मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लोकमान्य(होमरूल -स्वराज्य संघ)

Bhakti ·

चौथा कोनाडा 16/04/2025 - 12:57
इतिहासाचे एक महत्वाचे पान ! या लेखामुळं ही आटोपशिर माहिती पुन्हा वाचली ! "दुर्दम्य" ही गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या जीवनावरील कादंबरीत याचे बर्‍यापैकी तपशिल आहेत.

चौथा कोनाडा 16/04/2025 - 12:57
इतिहासाचे एक महत्वाचे पान ! या लेखामुळं ही आटोपशिर माहिती पुन्हा वाचली ! "दुर्दम्य" ही गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या जीवनावरील कादंबरीत याचे बर्‍यापैकी तपशिल आहेत.
१ १८८८ ला स्थानिक परिषदेतून टिळक कॉंग्रेसमध्ये आले.कर्झनच्या अन्यायकारी बंगालच्या फाळणीच्या कारस्थानानंतर कॉंग्रेसमध्ये जहाल मतवाद्यांची फळी त्यांनी प्रस्थापित केली.परंतू जहाल -मवाळ वादात जहाल मतवाद्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले,कॉंग्रेस फुटली.पुढे टिळकांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश मिळावा यासा

लोकमान्य (राजद्रोह खटला)

Bhakti ·

नॉट इंटरेस्टिंग टिळकांच्या वरील राजद्रोहाचा खटला हा काही तितकासा रोचक नाही, मात्र टिळकांच्या वरील ताई महाराज बलात्कार चा खटला प्रचंड इंटरेस्टिंग आहे ! मुख्य म्हणजे लोकमान्य टिळकांच्या सारख्या तत्कालीन राष्ट्रीय नेत्यावर बलात्काराचा आरोप करू धजावणाऱ्या व्यक्तीला कोणाचे समर्थन, पाठबळ असेल ह्याचा शोध घेणे हे सर्वांसाठी खूप म्हणजे खूप जास्त रोचक आहे !! शोधा म्हणजे सापडेल !!

नॉट इंटरेस्टिंग टिळकांच्या वरील राजद्रोहाचा खटला हा काही तितकासा रोचक नाही, मात्र टिळकांच्या वरील ताई महाराज बलात्कार चा खटला प्रचंड इंटरेस्टिंग आहे ! मुख्य म्हणजे लोकमान्य टिळकांच्या सारख्या तत्कालीन राष्ट्रीय नेत्यावर बलात्काराचा आरोप करू धजावणाऱ्या व्यक्तीला कोणाचे समर्थन, पाठबळ असेल ह्याचा शोध घेणे हे सर्वांसाठी खूप म्हणजे खूप जास्त रोचक आहे !! शोधा म्हणजे सापडेल !!
टिळकांच्या या खटल्यापूर्वीच भारतीय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक दमनाची प्रशासकीय आणि कायदेशीर चौकट ब्रिटिशांनी उभारून ठेवली होती. जी कुठली घडामोड ब्रिटिशांच्या मते त्यांचे भारतावरील नियंत्रण नाकारू पाहणारी ठरू शकेल, त्यामागील व्यक्तींवर 'राजद्रोहा'चे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत होते. ब्रिटिश सरकारविषयी तिरस्कार वाढविणारे, त्या सरकारचा अवमान करू पाहणारे किंवा त्या सरकारविषयी अप्रीती निर्माण करू पाहणारे कोणतेही वर्तन 'राजद्रोह' ठरविले जाऊ शकत असे. टिळकांवर हा राजद्रोहाचा आरोप एकंदर तीनदा ठेवला गेला. पहिल्यांदा १८९७ मध्ये, नंतर १९०८ आणि लगेच १९१६ मध्ये. १.

गीतारहस्यचिंतन ४ -आधिभौतिकसुखवाद

Bhakti ·

उत्तम आधिभौतिक सुखावाद हा बहुतांश चार्वाकाच्या इहवाद जवळ जाणारा आहे. सर्वसामान्य लोकांसाठी हाच उत्तम माग आहे जगण्याचा ! बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 02/04/2025 - 19:13
होय.
बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.
धन्यवाद .

उत्तम आधिभौतिक सुखावाद हा बहुतांश चार्वाकाच्या इहवाद जवळ जाणारा आहे. सर्वसामान्य लोकांसाठी हाच उत्तम माग आहे जगण्याचा ! बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 02/04/2025 - 19:13
होय.
बाकी उर्वरित अध्यात्म वगैरे हे मोजक्या लोकांसाठी च आहे / असावे हे उत्तम.
धन्यवाद .
#गीतारहस्य४ #आधिभौतिकसुखवाद दुःखादुद्विजते सर्वः सर्वस्य सुखमीप्सितम् । मभा. शां. १३९.६१ दुःखाचा सर्वांसच कंटाळा असतो आणि सुख सर्वांसच हवे असते. कोणत्याही कर्माचे केवळ बाह्य फल पाहून नीतीचा व अनीतीचा निर्णय करणाऱ्या पक्षास टिळकांनी 'आधिभौतिक सुखवाद' हे नाव दिले आहे. बाह्य फलाहून नीतीमत्तेचा निर्णय होत असतांना ही सोपी पद्‌धत सोडून त्यासाठी आत्मानात्मविचारांत शिरायची गरजच नाही, हे आधिभौतिक सुखवाद्यांचे म्हणणे. त्यामुळे त्यांच्यासाठी अध्यात्म तर अतिशय निरर्थक गोष्ट आहे.

बाजाराचा कल : २४ फेब्रुवारीचा आठवडा

युयुत्सु ·

In reply to by आंद्रे वडापाव

युयुत्सु 23/02/2025 - 14:07
तुमची सूचना चांगली आहे. सोन्याचा डेटा मला माझ्या मेंबरशिपमध्ये मिळत नसल्याने मला त्याचा समावेश करता येणार नाही. माझ्या मेंबरशिपमध्ये मला फक्त एन्०एस०इ० आणि बि०एस्०इ० चा दिवस अखेरीचा डेटा मिळतो. सोन्याच्या भावांचा समावेश करता आला असता तर मॉडेल अधिक अचूक आणि विश्वासार्ह बनले असते.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 23/02/2025 - 14:30
अरेच्चा! माझ्या मेंबरशिपमध्ये सोन्याचा डेटा पण मिळतो असे ल़क्षात आले आहे. पण अगोदर थोडे प्रयोग करून बघावे लागतील.

नमस्कार ! बाकी इतर विषयांवर पटो न पटो , पण मला आपले हे लेखन फार आवडते ! आपण अन्यथा घेणार नसलात तर काही नम्र सुचना (सजेशन्स) देऊ इच्छितो ... आपले ग्राफ हे इन्टर्प्रेट करायला काहीसे अवघड आहे, आपणे निफ्टीची किंवा बी.एस.ई ची संभाव्य रेंज आणि त्याची शक्यता (प्रोबॅबिलिटी) असे काहीसे सोपे प्रेडिक्शन लिहिल्यास आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना समजायला सोप्पे जाईल लिहित रहा !

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 23/02/2025 - 15:08
श्री० प्रसाद गोडबोले प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि सूचनेबद्दल आभार! बाजाराचा नुसता कल ओळखणे हे खूप मोठ्ठे आह्वान असल्याने सध्या मी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हळूहळु तुमच्या सूचनेचा अवश्य विचार करीन. माझे आलेख सुरुवातीला समजायला अवघड वाटणे अवघड स्वाभाविक आहे. पण थोडक्यात समजावतो. उच्च न्यायालयाचे जसे खंडपीठ असते तसे मी १० किंवा २० मॉडेल्सचे खंडपीठ तयार करतो. मग या खंडपीठातील प्रत्येक मॉडेल आलेल्या डेटाचे विश्लेषण करून भाकीत करते. भाकीत वर जाणार असेल तर हिरव्या बार ने दाखवले जाते. बाजार खाली जाणार असेल तर लाल रंगाने दाखवले जाते. वरील "खण्ड्पीठ" वीस मॉडेलचे असल्याने २० बार दाखवले आहेत. जाता जाता - बाकीचे मतभेद असले तरी आपल्याबद्दल बेसिक आदर नक्की राहील. चिंता नसावी.

युयुत्सु 23/02/2025 - 14:55
आग्या १९९० यांच्या मागणीनुसार सोन्याच्या दराचे पुढील आठड्यासाठी (केवळ प्रयोगात्मक) भाकीत सोने खाली येते तेव्हा स्टॉक वर जातात या सार्वकालिक तत्त्वाचा युयुत्सुनेट ने आदर केलेला दिसतो.

युयुत्सु 24/02/2025 - 00:03
मंडळी श्री० गोडबोले यांनी मला मार्केट्ची संभाव्य रेंज आणि त्याची संभाव्यता (प्रोबॅबिलीटी) देण्याबद्दल सुचवले. आत्ताच मला मी स्वतः विकसित केलेल्या "क्लेमास्पेस डायग्रॅमची आठवण झाली त्यात मला मार्केट वर किंवा खाली जायची शक्यता किती या प्रश्नाचे उत्तर देता येते. पुढील आठवड्यासाठीचा क्लेमास्पेस डायाग्रॅम असा दिसतो. पिवळा धमक दिसणारा 'डोळा' मार्केटला आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करतो. याचे गणित इथे आणि मराठीत देणे अवघड आहे. तर या तंत्राप्रमाणे पुढच्या आठवड्यात निफ्टी वर जायची शक्यता ८१.४ % इतकीआहे.   पण मला दर वेळेला क्लेमास्पेस डायग्रॅम इथे डकवणे जिकीरीचे आहे. त्यामुळे मी फक्त प्रोबॅबिलीटी चे आकडे इथे देईन.

