्षांपूर्वी वाचलं होतं. आता पुन्हा वाचलं पाहिजे. धन्यवाद श्रा.मो. :)

सुनील 21/09/2009 - 05:56
एका उच्च दर्जाच्या पुस्तकाची उच्च ओळख, ह्या बिकांच्या प्रतिसादाशी सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नीलकांत 21/09/2009 - 07:50
खरं तर व्यासपर्व हे पुस्तक मी सुध्दा नेटवर भेटलेल्या स्नेह्याच्या आग्रहाखातर वाचायला सुरूवात केली. आणि शेवटी जेव्हा पुस्तक खाली ठेवलं तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे त्या मित्राचे आभार मानले. एवढं सुंदर पुस्तक मी आता पर्यंत का वाचले नाही असेच वाटत होते. पुस्तकाचा विषय – महाभारत; अधिक नेमकेपणानं सांगायचं तर महाभारतातील व्यक्तिरेखा. त्याहूनही तो खरं तर वेगळाच आहे. हे पुस्तक म्हणजे महाभारत या कृतीचा एक वेगळा आस्वाद आहे. त्या आस्वादाचा प्रवासही या पुस्तकात जसा झाला आहे ते पाहिले की मग दुर्गाबाईंच्या उंचीची एक वेगळी जाणीव होतेच होते. महाभारत म्हटल्यावर मनात जे-जे विचार याही आधी अनेकदा उमटले, पुस्तक वाचतानाही उमटले ते सारेच या पुस्तकात गवसत गेले, त्याहूनही पलीकडे बरंच काही मिळत गेलं आणि आजवर असं आपण गमावलेलं होतं हे उमजून एक भारावलेपण येऊन गेलं. आधी म्हटलं त्या वेगळेपणात या भारावलेपणाचे मूळ असावं. हे असं नेमकं मांडून तुम्ही पुस्तकाबद्दल छान माहिती दिली आहे. हे पुस्तक वाचल्यावर आणि आवडलं म्हटल्यावर दुसरी शिफारस होती " ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी" दुर्गाबांईंसोबत अनेक विषयांवर मारलेल्या गप्पा असा या पुस्तकाचा विषय आहे. यातच व्यासपर्व मध्ये त्यांनी द्रौपदीबद्दल केलेल्या विधानांमुळे त्यांना 'महाभारताचे मारेकरी' म्हटलं गेल्याचे उल्लेख सुध्दा आहेत. ( अद्याप पुर्ण पुस्तक वाचून व्हायचे आहे. ) व्यासपर्व सारख्या पुस्तकाची एवढी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. आता हे पुस्तक कुणी वाचावं असं सुचवायचं असल्यास हा लेख आधी वाच म्हणजे कळेल की पुस्तक काय आहे असं सुचवायला काहीच हरकत नाही. - नीलकांत

वा! छान परिचय करून दिला आहे.. आता नक्की वाचले पाहीजे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

क्रान्ति 21/09/2009 - 09:05
विस्मृतीत जाऊ पहाणार्‍या या पुस्तकाची पुन्हा आठवण करून दिली, आता पुन्हा मिळवून वाचायलाच हवं! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

मस्त परिचय करुन दिलात.... मिळवुन वाचायलाच पाहिजे!!! निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by यशोधरा

व्यासपर्व अतिशय सुरेख पुस्तक आहे. यशोसारखेच म्हणते आणि तुम्ही केलेल्या परिचयातून आणखी एक पैलू उलगडल्यासारखे वाटले. स्वाती

भोचक 21/09/2009 - 16:52
मस्तच. आवर्जून वाचेन हे पुस्तक. कर्नाटकमधील एक बडे लेखक एस. एल. भैरपा यांचे पर्व वाचूनही मी असाच भारवलो होतो. महाभारतकाकडे मानवी दृष्टिकोनातून पाहणारे हे पुस्तक आहे. उगाचच कुणालाही देवत्व न देता , त्या सगळ्या व्यक्तिमत्वांना मानवी रूपातच ठेवून हे सगळे कसे घडले असेल याचा एक तार्किक प्रवास म्हणजे 'पर्व'. यात मानव म्हणून प्रत्येक माणसाच्या मर्यादाही दखवल्या आहेत. त्यामुळे ते पटतेही. (निदान मला तरी) वाचायलाच हवे यादीतील हेही एक पुस्तक. आता व्यासपर्व नक्कीच वाचेन. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती

वेदश्री 21/09/2009 - 22:52
कोंडलेले क्षितिज, एकाकी आणि अश्रू हरवल्यावर हे माझे खास भावलेले भाग व्यासपर्वमधले... त्यातही खासकरुन कोंडलेले क्षितिज! नेमका परीचय.

मिहिर 21/09/2009 - 23:06
व्यासपर्व एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. मी ते काही महिन्यांपूर्वीच वाचले आहे. या पुस्तकाचे इतके छान परीक्षण लिहिल्याबद्दल धन्यवाद.

प्राजु 21/09/2009 - 23:11
सुरेख!! इरावती कर्व्यांचे युगांत वाचले आहे. हे पुस्तक मागवून घ्यावे लागेल असे दिसते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश 21/09/2009 - 23:55
वा! छान ओळख.. पुस्तक छान आहेच ऋषिकेश ------------------ रात्रीचे ११ वाजून ५४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "यदा यदाहीऽधर्मस्य, ग्लानिर्भवति भारत...."

अजूनही वाचणं झालं नाही. 'व्यासपर्व' हे त्यापैकीच एक :( बघू.. लवकवरच इथे मागवावं लागेल. पुस्तकपरिचयाबद्दल धन्स श्रामो.

श्रावण मोडक 23/09/2009 - 12:52
सर्वांना धन्यवाद. हे पुस्तक वाचू असे म्हणणाऱ्यांची ही इच्छा लवकर प्रत्यक्षात येवो. वाचा आणि कळवाही.

मृत्युन्जय 02/10/2009 - 12:05
छान परीक्षण मी युगान्त (दुर्गा भागवतान्चेच) वाचले आहे. ते सुद्धा महाभारतातील व्यक्तिरेखावरच आहे. २ पुस्तकामध्ये नेमका काय फरक आहे?

लिहिलय परिक्षण. वेळेअभावी ही फक्त पोच. सविस्तर अभिप्राय नंतर देईन. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

मनीषा 20/09/2009 - 19:58
एका चांगल्या पुस्तकाचा तितकाच सुंदर परिचय मी हे पुस्तक वाचलय ... हा लेख वाचुन परत वाचावसं वाटतं आहे..

In reply to by घाटावरचे भट

मुक्तसुनीत 20/09/2009 - 21:50
हेच म्हणतो. लेखन सुरेख जमले आहे. व्यासपर्व हे या विषयावरचे एकेकाळचे अतीव लाडके पुस्तक. (इरावती कर्वे बाईंचे "युगांत" हे दुसरे. ) या निमित्ताने त्या पुस्तकाची , या विषयाची परत एकदा आठवण झाली. धन्यवाद. महाभारताचे इंटरप्रिटेशन (आकलन ) जवळजवळ प्रत्येक हिंदू माणसाने कधीनाकधी केलेले असेल. दुर्गाबाई, इरावतीबाई यांच्यासारख्या लोकांनी केलेल्या विवेचनाला तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास , काव्य यांचे अनेकानेक संदर्भ मिळतात आणि त्यामुळे त्यांचे लिखाण मार्मिक, चिरस्मरणीय ठरते.

In reply to by मुक्तसुनीत

चित्रा 20/09/2009 - 22:06
लेखन सुरेख जमले आहे. दुर्गाबाई, ... विवेचनाला तत्वज्ञान, संस्कृती, इतिहास , काव्य यांचे अनेकानेक संदर्भ मिळतात आणि त्यामुळे त्यांचे लिखाण मार्मिक, चिरस्मरणीय ठरते. इरावतीबाईंचे वाचलेले नाही विशेष, पण दुर्गाबाईंच्या बाबतीत वरील मताशी सहमत.

In reply to by मुक्तसुनीत

लेखन सुरेख जमले आहे.'व्यासपर्व' जेव्हा पहिल्यांदाच वाचले तेव्हा कितीतरी वेळ महाभारतातील पात्रांमधे हरवून गेलो होतो. दुर्गाबाईं म्हणतात 'व्यासांनी महाभारतातील पात्रांना गृहीत धरले आणि त्याप्रमाणे प्रंसंगाची गुंफन करुन महाभारतातील व्यक्तीविशेष कोरुन ठेवल्या आहेत' त्या पात्रांचा उलगडा व्यासपर्वात आहे. व्यासपर्वातील 'कामिनी' ही व्यक्तीरेखा मला आवडते. सुदैवाने 'व्यासपर्व'संग्रही असल्याने, कधी तरी काही निमित्ताने किंवा सहजच पुस्तक उचकल्याशिवाय होत नाही. पुस्तकातील विवेचन वाचतांना दुर्गाबाई जशा स्वतःशीच बोलतात असे वाटते, तसे त्या वाचकांशीही बोलत आहेत असे वाटत जाते आणि म्हणूनच पुस्तक वाचून कधी होते ते कळत नाही. -दिलीप बिरुटे

स्वाती२ 20/09/2009 - 23:20
सुंदर परिचय. व्यासपर्व आणि युगांत, दोन्ही लाडकी पुस्तकं. दर वेळा वाचताना काहीतरी नविन देऊन जातात.