युयुत्सु 25/02/2025 - 08:36
क्लेमास्पेस डायग्रॅम हे मी माझ्या स्वतःच्या काही गरजा पूर्ण करणयासाठी विकसित केलेले एक गुणी तंत्र आहे. :) परवा हा आलेख मी जेव्हा काढला तेव्हा बाजार वर जायची संभाव्यता ~८१% होती. कालच्या घसरणीमुळे ही शक्यता आता ~९५% पर्यंत वाढली आहे. मग आता मार्केट वर जाणार की खाली जाणार? तर वर दिलेल्या आलेखात निळी रेघ कालचे मार्केट कुठे होते दाखवते. निळ्या रेघे खाली भूतकाळात मार्केट गेलेले दिसत आहे, पण ते तिथे जाऊन उलट फिरले आहे. त्यामुळे अजुन एका डुबकीची शक्यता नाकारता येत नाही. थोडकयात शेवटच्या थेंबापर्यंत चिपाड चरकातून काढणार...  तसेच वरील आलेखाचा एक चुलतभाऊ पुढे दिला आहे. त्यात तांबंडा बिंदू मार्केट सध्या कुठे आहे ते दाखवत आहे. मार्केट पिवळ्या डोळ्याकडे सतत झेपावत असते. हा "पितनेत्र " तांबड्या बिंदूचच्या डाव्या बाजूला असल्याने आणखी विक्री होऊन मग मार्केट परतीचा रस्ता काही कालावधी साठी पकडेल, (नवीन अर्निंग सिझन) असे वाटते.

दीपक११७७ 25/02/2025 - 14:03
कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे मला चार्ट दिसत नाहीये, माझ्या पीसीमध्ये काही सेटिंग समस्या आहे का की या धाग्या सोबत कोणताही चार्ट जोडलेला नाहीये.

In reply to by आंद्रे वडापाव

युयुत्सु 23/02/2025 - 14:07
तुमची सूचना चांगली आहे. सोन्याचा डेटा मला माझ्या मेंबरशिपमध्ये मिळत नसल्याने मला त्याचा समावेश करता येणार नाही. माझ्या मेंबरशिपमध्ये मला फक्त एन्०एस०इ० आणि बि०एस्०इ० चा दिवस अखेरीचा डेटा मिळतो. सोन्याच्या भावांचा समावेश करता आला असता तर मॉडेल अधिक अचूक आणि विश्वासार्ह बनले असते.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु 23/02/2025 - 14:30
अरेच्चा! माझ्या मेंबरशिपमध्ये सोन्याचा डेटा पण मिळतो असे ल़क्षात आले आहे. पण अगोदर थोडे प्रयोग करून बघावे लागतील.

नमस्कार ! बाकी इतर विषयांवर पटो न पटो , पण मला आपले हे लेखन फार आवडते ! आपण अन्यथा घेणार नसलात तर काही नम्र सुचना (सजेशन्स) देऊ इच्छितो ... आपले ग्राफ हे इन्टर्प्रेट करायला काहीसे अवघड आहे, आपणे निफ्टीची किंवा बी.एस.ई ची संभाव्य रेंज आणि त्याची शक्यता (प्रोबॅबिलिटी) असे काहीसे सोपे प्रेडिक्शन लिहिल्यास आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना समजायला सोप्पे जाईल लिहित रहा !

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 23/02/2025 - 15:08
श्री० प्रसाद गोडबोले प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि सूचनेबद्दल आभार! बाजाराचा नुसता कल ओळखणे हे खूप मोठ्ठे आह्वान असल्याने सध्या मी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हळूहळु तुमच्या सूचनेचा अवश्य विचार करीन. माझे आलेख सुरुवातीला समजायला अवघड वाटणे अवघड स्वाभाविक आहे. पण थोडक्यात समजावतो. उच्च न्यायालयाचे जसे खंडपीठ असते तसे मी १० किंवा २० मॉडेल्सचे खंडपीठ तयार करतो. मग या खंडपीठातील प्रत्येक मॉडेल आलेल्या डेटाचे विश्लेषण करून भाकीत करते. भाकीत वर जाणार असेल तर हिरव्या बार ने दाखवले जाते. बाजार खाली जाणार असेल तर लाल रंगाने दाखवले जाते. वरील "खण्ड्पीठ" वीस मॉडेलचे असल्याने २० बार दाखवले आहेत. जाता जाता - बाकीचे मतभेद असले तरी आपल्याबद्दल बेसिक आदर नक्की राहील. चिंता नसावी.

युयुत्सु 23/02/2025 - 14:55
आग्या १९९० यांच्या मागणीनुसार सोन्याच्या दराचे पुढील आठड्यासाठी (केवळ प्रयोगात्मक) भाकीत सोने खाली येते तेव्हा स्टॉक वर जातात या सार्वकालिक तत्त्वाचा युयुत्सुनेट ने आदर केलेला दिसतो.

युयुत्सु 24/02/2025 - 00:03
मंडळी श्री० गोडबोले यांनी मला मार्केट्ची संभाव्य रेंज आणि त्याची संभाव्यता (प्रोबॅबिलीटी) देण्याबद्दल सुचवले. आत्ताच मला मी स्वतः विकसित केलेल्या "क्लेमास्पेस डायग्रॅमची आठवण झाली त्यात मला मार्केट वर किंवा खाली जायची शक्यता किती या प्रश्नाचे उत्तर देता येते. पुढील आठवड्यासाठीचा क्लेमास्पेस डायाग्रॅम असा दिसतो. पिवळा धमक दिसणारा 'डोळा' मार्केटला आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करतो. याचे गणित इथे आणि मराठीत देणे अवघड आहे. तर या तंत्राप्रमाणे पुढच्या आठवड्यात निफ्टी वर जायची शक्यता ८१.४ % इतकीआहे.   पण मला दर वेळेला क्लेमास्पेस डायग्रॅम इथे डकवणे जिकीरीचे आहे. त्यामुळे मी फक्त प्रोबॅबिलीटी चे आकडे इथे देईन.

युयुत्सु 25/02/2025 - 08:36
क्लेमास्पेस डायग्रॅम हे मी माझ्या स्वतःच्या काही गरजा पूर्ण करणयासाठी विकसित केलेले एक गुणी तंत्र आहे. :) परवा हा आलेख मी जेव्हा काढला तेव्हा बाजार वर जायची संभाव्यता ~८१% होती. कालच्या घसरणीमुळे ही शक्यता आता ~९५% पर्यंत वाढली आहे. मग आता मार्केट वर जाणार की खाली जाणार? तर वर दिलेल्या आलेखात निळी रेघ कालचे मार्केट कुठे होते दाखवते. निळ्या रेघे खाली भूतकाळात मार्केट गेलेले दिसत आहे, पण ते तिथे जाऊन उलट फिरले आहे. त्यामुळे अजुन एका डुबकीची शक्यता नाकारता येत नाही. थोडकयात शेवटच्या थेंबापर्यंत चिपाड चरकातून काढणार...  तसेच वरील आलेखाचा एक चुलतभाऊ पुढे दिला आहे. त्यात तांबंडा बिंदू मार्केट सध्या कुठे आहे ते दाखवत आहे. मार्केट पिवळ्या डोळ्याकडे सतत झेपावत असते. हा "पितनेत्र " तांबड्या बिंदूचच्या डाव्या बाजूला असल्याने आणखी विक्री होऊन मग मार्केट परतीचा रस्ता काही कालावधी साठी पकडेल, (नवीन अर्निंग सिझन) असे वाटते.

दीपक११७७ 25/02/2025 - 14:03
कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे मला चार्ट दिसत नाहीये, माझ्या पीसीमध्ये काही सेटिंग समस्या आहे का की या धाग्या सोबत कोणताही चार्ट जोडलेला नाहीये.
बाजाराचा कल : २४ फेब्रुवारीचा आठवडा ========================= मंडळी मागील आठवड्यात जे नकारात्मक चित्र युयुत्सु-नेट ने दाखवले त्या प्रमाणे परत एकदा मार्केटने आपला मगदूर दाखवला. या आठवड्यात मात्र चित्र वेगळे आहे. बाजारात अजून करेक्शन येणं बाकी आहे असं तज्ञ मंडळी सांगत असताना मॉडेल मात्र चढा-सूर आळवत आहे. कदाचित या खेपेस युयुत्सु-नेट याखेपेला नक्की गंडेल असे वाटते. त्यामुळे माझी उत्सूकता किंचित ताणली गेली आहे.

गीतारहस्य चिंतन -३

Bhakti ·
#गीतारहस्य प्रकरण तिसरे -कर्मयोगशास्त्र "तस्माद‌योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्"(गीता २.५०) "म्हणून तू योगाचा आश्रय कर, कर्म करण्याची जी शैली, चातुर्य किंवा कुशलता त्यास योग म्हणतात." योग शब्दाची व्याख्या लक्षण आहे. कर्माकर्माच्या विवंचनेत अनेक अडचणी उद्‌भवतात, तेव्हा ते काम सोडून कर्माचा लोप न करता', योग' म्हणजे युक्ती शहाण्या पुरुषाने स्वीकारली पाहिजे, तुहि स्वीकार. ' तस्माद‌द्योगाय युज्यस्व' हे श्रीकृष्णाचे अर्जुनास प्रथम सांगणे आहे, आणि हा योग म्हणजे कर्मयोगशास्त्र होय. कर्म कर्म शब्द 'कृ' धातूपासून निघाला आहे.