In reply to by स्वाती२

सुबक ठेंगणी 23/09/2009 - 14:51
व्यासपर्व ब-याच वर्षांपूर्वी वाचलं होतं. आता पुन्हा वाचलं पाहिजे. धन्यवाद श्रा.मो. :)

सुनील 21/09/2009 - 05:56
एका उच्च दर्जाच्या पुस्तकाची उच्च ओळख, ह्या बिकांच्या प्रतिसादाशी सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नीलकांत 21/09/2009 - 07:50
खरं तर व्यासपर्व हे पुस्तक मी सुध्दा नेटवर भेटलेल्या स्नेह्याच्या आग्रहाखातर वाचायला सुरूवात केली. आणि शेवटी जेव्हा पुस्तक खाली ठेवलं तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे त्या मित्राचे आभार मानले. एवढं सुंदर पुस्तक मी आता पर्यंत का वाचले नाही असेच वाटत होते. पुस्तकाचा विषय – महाभारत; अधिक नेमकेपणानं सांगायचं तर महाभारतातील व्यक्तिरेखा. त्याहूनही तो खरं तर वेगळाच आहे. हे पुस्तक म्हणजे महाभारत या कृतीचा एक वेगळा आस्वाद आहे. त्या आस्वादाचा प्रवासही या पुस्तकात जसा झाला आहे ते पाहिले की मग दुर्गाबाईंच्या उंचीची एक वेगळी जाणीव होतेच होते. महाभारत म्हटल्यावर मनात जे-जे विचार याही आधी अनेकदा उमटले, पुस्तक वाचतानाही उमटले ते सारेच या पुस्तकात गवसत गेले, त्याहूनही पलीकडे बरंच काही मिळत गेलं आणि आजवर असं आपण गमावलेलं होतं हे उमजून एक भारावलेपण येऊन गेलं. आधी म्हटलं त्या वेगळेपणात या भारावलेपणाचे मूळ असावं. हे असं नेमकं मांडून तुम्ही पुस्तकाबद्दल छान माहिती दिली आहे. हे पुस्तक वाचल्यावर आणि आवडलं म्हटल्यावर दुसरी शिफारस होती " ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी" दुर्गाबांईंसोबत अनेक विषयांवर मारलेल्या गप्पा असा या पुस्तकाचा विषय आहे. यातच व्यासपर्व मध्ये त्यांनी द्रौपदीबद्दल केलेल्या विधानांमुळे त्यांना 'महाभारताचे मारेकरी' म्हटलं गेल्याचे उल्लेख सुध्दा आहेत. ( अद्याप पुर्ण पुस्तक वाचून व्हायचे आहे. ) व्यासपर्व सारख्या पुस्तकाची एवढी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. आता हे पुस्तक कुणी वाचावं असं सुचवायचं असल्यास हा लेख आधी वाच म्हणजे कळेल की पुस्तक काय आहे असं सुचवायला काहीच हरकत नाही. - नीलकांत

वा! छान परिचय करून दिला आहे.. आता नक्की वाचले पाहीजे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

क्रान्ति 21/09/2009 - 09:05
विस्मृतीत जाऊ पहाणार्‍या या पुस्तकाची पुन्हा आठवण करून दिली, आता पुन्हा मिळवून वाचायलाच हवं! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी

मस्त परिचय करुन दिलात.... मिळवुन वाचायलाच पाहिजे!!! निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

In reply to by यशोधरा

व्यासपर्व अतिशय सुरेख पुस्तक आहे. यशोसारखेच म्हणते आणि तुम्ही केलेल्या परिचयातून आणखी एक पैलू उलगडल्यासारखे वाटले. स्वाती

भोचक 21/09/2009 - 16:52
मस्तच. आवर्जून वाचेन हे पुस्तक. कर्नाटकमधील एक बडे लेखक एस. एल. भैरपा यांचे पर्व वाचूनही मी असाच भारवलो होतो. महाभारतकाकडे मानवी दृष्टिकोनातून पाहणारे हे पुस्तक आहे. उगाचच कुणालाही देवत्व न देता , त्या सगळ्या व्यक्तिमत्वांना मानवी रूपातच ठेवून हे सगळे कसे घडले असेल याचा एक तार्किक प्रवास म्हणजे 'पर्व'. यात मानव म्हणून प्रत्येक माणसाच्या मर्यादाही दखवल्या आहेत. त्यामुळे ते पटतेही. (निदान मला तरी) वाचायलाच हवे यादीतील हेही एक पुस्तक. आता व्यासपर्व नक्कीच वाचेन. (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती

वेदश्री 21/09/2009 - 22:52
कोंडलेले क्षितिज, एकाकी आणि अश्रू हरवल्यावर हे माझे खास भावलेले भाग व्यासपर्वमधले... त्यातही खासकरुन कोंडलेले क्षितिज! नेमका परीचय.

मिहिर 21/09/2009 - 23:06
व्यासपर्व एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. मी ते काही महिन्यांपूर्वीच वाचले आहे. या पुस्तकाचे इतके छान परीक्षण लिहिल्याबद्दल धन्यवाद.

प्राजु 21/09/2009 - 23:11
सुरेख!! इरावती कर्व्यांचे युगांत वाचले आहे. हे पुस्तक मागवून घ्यावे लागेल असे दिसते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश 21/09/2009 - 23:55
वा! छान ओळख.. पुस्तक छान आहेच ऋषिकेश ------------------ रात्रीचे ११ वाजून ५४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "यदा यदाहीऽधर्मस्य, ग्लानिर्भवति भारत...."

अजूनही वाचणं झालं नाही. 'व्यासपर्व' हे त्यापैकीच एक :( बघू.. लवकवरच इथे मागवावं लागेल. पुस्तकपरिचयाबद्दल धन्स श्रामो.

श्रावण मोडक 23/09/2009 - 12:52
सर्वांना धन्यवाद. हे पुस्तक वाचू असे म्हणणाऱ्यांची ही इच्छा लवकर प्रत्यक्षात येवो. वाचा आणि कळवाही.

मृत्युन्जय 02/10/2009 - 12:05
छान परीक्षण मी युगान्त (दुर्गा भागवतान्चेच) वाचले आहे. ते सुद्धा महाभारतातील व्यक्तिरेखावरच आहे. २ पुस्तकामध्ये नेमका काय फरक आहे?
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आंतरजालावरच एका नव्या संवादाला सुरवात झाली होती. मैत्रीच्या वाटेवरची ती पहिली पावलं. अडखळती. स्वाभाविकच चर्चेचा विषय वाचन, श्रवण, दर्शन या गोष्टींचाच. एका प्रश्नाच्या उत्तरात या मित्रानं त्याच्या वाचनाची यादी सहज समोर ठेवली. मोठी. माझं वाचन खूपच कमी. मग आवडलेल्या पुस्तकांचा विषय निघाला. त्या चर्चेतच उल्लेख झाला 'व्यासपर्व'चा. दुर्गाबाईंचं हे पुस्तक आपल्याकडं होतं हे आठवून गेलं. आपल्या संग्रहातील काही, बर्‍याच किंवा अनेक पुस्तकांचं जे होतं तेच या पुस्तकाचंही झालं होतं. ते कपाटातून गायब होतं. ते गायब झाल्याचं आधीही ठाऊक होतंच.

एकाच चालीची बंगाली आणि हिंदी गाणी

बहुगुणी ·

विजुभाऊ 02/08/2009 - 12:36
हेमन्त कुमार ची बहुतेक गाणी कोणत्या ना कोणत्या बाऊल गीतावर आधारीत आहेत. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

नंदन 02/08/2009 - 12:42
धागा. हिंदी आणि त्याच चालीवरची बंगाली गाणी ऐकायला मजा आली. 'प्यार दिवाना होता है'चं तनुजाने काम केलेलं बंगाली रुपडं 'अजि गुन गुन गुंजे आमार' इथे. याच धाग्याचा थोडा विस्तार करून लिहायचं तर लताबाई, हृदयनाथांनी मराठीतली मी 'डोलकर, डोलकर' सारखी कोळीगीतं आणि इतर गाणी बंगालीतही नेली. या दुव्याच्या पानावर शेवटी स्क्रोल केल्यावर त्यातली काही ऐकता येतील. वादळ वारं सुटलं गं, तिन्हीसांजा सखे मिळाल्या (दूरे आकाश शामियाना), मेंदीच्या पानावर इ. गाण्यांच्या चालीवरची बंगाली गाणी इथे आहेत. बाकी निव्वळ गाण्यांखेरीज मराठी मातीतली गाणी इतर प्रांतांत नेणं, शांताबाईंना कोकणीत आणि कोळीगीतं लिहायला उद्युक्त करणं ही मंगेशकर कुटुंबियांची कामगिरी आपल्या सांस्कृतिक समृद्धीत भर घालणारी यात वाद नाही.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुनील 02/08/2009 - 12:58
मनोरंजक संकलन. नंदन यांनी दिलेल्या दुव्यावरील मराठी ते बंगाली गाणीही सुरेख! आपल्या वंगबंधूंप्रमाणे, हिंदी चित्रसृष्टीत वावरणार्‍या मराठी संगीतकारांना (उदा. सी रामचंद्र, वसंत देसाई) हे का करावेसे वाटले नाही? की केले आहे पण मला ठाऊक नाही? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विजुभाऊ 02/08/2009 - 13:02
हेमन्त कुमारानी बंगाली बाऊलगीते हिन्दीत आणली तशी ती तुम्ही का नाही आणलीत असा प्रश्न जेंव्हा वसन्त देसाईना विचारला होता त्यानी उत्तर दिले की तसे केले तर लोक मला चाल चोरली असे म्हणतील. थोड्या फार फरकाने सी रामचन्द्रानीही हेच उत्तर दिले होते पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