गीतारहस्य चिंतन-२

Bhakti ·

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 09/02/2025 - 20:54
प्रगोदादा,ठीक आहे.अजून सुटसुटीत मांडण्याचा प्रयत्न करीत राहते. हा भाग पहिल्या भागाचा कर्मजिज्ञासाचा दुसरा भाग आहे.सत्य, अहिंसा,अस्तेय या सारखी कर्म मनुष्य अनेकदा धर्म -अधर्म अशा द्वंद्वात टाकतात.तेव्हा याबाबत सूक्ष्म अभ्यास केला तर अनेकदा योग्य मार्ग जो इतरांचेही नुकसान करणार नाही आणि स्वतः चेही रक्षण करेल असा सापडतो.
या प्रकरणात टिळकांनी कर्म करतांना अनेक नीती शास्त्रानुसार कशा करायच्या,पाळायच्या यांचा संभ्रम पडत असतो‌ तेव्हा अपवाद कसा ओळखावा हे सांगितले आहे.तेव्हा काळानुसार धर्म बदलतो.नीतीस अनेक अपवाद असतात.अर्थात ते समजण्यासाठी सूक्ष्म अभ्यास असावा अथवा कृष्ण साथीला हवा.

चामुंडराय 09/02/2025 - 21:03
भक्ती ताई तुमची ही गीतारहस्य चिंतन लेखमाला वाचून घरी असलेला गीतारहस्य ग्रंथ वाचायला सुरुवात केली आहे परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे. ह्या ग्रंथावर एखादे सहज समजण्यासारखे भाष्य उपलब्ध आहे का?

In reply to by चामुंडराय

Bhakti 09/02/2025 - 21:10
परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे.
पण मला का इतकं सोप्पा वाटतोय बरे ;) अतिशयोक्ती नाही.पण मी जवळपास २०२० पासून वैदिक संस्कृती समजून घेण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे मी युट्यूबवर अगणित चित्रफिती पाहिल्या.एका विषयातून दुसरा, त्यातून तिसरा अशी ही मालिका सुरूच आहे.म्हणजे इतर कमी असं मी म्हणतं नाही.असं म्हणतात, ज्ञानाचा सगळ्यांत उपयोगी मार्ग पुस्तक आहे.मला तर खुप मज्जा येतेय ;) :)

स्वधर्म 10/02/2025 - 18:26
टिळकांना गीता आपल्या आयुष्यातील कोणते निर्णय घेताना कशी उपयोगी पडली, अशी काही उदाहरणे या ग्रंथात तुमच्या वाचनात आली, तर वाचायला आवडेल. ज्ञानाइतकेच आचरण महत्वाचे, म्हणून विचारत आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 09/02/2025 - 20:54
प्रगोदादा,ठीक आहे.अजून सुटसुटीत मांडण्याचा प्रयत्न करीत राहते. हा भाग पहिल्या भागाचा कर्मजिज्ञासाचा दुसरा भाग आहे.सत्य, अहिंसा,अस्तेय या सारखी कर्म मनुष्य अनेकदा धर्म -अधर्म अशा द्वंद्वात टाकतात.तेव्हा याबाबत सूक्ष्म अभ्यास केला तर अनेकदा योग्य मार्ग जो इतरांचेही नुकसान करणार नाही आणि स्वतः चेही रक्षण करेल असा सापडतो.
या प्रकरणात टिळकांनी कर्म करतांना अनेक नीती शास्त्रानुसार कशा करायच्या,पाळायच्या यांचा संभ्रम पडत असतो‌ तेव्हा अपवाद कसा ओळखावा हे सांगितले आहे.तेव्हा काळानुसार धर्म बदलतो.नीतीस अनेक अपवाद असतात.अर्थात ते समजण्यासाठी सूक्ष्म अभ्यास असावा अथवा कृष्ण साथीला हवा.

चामुंडराय 09/02/2025 - 21:03
भक्ती ताई तुमची ही गीतारहस्य चिंतन लेखमाला वाचून घरी असलेला गीतारहस्य ग्रंथ वाचायला सुरुवात केली आहे परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे. ह्या ग्रंथावर एखादे सहज समजण्यासारखे भाष्य उपलब्ध आहे का?

In reply to by चामुंडराय

Bhakti 09/02/2025 - 21:10
परंतु शंभर वर्षांपेक्षा जुनी मराठी वाचायला क्लिष्ट वाटते आहे आणि वर त्यातील तत्वज्ञान समजून घेणे जिकरीचे वाटते आहे तरीही नेटाने प्रयत्न करतो आहे.
पण मला का इतकं सोप्पा वाटतोय बरे ;) अतिशयोक्ती नाही.पण मी जवळपास २०२० पासून वैदिक संस्कृती समजून घेण्याच्या मार्गावर आहे.त्यामुळे मी युट्यूबवर अगणित चित्रफिती पाहिल्या.एका विषयातून दुसरा, त्यातून तिसरा अशी ही मालिका सुरूच आहे.म्हणजे इतर कमी असं मी म्हणतं नाही.असं म्हणतात, ज्ञानाचा सगळ्यांत उपयोगी मार्ग पुस्तक आहे.मला तर खुप मज्जा येतेय ;) :)

स्वधर्म 10/02/2025 - 18:26
टिळकांना गीता आपल्या आयुष्यातील कोणते निर्णय घेताना कशी उपयोगी पडली, अशी काही उदाहरणे या ग्रंथात तुमच्या वाचनात आली, तर वाचायला आवडेल. ज्ञानाइतकेच आचरण महत्वाचे, म्हणून विचारत आहे.
गीतारहस्य चिंतन -१ #कर्मजिज्ञासा२ * अस्तेय (चोरी) एकाने यथान्याय मिळवलेली संपत्ती चोरून किंवा लुटून नेण्याची इतरांना मोकळीक मिळेल तर द्रव्यसंचय करण्याचे बंद पडून सर्वांचेच नुकसान होईल, समाजाची घडी विस्कळून सर्वत्र अनवस्था होईल हे निर्विवाद आहे.

गीतारहस्य चिंतन-१

Bhakti ·

विजुभाऊ 04/02/2025 - 14:43
"न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये आणि बोलणे अवश्यच असेल तर, किंवा न बोलल्यामुळे (दुसऱ्यास) शंका येण्याचा संभव असेल तर, त्यावे‌ळी सत्यापेक्षा खाटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारांनी ठरलेले आहे!
"विचारल्या खेरीज कोणाशी बोलू नये आणि अन्यायाने जर कोणी प्रश्न करीत असल्यास विचारिल्यावरही उत्तर देऊ नये. माहित असले तरी वेड्‌यासारखे हू हू करून वेळ - मारुन न्यावी "
हा संदेश कृष्णा ने युद्ध चालू असताना का दिला असाव हा प्रश्न पडतो.

In reply to by विजुभाऊ

Bhakti 04/02/2025 - 15:23
हे दोन्ही श्लोक गीतेतले नाही.टिळकांनी मनुस्मृती,महाभारत, उपनिषदे इ.मधील श्लोकांचे दाखले देत अनेक गोष्टी कशा आधीच अधोरेखित आहेत हे सांगितले आहे.

वाह , उत्तम लेख भक्ती ! मला हा ग्रंथ इतका लोकोत्तर वाटतो की ह्यावर काहीही लिहिण्याचे मला धाडसच होत नाही. ह्या ग्रंथाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे - आमच्या सारखे लोक जे डोक्यामागुन घास खातात , अर्थात आधी पाश्चिमात्य तत्त्वज्ञान , मार्कस ऑरेलियास, शोपन्हावर, निश्चा वगैरे पासून सुरुवात करतात त्यांच्यासाठी गीतारहस्य हा ग्रंथ प्रत्येक पातळीवर उपयोगी ठरतो. सुरुवातीला निहीलिझम , सिनीसिझम, नंतर स्टॉईसिस्म, नंतर निष्चा असे करत करत लोकमान्यांनी एकेक विचार कुठे कसा कमी आहे हे दाखवले आहे अन् सरतेशेवटी कर्मयोगाचे रहस्य सांगितले आहे ! This is just mind blowing. बाकी टिळकांनी काढलेला निष्कर्ष की जीवनमुक्ताने आमरणांत लोकांच्या हिताकरिता कर्मारत राहिले पाहिजे.... हे एक विचार म्हणून ठीक आहे , गीतेतही कृष्णाने सन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे स्पष्ट म्हणाले आहे हेही मान्य ! पण तरीही , वर्णाश्रम व्यवस्थेने आखून दिलेली कर्मे योग्य रीतीने पार पाडल्यावर कर्म करत राहणे हे मला तरी एरंडाचे गुऱ्हाळ वाटते. आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही. म्हणूनच मला कालिदासाने रघुवंश मध्ये रघुकुलातील राजांच्या बाबतीत जे म्हणाले आहे तो आदर्श जीवनक्रम वाटतो - शैशवेsभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्। वार्धक्ये मुनिवृत्तिनां योगेनान्ते तनुत्यजाम्।। मी जमेल तितका प्रयत्न करतो. बाकी कर्ता करविता श्रीराम समर्थ. इत्यलम्

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 05/02/2025 - 10:32
त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही.
बरोबर, तरीही टाटा, मंगेशकर यांसारखे कर्मयोगी समाजाला पाहिजेच.

In reply to by Bhakti

विजुभाऊ 05/02/2025 - 13:45
आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही. पण आपल्यासारख्या पेन्शन नसणार्‍या सर्व कर्मचारी हमालाना पोट भरण्यासाठी कर्म करावेच लागणार आहे. त्यातून सुटका नाही.