बहुगुणी 02/08/2009 - 20:44
मेजवानीच दिलीत की! जीवलगा राहिले रे, मोगरा फुलला, तुम आशा विश्वास हमारे यांची रुपांतरं विशेष आवडली. मी वर म्हंटल्याप्रमाणे उत्कृष्ट गीतांतराचा नमूना म्हणजे 'वादळ वारं सुटलं गं', बंगाली रुपड्यात 'बादल कालो घिरलो गो' हे वेगळ्याच अर्थाचे शब्द 'वादळ वारं सुटलं गं' च्या तालात perfectly बसतात. पुन्हा गीतकारांना सलाम! (डोलकर डोलकर मधला पुरुष गायक हेमंत कुमारच आहे ना?)

प्रदीप 02/08/2009 - 13:13
असेच एक गीत : मूळ बंगाली गीत 'एक दिन पाखी उडे' (किशोर- आर. डी). हिंदी गीत 'तुमबिन जाऊं कहॉ' (रफी- आर. डी). एस. डी. बर्मनांचे 'हो रे माझी' हेही त्यांच्याच आवाजात बंगालीत ऐकल्याचे आठवते. 'ये बन्सी क्यूं गाये' ह्या सुंदर गीताची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. जाता जाता: 'ना जेऊ ना' तील तबला अगदी 'पचकट' वाटतो. 'ओ सजना' त त्याने गाण्याच्या बरोबर जाता जाता स्वतःचा खास रंग भरला आहे, तो लाजवाब आहे. हा तबला कुणी वाजवाला आहे? (मारुति कीर? दत्ताराम? अन्य कुणी?)

पक्या 02/08/2009 - 13:48
ना जाने कोई कैसी है ये जिंदगानी - हे पण मूळ बंगालीतलेच आहे.

क्रान्ति 02/08/2009 - 19:37
हिंदी, मराठी, बंगाली भाषांमधल्या सुरेल गीतांची सुमधुर थाळीच सजवून दिलीय या धाग्यानं आणि प्रतिसादांनी. परख चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत. हे ऐकलंय? याचीही बंगाली आवृत्ती असेल, तर जाणकारांनी दुवा द्यावा. क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी

In reply to by क्रान्ति

बहुगुणी 03/08/2009 - 08:46
सबिता चौधुरींनी सलिलदांच्या निर्देशनात 'एने डे एने डे झूमका' हे मूळ गाणं म्हंटलं होतं, तेच गाणं सुमिता या कुणी हौशी गायिकेने म्हंटलेलं इथे ऐकायला मिळेल. सबिता चौधुरींच्या आवाजातलं गाणं मला सापडलं नाही. पण ते शोधतांना त्यांच्या आवाजातलं 'होलुड गांधार फूल' हे 'घडी घडी मेरा दिल धडके'चं बंगाली रुपांतर (की मूळ रूप?) मिळालं!.

नितिन थत्ते 02/08/2009 - 19:54
'खाई है रे हमने कसम संग रहनेकी' हे गाणे सचिन देव बर्मन यांच्या आवाजात २००७ च्या कोलकाता बुक फेअर मध्ये बंगालीतून (शब्द त्याच अर्थाचे होते की नाही हे कळले नाही) ऐकले होते. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

ललिता 03/08/2009 - 02:36

प्राजु 03/08/2009 - 03:43
खूपच छान आहे. नंदन, तुझीही लिंक पाहिली. सुपर्ब!!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बहुगुणी 03/08/2009 - 03:59
मला अपेक्षा होती तसं आपण collectively एक महत्वाचा संगीतकोषच तयार करतो आहोत, फारच छान! तात्या: मिपावर कायमस्वरूपी गाण्यांच्या files ठेवता येतील अशी सोय करता येईल का? मला कल्पना आहे हे खर्चिक काम असेल, पण आपली हरकत नसेल तर मदत करायला खूप जण तयार होतील. असा भारतीय बहुभाषिक गाण्यांचा unique database माझ्या माहितीत तरी कुठेही नाही, मिपाचं ते वैशिष्ट्य ठरू शकेल. पहा विचार करून.

विकास 03/08/2009 - 04:02
एकदम मस्त संकलन या धाग्यामधे होत आहे! एकदा हृदयनाथांच्या एका कार्यक्रमात त्यांनी (वर नंदनने सांगितलेल्या चालींव्यतिरीक्त) "रंगा येऊ वो" ची चाल पण बंगाली भजनावरून घेतल्याचे सांगितले होते.

फारएन्ड 03/08/2009 - 09:00
मी हेमंतकुमार च्या बंगाली कॅसेट मधे ऐकलेली (बंगाली शब्द आमचे अफाट बंगाली ज्ञान दाखवतील तेव्हा चुकलेले दुर्लक्षित करावे :) ) आमार प्रोश्नो करे नील धृबोतारा और कोतोकॉल आमी रबो दिशाहारा (कही दूर जब दिन ढल जाये) येइ रात तोमार आमार (ये नयन डरे डरे)

In reply to by फारएन्ड

विसोबा खेचर 03/08/2009 - 09:16
आमार प्रोश्नो करे नील धृबोतारा और कोतोकॉल आमी रबो दिशाहारा (कही दूर जब दिन ढल जाये)
अहो मी या गाण्याच्या कित्येक दिसांपासून शोधात आहे. हे गाण आंतरजालावर कुठे उपलब्ध आहे का? दुवा देऊ शकाल का? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बहुगुणी 03/08/2009 - 10:15
हेमंतकुमार यांच्या आवाजात इथे. आणखी दोन चांगले ट्रॅक्सही सापडले. श्रीकांतो आचार्या यांच्या आवाजात इथे, सुबीर नंदा आणि रेझीया यांच्या आवाजात इथे ऐका. आनंदमधलं मुकेशचं गाणं इथे.

बहुगुणी 03/08/2009 - 10:33
या दोघांचं 'चोले जो जाय दिन दिन दिन दिन, नुपूर बाजे झिन झिन झिन' हे मूळ गाणं मला काही सापडलं नाही , पण ते अरुंधती होम-चौधुरी यांनी सलीलदांच्याच संगीत निर्देशनात म्हंटलेलं या ठिकाणी ऐकायला मिळेल. किशोर च्या 'गुजर जाये दिन दिन दिन' चं हिंदी व्हर्जन इथे, अन्नदाता चित्रपटासाठी.

भोचक 03/08/2009 - 15:47
सलील कुलकर्णीच्या संधीप्रकाशात या अल्बममधलं 'मन माझे चपळ न राहे निश्चळ' या भजनाची चाल बंगाली लोकसंगीतावरूनच घेतल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितल्याचे आठवते. मराठी भजनाची पारंपरिक चाल न घेता त्याने दिलेल्या चालीतही भजन ऐकायला मस्त वाटते. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

विजुभाऊ 02/08/2009 - 12:36
हेमन्त कुमार ची बहुतेक गाणी कोणत्या ना कोणत्या बाऊल गीतावर आधारीत आहेत. पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