अर्धवटराव 05/02/2025 - 04:37
पहिल्यांदा गीतारहस्य वाचलं तेंव्हा ओव्हरव्हेल्मींग का काय म्हणतात तसं झालं होतं :)
भगवद्गीता कर्मयोग प्रधान । प्रवृत्तिपर आहे असे कोणीच का म्हणत नाही.
याचं कारण बहुदा वर्णाश्रम पद्धतीत असावं. एखादा शिवाजी सोडला तर अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ध्येयवेडाने जगणं सामान्य माणसाला जमत नाहि. फळ पिकल्यावर ते भूक मिटवायच्या कामि यावं, त्यातल्या बीयांनी स्वतःला जमीनीत रोवुन घेउन नवीन झाड जन्माला घालावं. त्याकरता सर्वप्रथम फळाने झाडापासुन आपली नाळ तोडायला हवी. ट्रांझीशनला स्वतः सामोरे जायया हवं. म्हणुन मोक्षसाधनांची सुरुवात निवृत्तीपर निरुपणाने होते, सो डीड मेनी भाष्यकार्स ऑफ भगवत्गीता (काय धेडगुजरी ई-मराठी आहे ;) ) वर्णाश्रम पद्धतीत, त्यातल्या आश्रम व्यवस्थेत, आयुष्याची सेकंड इनींग सुरु करताना सर्व प्रकारच्या कडु-गोड-खारट-तुरट भोगांपासुन फारकत घ्यायला सुरुवात करण्याचं प्रिस्क्रीप्शन आहे. भारताला काहि शतकं तरी आपला धर्म/संस्कृती समूळ उखडुन काढण्याचा धोका जाणवला नाहि. त्यामुळे एखादा बाहुबली क्षात्रधर्म सोडुन वैराग्यशील गोमटेश्वर झाल्यास त्याचं कोणाला वावगं वाटलं नाहि, किंवा त्यामुळे फार काहि नुकसान देखील झालं नाहि (बाहुबली भावाच्या वागण्याने दुखावला जाऊन अरण्यसेवन करता झाला, वर्णाश्रम धर्मामुळे नाहि हे माहित आहे... भावनाओ को समझो) हजार वर्षापूर्वी उत्तर-पश्चीम सीमेवरुन यावनी आक्रमणं धडकु लागली आणि निवृत्तीपर तत्वज्ञान त्याला तोंड देऊ शकणार नाहि याची समज यायला भारताला बरच काहि गमवावं लागलं. धर्मशास्त्रात वर्णीलेला पाप-पूण्य, सत्यासत्य, कर्तव्य-अकर्तव्य इत्यादींचा विचार आज किती रिलेव्हंट आहे हा कदाचीत वादाचा विषय होऊ शकेल.. पण शेकडो वर्ष माणसाने याविषयी चिंतन केलं, प्रयोग केले, सिद्धांत मांडले, सिद्धता आणि खंडन करण्याच्या पद्धती डेव्हलप केल्या-आचरल्या.. हे सगळं बघुन फार कौतुक वाटतं :) असो... मूळ विषय काय होता ??? हां.. ते कर्मपर का निवृत्तीपर वगैरे वगैरे... याला उत्तर एकच.. माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 05/02/2025 - 10:47
सुंदर प्रतिसाद!
माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.
हो पण मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ .. मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी राही । बुद्धीहूनी श्रेष्ठ जीवात्मा पाही । जीवात्मापेक्षाही श्रेष्ठ राही । हे अनंत ब्रह्मांड ॥४४॥ -चित्रापुरगुरूपरंपरा.

In reply to by Bhakti

अर्धवटराव 06/02/2025 - 03:01
इथे श्रेष्ठ-कनिष्ठ म्हणजे क्लार्क-हेडक्लार्क अशी अधिकाराची उतरंड अपेक्षीत नाहि. आपले जीवन म्हणजे कर्मांची अभेद्य साखळी आहे. या कर्म प्रोसेसचे कॉम्पोनंट्स म्हणजे शरीर, मन, बुद्धी, चेतना. आयडीअली शरीराने मनाचं ऐकावं, मनाने बुद्धीला रेफर करावं, बुद्धीने चेतना ओळखावी, आणि चेतनेने या सर्वांचा जो स्त्रोत आहे त्या सगुण-निर्गुण एक गोविंदु रे ला शरण जावं.. अशा पद्धतीने सर्व घटकांचा समन्वय म्हणजे पर्फेक्ट कर्म. हे सिंक्रोनायझेशन करताना मधेच थांबु नये, अभि जर्नी बाकी है, या अर्थाने हा श्रेष्ठ-कनिष्ठ फरक करण्यात येतो. शरीर आणि मन संलग्न झाले तर कला जन्माला येते. पुढे बुद्धी जोडली कि माणुस वैज्ञानीक होतो. चेतनेशी नाळ जोडली गेली माणुस योगी होतो. चेतना आपल्या मुळाशी परतली कि भक्ती ची अवस्था येते... पुढे पण काहि असेल का ?? माहित नाहि :) पण भक्ती अवस्था आल्याशिवाय आपण अपूर्ण असतो. पूर्णात्वाचा पुढील टप्पा मागच्या टप्प्यापेक्षा श्रेष्ठ, कारण तेच मागच्या टप्प्याचं गंतव्य असतं.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 06/02/2025 - 10:52
सुंदर! उतरंड करू नये पण वरच्या श्लोकात किंवा जवळपास सर्वच तत्वज्ञानात हेच सांगितले आहे.मनापासून माहिती तपासून बुद्धी पर्यंत आली नाही तर? म्हणून हे श्रेष्ठ, कनिष्ठ सांगितले असावे.आता एखादा बुद्धीवान असेल पण त्याची बुद्धी शुद्ध वा हितकारक असेल तर अनर्थ होईल,तर बुद्धी शुद्ध पाहिजे, आत्मनिष्ठ.पुढे चेतनेऐवजी अतिचेतन म्हणजे शरीर, मन, बुद्धी प्राण यांचा अतिउच्च समुच्चय आत्मा(जीवात्मा) असे सांगितले आहे.आता परत आत्मा आहे नाही हे ज्याने त्याने ठरवा त्यासाठी चेतना शब्द रूढ झालाय.पण पुढे ज्ञानयोग घ्या भक्तीयोग घ्या.हे सगळं स्थिर करत ब्रम्हांड म्हणजेच oneness पर्यंत जो पोहचतो तो योगी..सांख्ययोगी/कर्मयोगी/भक्तीयोगी.

मिपावर अतिशय कठीण व गुढ विषयाबद्दलचे सोप्या भाषेतील लेख वाचून मनोरंजन व ज्ञान वृद्धी होत आहे. बरेच विचार, गोष्टी डोक्यावरून जातात. असो पुस्तक अमेझोन कार्ट मधे टाकले आहे लवकरच वाचायला घेतो.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 05/02/2025 - 10:50
ई -साहित्यप्रकाशनाने पीडीएफ स्वरुपात गीतारहस्याचे दोन खंड प्रकाशित केले आहेत.तेही पहावे. https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_1.pdf https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_2.pdf

Bhakti 11/04/2025 - 10:41
भक्तीपर मार्ग- काही निरीक्षणे अनेक पुस्तकांतून वाचलेल्या माहितीनुसार हे नोंदवत आहे,कोणताही नेमका संदर्भ नाही. शैव वैष्णव अशा दोन मार्गांनी चाललेल्या समाजाला एकच करण्यासाठी 'अद्वैत' आणखीनच पुढे आला.तत्कलीन आदि शंकराचार्य यांनी भक्तीमार्ग पंचायतन, नामस्मरण,मठ, संन्यास यांद्वारे समाजापुढे देण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर माऊली स्वतः नाथपंथीय होते, तरीही अद्वैताची सांगड भक्तीमार्गाला बहाल केली. तंत्रमंत्राताचा झालेला सुळसुळाट ,बाह्य आक्रमण अशा दुभ़ंग स्थितीत काहीही नको , तुमच्या यथाशक्ती अनुसार भक्तीमार्ग अवलंबावा असे मत रूजत गेले. परंतु स्वातंत्र्य लढ्यात समाजाला पुन्हा प्रवृत्तीमार्गावर जोर द्या हे बिंबवण्यासाठी टिळकांनी पुन्हा एकदा प्रवृत्तीपर , कर्मयोगशास्त्र गीतारहस्य लिहिली.

विजुभाऊ 04/02/2025 - 14:43
"न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये आणि बोलणे अवश्यच असेल तर, किंवा न बोलल्यामुळे (दुसऱ्यास) शंका येण्याचा संभव असेल तर, त्यावे‌ळी सत्यापेक्षा खाटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारांनी ठरलेले आहे!
"विचारल्या खेरीज कोणाशी बोलू नये आणि अन्यायाने जर कोणी प्रश्न करीत असल्यास विचारिल्यावरही उत्तर देऊ नये. माहित असले तरी वेड्‌यासारखे हू हू करून वेळ - मारुन न्यावी "
हा संदेश कृष्णा ने युद्ध चालू असताना का दिला असाव हा प्रश्न पडतो.

In reply to by विजुभाऊ

Bhakti 04/02/2025 - 15:23
हे दोन्ही श्लोक गीतेतले नाही.टिळकांनी मनुस्मृती,महाभारत, उपनिषदे इ.मधील श्लोकांचे दाखले देत अनेक गोष्टी कशा आधीच अधोरेखित आहेत हे सांगितले आहे.

वाह , उत्तम लेख भक्ती ! मला हा ग्रंथ इतका लोकोत्तर वाटतो की ह्यावर काहीही लिहिण्याचे मला धाडसच होत नाही. ह्या ग्रंथाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे - आमच्या सारखे लोक जे डोक्यामागुन घास खातात , अर्थात आधी पाश्चिमात्य तत्त्वज्ञान , मार्कस ऑरेलियास, शोपन्हावर, निश्चा वगैरे पासून सुरुवात करतात त्यांच्यासाठी गीतारहस्य हा ग्रंथ प्रत्येक पातळीवर उपयोगी ठरतो. सुरुवातीला निहीलिझम , सिनीसिझम, नंतर स्टॉईसिस्म, नंतर निष्चा असे करत करत लोकमान्यांनी एकेक विचार कुठे कसा कमी आहे हे दाखवले आहे अन् सरतेशेवटी कर्मयोगाचे रहस्य सांगितले आहे ! This is just mind blowing. बाकी टिळकांनी काढलेला निष्कर्ष की जीवनमुक्ताने आमरणांत लोकांच्या हिताकरिता कर्मारत राहिले पाहिजे.... हे एक विचार म्हणून ठीक आहे , गीतेतही कृष्णाने सन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे असे स्पष्ट म्हणाले आहे हेही मान्य ! पण तरीही , वर्णाश्रम व्यवस्थेने आखून दिलेली कर्मे योग्य रीतीने पार पाडल्यावर कर्म करत राहणे हे मला तरी एरंडाचे गुऱ्हाळ वाटते. आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही. म्हणूनच मला कालिदासाने रघुवंश मध्ये रघुकुलातील राजांच्या बाबतीत जे म्हणाले आहे तो आदर्श जीवनक्रम वाटतो - शैशवेsभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्। वार्धक्ये मुनिवृत्तिनां योगेनान्ते तनुत्यजाम्।। मी जमेल तितका प्रयत्न करतो. बाकी कर्ता करविता श्रीराम समर्थ. इत्यलम्

In reply to by प्रसाद गोडबोले

Bhakti 05/02/2025 - 10:32
त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही.
बरोबर, तरीही टाटा, मंगेशकर यांसारखे कर्मयोगी समाजाला पाहिजेच.