नंदन 02/08/2009 - 12:42
धागा. हिंदी आणि त्याच चालीवरची बंगाली गाणी ऐकायला मजा आली. 'प्यार दिवाना होता है'चं तनुजाने काम केलेलं बंगाली रुपडं 'अजि गुन गुन गुंजे आमार' इथे. याच धाग्याचा थोडा विस्तार करून लिहायचं तर लताबाई, हृदयनाथांनी मराठीतली मी 'डोलकर, डोलकर' सारखी कोळीगीतं आणि इतर गाणी बंगालीतही नेली. या दुव्याच्या पानावर शेवटी स्क्रोल केल्यावर त्यातली काही ऐकता येतील. वादळ वारं सुटलं गं, तिन्हीसांजा सखे मिळाल्या (दूरे आकाश शामियाना), मेंदीच्या पानावर इ. गाण्यांच्या चालीवरची बंगाली गाणी इथे आहेत. बाकी निव्वळ गाण्यांखेरीज मराठी मातीतली गाणी इतर प्रांतांत नेणं, शांताबाईंना कोकणीत आणि कोळीगीतं लिहायला उद्युक्त करणं ही मंगेशकर कुटुंबियांची कामगिरी आपल्या सांस्कृतिक समृद्धीत भर घालणारी यात वाद नाही.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुनील 02/08/2009 - 12:58
मनोरंजक संकलन. नंदन यांनी दिलेल्या दुव्यावरील मराठी ते बंगाली गाणीही सुरेख! आपल्या वंगबंधूंप्रमाणे, हिंदी चित्रसृष्टीत वावरणार्‍या मराठी संगीतकारांना (उदा. सी रामचंद्र, वसंत देसाई) हे का करावेसे वाटले नाही? की केले आहे पण मला ठाऊक नाही? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विजुभाऊ 02/08/2009 - 13:02
हेमन्त कुमारानी बंगाली बाऊलगीते हिन्दीत आणली तशी ती तुम्ही का नाही आणलीत असा प्रश्न जेंव्हा वसन्त देसाईना विचारला होता त्यानी उत्तर दिले की तसे केले तर लोक मला चाल चोरली असे म्हणतील. थोड्या फार फरकाने सी रामचन्द्रानीही हेच उत्तर दिले होते पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

बहुगुणी 02/08/2009 - 20:44
मेजवानीच दिलीत की! जीवलगा राहिले रे, मोगरा फुलला, तुम आशा विश्वास हमारे यांची रुपांतरं विशेष आवडली. मी वर म्हंटल्याप्रमाणे उत्कृष्ट गीतांतराचा नमूना म्हणजे 'वादळ वारं सुटलं गं', बंगाली रुपड्यात 'बादल कालो घिरलो गो' हे वेगळ्याच अर्थाचे शब्द 'वादळ वारं सुटलं गं' च्या तालात perfectly बसतात. पुन्हा गीतकारांना सलाम! (डोलकर डोलकर मधला पुरुष गायक हेमंत कुमारच आहे ना?)

प्रदीप 02/08/2009 - 13:13
असेच एक गीत : मूळ बंगाली गीत 'एक दिन पाखी उडे' (किशोर- आर. डी). हिंदी गीत 'तुमबिन जाऊं कहॉ' (रफी- आर. डी). एस. डी. बर्मनांचे 'हो रे माझी' हेही त्यांच्याच आवाजात बंगालीत ऐकल्याचे आठवते. 'ये बन्सी क्यूं गाये' ह्या सुंदर गीताची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. जाता जाता: 'ना जेऊ ना' तील तबला अगदी 'पचकट' वाटतो. 'ओ सजना' त त्याने गाण्याच्या बरोबर जाता जाता स्वतःचा खास रंग भरला आहे, तो लाजवाब आहे. हा तबला कुणी वाजवाला आहे? (मारुति कीर? दत्ताराम? अन्य कुणी?)

पक्या 02/08/2009 - 13:48
ना जाने कोई कैसी है ये जिंदगानी - हे पण मूळ बंगालीतलेच आहे.

क्रान्ति 02/08/2009 - 19:37
हिंदी, मराठी, बंगाली भाषांमधल्या सुरेल गीतांची सुमधुर थाळीच सजवून दिलीय या धाग्यानं आणि प्रतिसादांनी. परख चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत. हे ऐकलंय? याचीही बंगाली आवृत्ती असेल, तर जाणकारांनी दुवा द्यावा. क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी

In reply to by क्रान्ति

बहुगुणी 03/08/2009 - 08:46
सबिता चौधुरींनी सलिलदांच्या निर्देशनात 'एने डे एने डे झूमका' हे मूळ गाणं म्हंटलं होतं, तेच गाणं सुमिता या कुणी हौशी गायिकेने म्हंटलेलं इथे ऐकायला मिळेल. सबिता चौधुरींच्या आवाजातलं गाणं मला सापडलं नाही. पण ते शोधतांना त्यांच्या आवाजातलं 'होलुड गांधार फूल' हे 'घडी घडी मेरा दिल धडके'चं बंगाली रुपांतर (की मूळ रूप?) मिळालं!.