In reply to by Bhakti

विजुभाऊ 05/02/2025 - 13:45
आपल्या कन्येचे कन्यादान करून दिले आणि मुलाच्या मुलाची, नातवाची मुंज पाहिली की पुरुष (आणि स्त्री ही ) कर्माबंधनातून मुक्त आहेत. त्यांनतर कर्म करणे किंवा न करणे हा चॉईस आहे . सक्ती नाही. पण आपल्यासारख्या पेन्शन नसणार्‍या सर्व कर्मचारी हमालाना पोट भरण्यासाठी कर्म करावेच लागणार आहे. त्यातून सुटका नाही.

अर्धवटराव 05/02/2025 - 04:37
पहिल्यांदा गीतारहस्य वाचलं तेंव्हा ओव्हरव्हेल्मींग का काय म्हणतात तसं झालं होतं :)
भगवद्गीता कर्मयोग प्रधान । प्रवृत्तिपर आहे असे कोणीच का म्हणत नाही.
याचं कारण बहुदा वर्णाश्रम पद्धतीत असावं. एखादा शिवाजी सोडला तर अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ध्येयवेडाने जगणं सामान्य माणसाला जमत नाहि. फळ पिकल्यावर ते भूक मिटवायच्या कामि यावं, त्यातल्या बीयांनी स्वतःला जमीनीत रोवुन घेउन नवीन झाड जन्माला घालावं. त्याकरता सर्वप्रथम फळाने झाडापासुन आपली नाळ तोडायला हवी. ट्रांझीशनला स्वतः सामोरे जायया हवं. म्हणुन मोक्षसाधनांची सुरुवात निवृत्तीपर निरुपणाने होते, सो डीड मेनी भाष्यकार्स ऑफ भगवत्गीता (काय धेडगुजरी ई-मराठी आहे ;) ) वर्णाश्रम पद्धतीत, त्यातल्या आश्रम व्यवस्थेत, आयुष्याची सेकंड इनींग सुरु करताना सर्व प्रकारच्या कडु-गोड-खारट-तुरट भोगांपासुन फारकत घ्यायला सुरुवात करण्याचं प्रिस्क्रीप्शन आहे. भारताला काहि शतकं तरी आपला धर्म/संस्कृती समूळ उखडुन काढण्याचा धोका जाणवला नाहि. त्यामुळे एखादा बाहुबली क्षात्रधर्म सोडुन वैराग्यशील गोमटेश्वर झाल्यास त्याचं कोणाला वावगं वाटलं नाहि, किंवा त्यामुळे फार काहि नुकसान देखील झालं नाहि (बाहुबली भावाच्या वागण्याने दुखावला जाऊन अरण्यसेवन करता झाला, वर्णाश्रम धर्मामुळे नाहि हे माहित आहे... भावनाओ को समझो) हजार वर्षापूर्वी उत्तर-पश्चीम सीमेवरुन यावनी आक्रमणं धडकु लागली आणि निवृत्तीपर तत्वज्ञान त्याला तोंड देऊ शकणार नाहि याची समज यायला भारताला बरच काहि गमवावं लागलं. धर्मशास्त्रात वर्णीलेला पाप-पूण्य, सत्यासत्य, कर्तव्य-अकर्तव्य इत्यादींचा विचार आज किती रिलेव्हंट आहे हा कदाचीत वादाचा विषय होऊ शकेल.. पण शेकडो वर्ष माणसाने याविषयी चिंतन केलं, प्रयोग केले, सिद्धांत मांडले, सिद्धता आणि खंडन करण्याच्या पद्धती डेव्हलप केल्या-आचरल्या.. हे सगळं बघुन फार कौतुक वाटतं :) असो... मूळ विषय काय होता ??? हां.. ते कर्मपर का निवृत्तीपर वगैरे वगैरे... याला उत्तर एकच.. माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 05/02/2025 - 10:47
सुंदर प्रतिसाद!
माणुस कर्म वा निवृत्ती विचाराच्या नाहि तर आपल्या मनाला बांधील असतो. मनाने म्हटलं आगे बढो तर चालत राहायचं, नाहि तर इथेच टाका तंबू.
हो पण मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ .. मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी राही । बुद्धीहूनी श्रेष्ठ जीवात्मा पाही । जीवात्मापेक्षाही श्रेष्ठ राही । हे अनंत ब्रह्मांड ॥४४॥ -चित्रापुरगुरूपरंपरा.

In reply to by Bhakti

अर्धवटराव 06/02/2025 - 03:01
इथे श्रेष्ठ-कनिष्ठ म्हणजे क्लार्क-हेडक्लार्क अशी अधिकाराची उतरंड अपेक्षीत नाहि. आपले जीवन म्हणजे कर्मांची अभेद्य साखळी आहे. या कर्म प्रोसेसचे कॉम्पोनंट्स म्हणजे शरीर, मन, बुद्धी, चेतना. आयडीअली शरीराने मनाचं ऐकावं, मनाने बुद्धीला रेफर करावं, बुद्धीने चेतना ओळखावी, आणि चेतनेने या सर्वांचा जो स्त्रोत आहे त्या सगुण-निर्गुण एक गोविंदु रे ला शरण जावं.. अशा पद्धतीने सर्व घटकांचा समन्वय म्हणजे पर्फेक्ट कर्म. हे सिंक्रोनायझेशन करताना मधेच थांबु नये, अभि जर्नी बाकी है, या अर्थाने हा श्रेष्ठ-कनिष्ठ फरक करण्यात येतो. शरीर आणि मन संलग्न झाले तर कला जन्माला येते. पुढे बुद्धी जोडली कि माणुस वैज्ञानीक होतो. चेतनेशी नाळ जोडली गेली माणुस योगी होतो. चेतना आपल्या मुळाशी परतली कि भक्ती ची अवस्था येते... पुढे पण काहि असेल का ?? माहित नाहि :) पण भक्ती अवस्था आल्याशिवाय आपण अपूर्ण असतो. पूर्णात्वाचा पुढील टप्पा मागच्या टप्प्यापेक्षा श्रेष्ठ, कारण तेच मागच्या टप्प्याचं गंतव्य असतं.

In reply to by अर्धवटराव

Bhakti 06/02/2025 - 10:52
सुंदर! उतरंड करू नये पण वरच्या श्लोकात किंवा जवळपास सर्वच तत्वज्ञानात हेच सांगितले आहे.मनापासून माहिती तपासून बुद्धी पर्यंत आली नाही तर? म्हणून हे श्रेष्ठ, कनिष्ठ सांगितले असावे.आता एखादा बुद्धीवान असेल पण त्याची बुद्धी शुद्ध वा हितकारक असेल तर अनर्थ होईल,तर बुद्धी शुद्ध पाहिजे, आत्मनिष्ठ.पुढे चेतनेऐवजी अतिचेतन म्हणजे शरीर, मन, बुद्धी प्राण यांचा अतिउच्च समुच्चय आत्मा(जीवात्मा) असे सांगितले आहे.आता परत आत्मा आहे नाही हे ज्याने त्याने ठरवा त्यासाठी चेतना शब्द रूढ झालाय.पण पुढे ज्ञानयोग घ्या भक्तीयोग घ्या.हे सगळं स्थिर करत ब्रम्हांड म्हणजेच oneness पर्यंत जो पोहचतो तो योगी..सांख्ययोगी/कर्मयोगी/भक्तीयोगी.

मिपावर अतिशय कठीण व गुढ विषयाबद्दलचे सोप्या भाषेतील लेख वाचून मनोरंजन व ज्ञान वृद्धी होत आहे. बरेच विचार, गोष्टी डोक्यावरून जातात. असो पुस्तक अमेझोन कार्ट मधे टाकले आहे लवकरच वाचायला घेतो.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 05/02/2025 - 10:50
ई -साहित्यप्रकाशनाने पीडीएफ स्वरुपात गीतारहस्याचे दोन खंड प्रकाशित केले आहेत.तेही पहावे. https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_1.pdf https://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/geeta_rahasya_2.pdf

Bhakti 11/04/2025 - 10:41
भक्तीपर मार्ग- काही निरीक्षणे अनेक पुस्तकांतून वाचलेल्या माहितीनुसार हे नोंदवत आहे,कोणताही नेमका संदर्भ नाही. शैव वैष्णव अशा दोन मार्गांनी चाललेल्या समाजाला एकच करण्यासाठी 'अद्वैत' आणखीनच पुढे आला.तत्कलीन आदि शंकराचार्य यांनी भक्तीमार्ग पंचायतन, नामस्मरण,मठ, संन्यास यांद्वारे समाजापुढे देण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर माऊली स्वतः नाथपंथीय होते, तरीही अद्वैताची सांगड भक्तीमार्गाला बहाल केली. तंत्रमंत्राताचा झालेला सुळसुळाट ,बाह्य आक्रमण अशा दुभ़ंग स्थितीत काहीही नको , तुमच्या यथाशक्ती अनुसार भक्तीमार्ग अवलंबावा असे मत रूजत गेले. परंतु स्वातंत्र्य लढ्यात समाजाला पुन्हा प्रवृत्तीमार्गावर जोर द्या हे बिंबवण्यासाठी टिळकांनी पुन्हा एकदा प्रवृत्तीपर , कर्मयोगशास्त्र गीतारहस्य लिहिली.
मला साधारणतः खुप प्रश्न‌ पडतात.त्यात जर भारतीय अध्यात्मावर प्रश्न असतील तर किती तरी काळ ते अनुत्तरितच राहायचे.पण जानेवारी २०२५ पासून हा जो लोकमान्य टिळकांनी लिहिलेला गीतारहस्य ग्रंथ वाचनास सुरूवात केली आहे.त्यामुळे अनेक प्रश्नांची सहज उत्तरे मिळत आहेत.या ग्रंथातील आकलन वा लिहून काढावे असे वाटलेले ज्ञान इथे देत आहे.हे सर्व टिळकांचे मत ,विचार आहेत,जे तुम्हाला नक्कीच भरघोस ज्ञान देईल. गीतारहस्य -कर्मयोगशास्त्र प्रकरण १ १.विषयप्रवेश अद्वैत मोक्ष द्वैत विशिष्टाद्वैत, पातंजलयोग हे निवृत्तिपर मार्ग गुलामी होती असे कोणी म्हटले तर ? भगवद गीतेवर टीका

रासपुतीन ते पुतीन (ऐसी अक्षरे -२३)

Bhakti ·

मस्त पुस्तक परिचय! ४.स्टॅलिनने सत्तेमध्ये राहण्यासाठी अनेक लोकांचे शिरसंधान केले हे वाचून शिसारी वाटली. पण तरीही तो लोकप्रिय होता? हो स्टॅलिन ने खूप लोक मारली, इतकी की हे मृत्यू नी छळ पाहून त्याच्या बायकोने आत्महत्या केली. पण त्याबरोबर त्याने रशियात मोठी औद्योगिक क्रांती घडवली. गावोगावी खेडोपाडी वैद्यकीय सुविधा पोहोचवल्या. स्टॅलिनचे शब्द हे दुसऱ्या महायुद्धात रशियन लोकाना धैर्य द्यायचे काम करायचे. स्टॅलिनवर प्रभावित होऊन पेरियार यांनी तामिळनाडूतील मुलाना स्टॅलिन नाव द्या म्हणून अनेकांना सुचवले नी तामिळनाडूच्या गल्लोगल्ली छोटे छोटे स्टॅलिन पळू लागले. आज तामिळनाडूचा मुख्यमंत्री “स्टॅलिनच” आहे.

In reply to by Bhakti

हाहा सहमत. ताई रसपुतीन किंग्समन सिनेमाच्या दुसऱ्या की तिसऱ्या भागात मस्त चितारलाय. नक्की बघ सिनेमा.

Bhakti 03/02/2025 - 11:56
लेखकाची-पंकज कालुवाला यांची प्रतिक्रिया दुसऱ्या ठिकाणी हा पुस्तक परिचय दिला होता.बहुतेक राजकीय हत्या पुस्तक घेईन Bhakti धन्यवाद ! आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभारी आहे. शक्य असल्यास राजकीय हत्या, भारत-चीन युद्ध १९६२, इस्रायलची मोसाद व गुप्तचर संस्थांवरील इतरही पुस्तकं मिळवून वाचावी ही विनंती. पुन्हा एकदा आपला आभारी आहे.

रशिया बद्दल अजुन काही मनोरंजक पद्धतीने वाचायचे असेल तर, राशा नावाचे पुस्तक जरूर वाचा.. लिंक देतो...https://www.amazon.in/-/hi/Sharad-Varde/dp/B08PVDNZ8Z जाता जाता, शरद वर्दे, यांची इतर पुस्तके पण उत्तम आहेत...

मस्त पुस्तक परिचय! ४.स्टॅलिनने सत्तेमध्ये राहण्यासाठी अनेक लोकांचे शिरसंधान केले हे वाचून शिसारी वाटली. पण तरीही तो लोकप्रिय होता? हो स्टॅलिन ने खूप लोक मारली, इतकी की हे मृत्यू नी छळ पाहून त्याच्या बायकोने आत्महत्या केली. पण त्याबरोबर त्याने रशियात मोठी औद्योगिक क्रांती घडवली. गावोगावी खेडोपाडी वैद्यकीय सुविधा पोहोचवल्या. स्टॅलिनचे शब्द हे दुसऱ्या महायुद्धात रशियन लोकाना धैर्य द्यायचे काम करायचे. स्टॅलिनवर प्रभावित होऊन पेरियार यांनी तामिळनाडूतील मुलाना स्टॅलिन नाव द्या म्हणून अनेकांना सुचवले नी तामिळनाडूच्या गल्लोगल्ली छोटे छोटे स्टॅलिन पळू लागले. आज तामिळनाडूचा मुख्यमंत्री “स्टॅलिनच” आहे.

In reply to by Bhakti

हाहा सहमत. ताई रसपुतीन किंग्समन सिनेमाच्या दुसऱ्या की तिसऱ्या भागात मस्त चितारलाय. नक्की बघ सिनेमा.

Bhakti 03/02/2025 - 11:56
लेखकाची-पंकज कालुवाला यांची प्रतिक्रिया दुसऱ्या ठिकाणी हा पुस्तक परिचय दिला होता.बहुतेक राजकीय हत्या पुस्तक घेईन Bhakti धन्यवाद ! आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभारी आहे. शक्य असल्यास राजकीय हत्या, भारत-चीन युद्ध १९६२, इस्रायलची मोसाद व गुप्तचर संस्थांवरील इतरही पुस्तकं मिळवून वाचावी ही विनंती. पुन्हा एकदा आपला आभारी आहे.

रशिया बद्दल अजुन काही मनोरंजक पद्धतीने वाचायचे असेल तर, राशा नावाचे पुस्तक जरूर वाचा.. लिंक देतो...https://www.amazon.in/-/hi/Sharad-Varde/dp/B08PVDNZ8Z जाता जाता, शरद वर्दे, यांची इतर पुस्तके पण उत्तम आहेत...
रासपुतीन ते पुतीन - लेखक-पंकज कालुवाला २ आंतरराष्ट्रीय राजकारणातील गतिविधिमध्ये सामान्य गती असणारी मला यात उत्सुकता निर्माण झाली आहे. गाथा इराणी हे पुस्तक वाचतांना तेलासंबंधी आखाती देश व आंतरराष्ट्रीय देश यांचे राजकारण कसे सतत उतार-चढाचे हे समजले. ग्रंथालयात् रासपुतीन ते पुतीन हे पुस्तक दिसले.

बनेश्वर मंदिर (तळेगाव दाभाडे) भटकंती

चौथा कोनाडा ·

सहसा स्थानिक प्रेक्षणीय जागा बघितल्या जात नाहीत आणी बघितल्यावर कळते आपण काय मिस केले. नसरापुर माझे अजोड आहे त्यामुळेच तेथील बनेश्वर.मंदिराचा कोपरा कोपरा माहीत आहे. हे मंदिर सुद्धा तसेच वाटते. भटकंती आवडली.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 31/01/2025 - 19:33
सहसा स्थानिक प्रेक्षणीय जागा बघितल्या जात नाहीत
अगदी खरंय .. काखेत कळसा अन गावाला वळसा अशी अवस्था असते. अ‍ॅण्ड येस .. आजोळ असल्यावर अजोड असणारच ! नसरापुर बनेश्वरचं बन अणि परिसर या बनेश्वर पेक्षा जास्त निसर्गरम्य आहे. धन्यवाद, कर्नलतपस्वी !

कपिलमुनी 30/01/2025 - 22:41
याच फेरीत गावातील प्रसिद्ध पाच पांडव मंदीर, ब्राह्मण डोह, केदारेश्वर मंदिर पाहता आले असते. या वास्तू पण प्राचीन आहेत. शिवाय नवीन बांधलेले पार्श्व प्रज्ञालग हे सुंदर शिल्पकला असलेले जैन मंदीर पाहता आले असते

In reply to by कपिलमुनी

चौथा कोनाडा 02/02/2025 - 20:35
पुढच्या वेळाच्या फेरीसाठी ही ठिकाणं हेरून ठेवलीत. नक्की पाहिन. या सुंदर सुचवणी साठी धन्यवाद कपिलमुनी. पार्श्व प्रज्ञालय आणि शंखेश्वर जैन मंदिर हे दोन्ही पाहिलंय ! या दोन्ही ठिकाणी वेळेत पोहोचले तर रास्त दरात भोजन आणि नाश्त्याची सोय होते. इथली स्वच्छता आणि पाळली जाणारी शिस्त वाखाणण्याजोगी असते. (अशीच सोय नारायणी मंदिर (हे बहुधा मारवाडी / माहेश्वरी लोकांचे आहे) लोणावळा इथे ही आहे, रहायची सोय देखील आहे) विथ फॅमिली भेट द्यायला उत्तम ठिकाण ! धन्यवाद !

प्रचेतस 31/01/2025 - 08:29
तुम्ही फार कमी लिहिता अशी आमची प्रेमळ तक्रार आहे. भटकंतीसारख्या वर्णनात्मक लेखालाही तुम्ही संवाद, छायाचित्रे, इतिहास इत्यादी विविध अंगांद्वारे सजीव करून सोडलं आहे.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 04/02/2025 - 20:25
धन्यवाद, प्रचेतस, कर्नलतपस्वी आणि प्रा.डॉ.दिलीप बिरुटे. अनेक उचापती एकाच वेळी करत असल्यानं सगळंच थोडंथोडं आहे. जॅक ऑफ मेनी ट्रेड्स ... हा .... हा .... हा .... !