नितिन थत्ते 02/08/2009 - 19:54
'खाई है रे हमने कसम संग रहनेकी' हे गाणे सचिन देव बर्मन यांच्या आवाजात २००७ च्या कोलकाता बुक फेअर मध्ये बंगालीतून (शब्द त्याच अर्थाचे होते की नाही हे कळले नाही) ऐकले होते. नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)

ललिता 03/08/2009 - 02:36

प्राजु 03/08/2009 - 03:43
खूपच छान आहे. नंदन, तुझीही लिंक पाहिली. सुपर्ब!!! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बहुगुणी 03/08/2009 - 03:59
मला अपेक्षा होती तसं आपण collectively एक महत्वाचा संगीतकोषच तयार करतो आहोत, फारच छान! तात्या: मिपावर कायमस्वरूपी गाण्यांच्या files ठेवता येतील अशी सोय करता येईल का? मला कल्पना आहे हे खर्चिक काम असेल, पण आपली हरकत नसेल तर मदत करायला खूप जण तयार होतील. असा भारतीय बहुभाषिक गाण्यांचा unique database माझ्या माहितीत तरी कुठेही नाही, मिपाचं ते वैशिष्ट्य ठरू शकेल. पहा विचार करून.

विकास 03/08/2009 - 04:02
एकदम मस्त संकलन या धाग्यामधे होत आहे! एकदा हृदयनाथांच्या एका कार्यक्रमात त्यांनी (वर नंदनने सांगितलेल्या चालींव्यतिरीक्त) "रंगा येऊ वो" ची चाल पण बंगाली भजनावरून घेतल्याचे सांगितले होते.

फारएन्ड 03/08/2009 - 09:00
मी हेमंतकुमार च्या बंगाली कॅसेट मधे ऐकलेली (बंगाली शब्द आमचे अफाट बंगाली ज्ञान दाखवतील तेव्हा चुकलेले दुर्लक्षित करावे :) ) आमार प्रोश्नो करे नील धृबोतारा और कोतोकॉल आमी रबो दिशाहारा (कही दूर जब दिन ढल जाये) येइ रात तोमार आमार (ये नयन डरे डरे)

In reply to by फारएन्ड

विसोबा खेचर 03/08/2009 - 09:16
आमार प्रोश्नो करे नील धृबोतारा और कोतोकॉल आमी रबो दिशाहारा (कही दूर जब दिन ढल जाये)
अहो मी या गाण्याच्या कित्येक दिसांपासून शोधात आहे. हे गाण आंतरजालावर कुठे उपलब्ध आहे का? दुवा देऊ शकाल का? तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बहुगुणी 03/08/2009 - 10:15
हेमंतकुमार यांच्या आवाजात इथे. आणखी दोन चांगले ट्रॅक्सही सापडले. श्रीकांतो आचार्या यांच्या आवाजात इथे, सुबीर नंदा आणि रेझीया यांच्या आवाजात इथे ऐका. आनंदमधलं मुकेशचं गाणं इथे.

बहुगुणी 03/08/2009 - 10:33
या दोघांचं 'चोले जो जाय दिन दिन दिन दिन, नुपूर बाजे झिन झिन झिन' हे मूळ गाणं मला काही सापडलं नाही , पण ते अरुंधती होम-चौधुरी यांनी सलीलदांच्याच संगीत निर्देशनात म्हंटलेलं या ठिकाणी ऐकायला मिळेल. किशोर च्या 'गुजर जाये दिन दिन दिन' चं हिंदी व्हर्जन इथे, अन्नदाता चित्रपटासाठी.

भोचक 03/08/2009 - 15:47
सलील कुलकर्णीच्या संधीप्रकाशात या अल्बममधलं 'मन माझे चपळ न राहे निश्चळ' या भजनाची चाल बंगाली लोकसंगीतावरूनच घेतल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितल्याचे आठवते. मराठी भजनाची पारंपरिक चाल न घेता त्याने दिलेल्या चालीतही भजन ऐकायला मस्त वाटते. (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/
लेखनविषय:
लेखनप्रकार
तात्यांनी पुरवलेल्या मुखपृष्ठावरच्या सलील चौधरींच्या आणि लतादीदींच्या गाण्यावरून आठवलं की बंगाली आणि हिंदी या भाषाभगिनींमध्ये अशी देवाणघेवाण बरेचदा झालीय, इथे मी फक्त बंगाली ते हिंदी असा प्रवास केलेली (आणि प्रामुख्याने सलीलदांची) काही गाणी देतोय, त्यांत लताखेरीज इतरही गायक आहेत (इथे रफीचं आणि मुकेशचं एक-एक उदाहरण दिलंय, किशोरकुमारनेही अर्थात् बरीच गाणी गायलीत). ही गाणी गोळा करतांना हे जाणवलं की बरेचदा मूळ बंगाली गाण्यांतील शब्दांशी त्यांच्या हिंदी-करणातही ईमान राखलं गेलंय, तर काही वेळा (चित्रपटातील प्रसंगाशी अनुरूप म्हणून असतील, पण) वेगळीच भावना घेऊन हिंदी गाणी समोर येतात.