चौको मस्त ! लेख , लेखन , फोटो सगळं आवडलं . आणि विशेष आभार जुन्या आठवणी जाग्या केल्या . या गावात मी लहान असताना वर्षभर राहिलो आहे . माझ्या त्या आठवणी - रंगीत चित्रं - या लेखात मांडल्या आहेत तेव्हा हे गाव लहान . हे मंदिर गावाबाहेर . गावाच्या टोकाला काका राहायचे . आम्ही लहान मुलं त्यांच्याकडे जायचो . त्यांचीही मुलं लहान . त्यांच्या घरापासून हे मंदिर चालत पाच मिनिंटावर . मग काय ? ते आमचं खेळण्याचं ठिकाण होतं नेहमीचं . आत निरव शांतता . एक माणूस नाहि . तेव्हा निवांत खेळायचो अन आकर्षण त्या पुष्करणीच खूप . खाली जायचं पाण्यात पाहायचं , भीती वाटायची . .. जर पाण्यात पडलो तर पोहता येत नाही आणि मदतीला एक माणूस नाही . एक गूढ आकर्षण ! ... फार छान वाटलं

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

चौथा कोनाडा 04/02/2025 - 20:29
व्वा .. भारीच की ! सुंदर जुन्या आठवणी !
तेव्हा हे गाव लहान . हे मंदिर गावाबाहेर . गावाच्या टोकाला काका राहायचे . आम्ही लहान मुलं त्यांच्याकडे जायचो . त्यांचीही मुलं लहान . त्यांच्या घरापासून हे मंदिर चालत पाच मिनिंटावर . मग काय ? ते आमचं खेळण्याचं ठिकाण होतं नेहमीचं . आत निरव शांतता . एक माणूस नाहि . तेव्हा निवांत खेळायचो अन आकर्षण त्या पुष्करणीच खूप . खाली जायचं पाण्यात पाहायचं , भीती वाटायची . .. जर पाण्यात पडलो तर पोहता येत नाही आणि मदतीला एक माणूस नाही . एक गूढ आकर्षण ! ..
थरारक ! हे पुन्हा अनुभवायला मिळणार नाही ! आपण कशाकशाला पारखे होत आहोत हे आता जाणवतं. मनःपुर्वक धन्यवाद,बिपीन सुरेश सांगळे_/\_

चित्रगुप्त 01/02/2025 - 06:43
लवकरच मी पुण्यात येणार असल्याने हा लेख वाचून Baneshvar Temple, PUNE' असा गूगल मॅप वर शोध घेता किमान तीन तरी वेगवेगळी बनेश्वर - बाणेश्वर मादिरे दिसली. (तळीगव-दाभाडे, नसरापूर आणि बाणेर मधील) आणखीही आहेत बहुतेक. कृपया कोणीतरी यापैकी कोणकोणती आवर्जून बघण्यासारखी आहेत (माझी रुच 'धार्मिक' पेक्षा निसर्गरम्यत्व, वास्तुकला, मूर्तीकला यात आहे) हे सांगितले तर फार मदत होइल. धन्यवाद.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 01/02/2025 - 08:03
तिन्ही पाहिलेली आहेत, यापैकी बाणेरचे सर्वात प्राचीन, ती राष्ट्रकूटकालीन (पाताळेश्वरला समकालीन) खोदीव लेणी आहे (बहुधा नववे शतक). कातळ फोडून लेणीत जायचा मार्ग तयार केला आहे, आवारात वीरगळ आहेत आणि इतर कुठेही सहसा न दिसणारी बलीवेदीचा चौकोनी दगड आहे ज्याच्या चारी बाजुंना बकऱ्याची मस्तके कोरलेली आहेत.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 01/02/2025 - 08:30
मी बाणेरलाच मुक्काम करणार असल्याने तिथे जाईनच, शिवाय अन्य दोन्ही बघण्याचा प्रयत्न करेन.

यश राज 03/02/2025 - 13:24
सुन्दर लिहिलयं, यत्ता तिसरी का चौथीत असताना आमची शालेय सहल बनेश्वरला गेली होती.

जुइ 05/02/2025 - 04:16
सुंदर फोटो आणि माहिती. या बनेश्वर मंदिराबद्दल फारसे ऐकले नव्हते, या लेखामुळे ओळख झाली. धन्यवाद!

गोरगावलेकर 18/02/2025 - 11:52
पुण्याला जातांना तळेगांव टोलनाक्याच्या पुढे डावीकडे वळण घेत मंदिरास पोहोचलो. टोलनाक्यावर असलेल्या मार्गिकेतून आमची गाडी व्यवस्थित पुढे सरकत होती पण बाजूच्या मार्गिकेत बुथवर काही अडचण निर्माण झाल्याने मागील खूप गाड्या खोळंबल्या होत्या. काय अडचण आहे ते बघण्यासाठी उतरलेल्या एका प्रसिद्ध व्यक्तिमत्वाची टिपलेली ही एक झलक.  प्रतिसादांतून आलेल्या ठिकाणांपैकी पाच पांडव मंदीर, पूर्वीच पाहिलेले आहे .   केदारेश्वर मंदिर पहिले . खूप सुंदर आहे . येथील दगडी बांधकाम असेलेली आयताकृती विहीर खूपच आवडली

In reply to by गोरगावलेकर

चौथा कोनाडा 01/03/2025 - 19:55
छोटेखानी वृतांत आणि प्रचि खुपच सुंदर ! केदारेश्वर मंदिर, दगडी बांधकाम विहीर सुंदरच आहे ! पाच पांडव मंदीर साधंच पण विशेष दिसतंय ! आता या स्थळांना भेट देण्याचं आयोजन करावंच लागेल. धन्यवाद, गोरगावलेकर !

सहसा स्थानिक प्रेक्षणीय जागा बघितल्या जात नाहीत आणी बघितल्यावर कळते आपण काय मिस केले. नसरापुर माझे अजोड आहे त्यामुळेच तेथील बनेश्वर.मंदिराचा कोपरा कोपरा माहीत आहे. हे मंदिर सुद्धा तसेच वाटते. भटकंती आवडली.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 31/01/2025 - 19:33
सहसा स्थानिक प्रेक्षणीय जागा बघितल्या जात नाहीत
अगदी खरंय .. काखेत कळसा अन गावाला वळसा अशी अवस्था असते. अ‍ॅण्ड येस .. आजोळ असल्यावर अजोड असणारच ! नसरापुर बनेश्वरचं बन अणि परिसर या बनेश्वर पेक्षा जास्त निसर्गरम्य आहे. धन्यवाद, कर्नलतपस्वी !

कपिलमुनी 30/01/2025 - 22:41
याच फेरीत गावातील प्रसिद्ध पाच पांडव मंदीर, ब्राह्मण डोह, केदारेश्वर मंदिर पाहता आले असते. या वास्तू पण प्राचीन आहेत. शिवाय नवीन बांधलेले पार्श्व प्रज्ञालग हे सुंदर शिल्पकला असलेले जैन मंदीर पाहता आले असते

In reply to by कपिलमुनी

चौथा कोनाडा 02/02/2025 - 20:35
पुढच्या वेळाच्या फेरीसाठी ही ठिकाणं हेरून ठेवलीत. नक्की पाहिन. या सुंदर सुचवणी साठी धन्यवाद कपिलमुनी. पार्श्व प्रज्ञालय आणि शंखेश्वर जैन मंदिर हे दोन्ही पाहिलंय ! या दोन्ही ठिकाणी वेळेत पोहोचले तर रास्त दरात भोजन आणि नाश्त्याची सोय होते. इथली स्वच्छता आणि पाळली जाणारी शिस्त वाखाणण्याजोगी असते. (अशीच सोय नारायणी मंदिर (हे बहुधा मारवाडी / माहेश्वरी लोकांचे आहे) लोणावळा इथे ही आहे, रहायची सोय देखील आहे) विथ फॅमिली भेट द्यायला उत्तम ठिकाण ! धन्यवाद !

प्रचेतस 31/01/2025 - 08:29
तुम्ही फार कमी लिहिता अशी आमची प्रेमळ तक्रार आहे. भटकंतीसारख्या वर्णनात्मक लेखालाही तुम्ही संवाद, छायाचित्रे, इतिहास इत्यादी विविध अंगांद्वारे सजीव करून सोडलं आहे.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 04/02/2025 - 20:25
धन्यवाद, प्रचेतस, कर्नलतपस्वी आणि प्रा.डॉ.दिलीप बिरुटे. अनेक उचापती एकाच वेळी करत असल्यानं सगळंच थोडंथोडं आहे. जॅक ऑफ मेनी ट्रेड्स ... हा .... हा .... हा .... !

चौको मस्त ! लेख , लेखन , फोटो सगळं आवडलं . आणि विशेष आभार जुन्या आठवणी जाग्या केल्या . या गावात मी लहान असताना वर्षभर राहिलो आहे . माझ्या त्या आठवणी - रंगीत चित्रं - या लेखात मांडल्या आहेत तेव्हा हे गाव लहान . हे मंदिर गावाबाहेर . गावाच्या टोकाला काका राहायचे . आम्ही लहान मुलं त्यांच्याकडे जायचो . त्यांचीही मुलं लहान . त्यांच्या घरापासून हे मंदिर चालत पाच मिनिंटावर . मग काय ? ते आमचं खेळण्याचं ठिकाण होतं नेहमीचं . आत निरव शांतता . एक माणूस नाहि . तेव्हा निवांत खेळायचो अन आकर्षण त्या पुष्करणीच खूप . खाली जायचं पाण्यात पाहायचं , भीती वाटायची . .. जर पाण्यात पडलो तर पोहता येत नाही आणि मदतीला एक माणूस नाही . एक गूढ आकर्षण ! ... फार छान वाटलं

In reply to by बिपीन सुरेश सांगळे

चौथा कोनाडा 04/02/2025 - 20:29
व्वा .. भारीच की ! सुंदर जुन्या आठवणी !
तेव्हा हे गाव लहान . हे मंदिर गावाबाहेर . गावाच्या टोकाला काका राहायचे . आम्ही लहान मुलं त्यांच्याकडे जायचो . त्यांचीही मुलं लहान . त्यांच्या घरापासून हे मंदिर चालत पाच मिनिंटावर . मग काय ? ते आमचं खेळण्याचं ठिकाण होतं नेहमीचं . आत निरव शांतता . एक माणूस नाहि . तेव्हा निवांत खेळायचो अन आकर्षण त्या पुष्करणीच खूप . खाली जायचं पाण्यात पाहायचं , भीती वाटायची . .. जर पाण्यात पडलो तर पोहता येत नाही आणि मदतीला एक माणूस नाही . एक गूढ आकर्षण ! ..
थरारक ! हे पुन्हा अनुभवायला मिळणार नाही ! आपण कशाकशाला पारखे होत आहोत हे आता जाणवतं. मनःपुर्वक धन्यवाद,बिपीन सुरेश सांगळे_/\_

चित्रगुप्त 01/02/2025 - 06:43
लवकरच मी पुण्यात येणार असल्याने हा लेख वाचून Baneshvar Temple, PUNE' असा गूगल मॅप वर शोध घेता किमान तीन तरी वेगवेगळी बनेश्वर - बाणेश्वर मादिरे दिसली. (तळीगव-दाभाडे, नसरापूर आणि बाणेर मधील) आणखीही आहेत बहुतेक. कृपया कोणीतरी यापैकी कोणकोणती आवर्जून बघण्यासारखी आहेत (माझी रुच 'धार्मिक' पेक्षा निसर्गरम्यत्व, वास्तुकला, मूर्तीकला यात आहे) हे सांगितले तर फार मदत होइल. धन्यवाद.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 01/02/2025 - 08:03
तिन्ही पाहिलेली आहेत, यापैकी बाणेरचे सर्वात प्राचीन, ती राष्ट्रकूटकालीन (पाताळेश्वरला समकालीन) खोदीव लेणी आहे (बहुधा नववे शतक). कातळ फोडून लेणीत जायचा मार्ग तयार केला आहे, आवारात वीरगळ आहेत आणि इतर कुठेही सहसा न दिसणारी बलीवेदीचा चौकोनी दगड आहे ज्याच्या चारी बाजुंना बकऱ्याची मस्तके कोरलेली आहेत.

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त 01/02/2025 - 08:30
मी बाणेरलाच मुक्काम करणार असल्याने तिथे जाईनच, शिवाय अन्य दोन्ही बघण्याचा प्रयत्न करेन.

यश राज 03/02/2025 - 13:24
सुन्दर लिहिलयं, यत्ता तिसरी का चौथीत असताना आमची शालेय सहल बनेश्वरला गेली होती.

जुइ 05/02/2025 - 04:16
सुंदर फोटो आणि माहिती. या बनेश्वर मंदिराबद्दल फारसे ऐकले नव्हते, या लेखामुळे ओळख झाली. धन्यवाद!

गोरगावलेकर 18/02/2025 - 11:52
पुण्याला जातांना तळेगांव टोलनाक्याच्या पुढे डावीकडे वळण घेत मंदिरास पोहोचलो. टोलनाक्यावर असलेल्या मार्गिकेतून आमची गाडी व्यवस्थित पुढे सरकत होती पण बाजूच्या मार्गिकेत बुथवर काही अडचण निर्माण झाल्याने मागील खूप गाड्या खोळंबल्या होत्या. काय अडचण आहे ते बघण्यासाठी उतरलेल्या एका प्रसिद्ध व्यक्तिमत्वाची टिपलेली ही एक झलक.  प्रतिसादांतून आलेल्या ठिकाणांपैकी पाच पांडव मंदीर, पूर्वीच पाहिलेले आहे .   केदारेश्वर मंदिर पहिले . खूप सुंदर आहे . येथील दगडी बांधकाम असेलेली आयताकृती विहीर खूपच आवडली

In reply to by गोरगावलेकर

चौथा कोनाडा 01/03/2025 - 19:55
छोटेखानी वृतांत आणि प्रचि खुपच सुंदर ! केदारेश्वर मंदिर, दगडी बांधकाम विहीर सुंदरच आहे ! पाच पांडव मंदीर साधंच पण विशेष दिसतंय ! आता या स्थळांना भेट देण्याचं आयोजन करावंच लागेल. धन्यवाद, गोरगावलेकर !
मॉल मधली थोडीफार खरेदी संपल्यानंतर बाहेर पडताना मोबाईल वाजला बघितला बघितला तर बबनचा फोन. घाईत होतो, त्यामुळे प्रश्न पडला फोन घ्यावा की नाही. पण मग घेतला फोन. उत्तरलो " मार्केट मध्ये शॉपिंगच्या गडबडीत आहे. घरी गेल्यावर फोन करतो " बबन म्हणजे माझा जुना दोस्त. गेल्या अनेक वर्षाचा सहवास. आमचं बोलणं सुरू झालं की खूप वेळ चालायचं.. म्हणजे एक तासाच्या वरच. वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चा रंगायच्या. शॉपिंग आटोपून घरी गेल्यावर त्याला फोन केला. बबन : अरे... काय, कुठे आहेस तू ? बबनचं असंच आहे.

मंजर-ए-सुब्हा उर्फ मांजरसुंबा किल्ला

Bhakti ·

विजुभाऊ 25/01/2025 - 14:19
मस्त. तो सुबहचा सूर्यबिंब. खरोखर १०००००००० नौबती झाडाव्या इतका छान आलाय. तुम्ही तेथे होतात. तो अनुभवायला.

टर्मीनेटर 26/01/2025 - 13:54
छान! अंबेजोगाईला जाताना अनेकदा मांजरसुंभा लागले, परंतु हा गड काही बघितला नाही कारण...
गोरक्षनाथ गड,डोंगरगणला जातांना उंचावर असलेला हा गड कायम आकर्षित करायचा.गड खुप उंच आहे असे वाटायचे.
हेच 😀

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 27/01/2025 - 11:16
पुण्याहून दूर आहे.पण कधी संभाजी नगरला किंवा शनिशिंगणापूर किंवा पैस मंदिराकडे अहिल्यानगरहून जात असाल तर वांबोरीकडे जाणारे वळण घ्या.मांजरसुंबा, गोरक्षनाथ गड दोन्ही २ तासात करा आणि पुढे जाऊ शकता.

प्रचेतस 28/01/2025 - 17:26
छान लिहिले आहे, गड आणि गडावरील वास्तू पूर्वीच्या वैभवशाली निजामशाही काळाची कल्पना देतात.
संभाजीनगर त्याकाळच्या देवगिरी?नगरातून शत्रू सैन्यावर लक्ष देण्यासाठी हा उंचावर टेहाळणीसाठी बांधलेला किल्ला होता
निजामशाही काळात आजच्या छत्रपती संभाजीनगरचे नाव खडकी होते. जे राष्ट्रकूट काळातील कटक (सैन्याचा तळ) ह्या मूळच्या नावपासून आले होते. मांजरसुंबा ह्याच नावाचा डोंगर राजमाची आणि ढाकच्या मध्ये आहे. त्याचं आभाळावेरी घुसलेलं शिखर फारच देखणं दिसतं.

विजुभाऊ 25/01/2025 - 14:19
मस्त. तो सुबहचा सूर्यबिंब. खरोखर १०००००००० नौबती झाडाव्या इतका छान आलाय. तुम्ही तेथे होतात. तो अनुभवायला.

टर्मीनेटर 26/01/2025 - 13:54
छान! अंबेजोगाईला जाताना अनेकदा मांजरसुंभा लागले, परंतु हा गड काही बघितला नाही कारण...
गोरक्षनाथ गड,डोंगरगणला जातांना उंचावर असलेला हा गड कायम आकर्षित करायचा.गड खुप उंच आहे असे वाटायचे.
हेच 😀

In reply to by चित्रगुप्त

Bhakti 27/01/2025 - 11:16
पुण्याहून दूर आहे.पण कधी संभाजी नगरला किंवा शनिशिंगणापूर किंवा पैस मंदिराकडे अहिल्यानगरहून जात असाल तर वांबोरीकडे जाणारे वळण घ्या.मांजरसुंबा, गोरक्षनाथ गड दोन्ही २ तासात करा आणि पुढे जाऊ शकता.

प्रचेतस 28/01/2025 - 17:26
छान लिहिले आहे, गड आणि गडावरील वास्तू पूर्वीच्या वैभवशाली निजामशाही काळाची कल्पना देतात.
संभाजीनगर त्याकाळच्या देवगिरी?नगरातून शत्रू सैन्यावर लक्ष देण्यासाठी हा उंचावर टेहाळणीसाठी बांधलेला किल्ला होता
निजामशाही काळात आजच्या छत्रपती संभाजीनगरचे नाव खडकी होते. जे राष्ट्रकूट काळातील कटक (सैन्याचा तळ) ह्या मूळच्या नावपासून आले होते. मांजरसुंबा ह्याच नावाचा डोंगर राजमाची आणि ढाकच्या मध्ये आहे. त्याचं आभाळावेरी घुसलेलं शिखर फारच देखणं दिसतं.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व गड किल्ले गर्दीने भरून जातात.तेव्हा ट्रेक कॅम्पने आदल्या दिवशीच छोटासा मॉर्निंग ट्रेक घेतला...मांजरसुंबा गड! आ मी अजूनही हा गड पाहिला नव्हता.पण गोरक्षनाथ गड,डोंगरगणला जातांना उंचावर असलेला हा गड कायम आकर्षित करायचा.गड खुप उंच आहे असे वाटायचे.विशालदादाला जेव्हा सांगितले की पह