मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

< < मजबुरी है > >

ज्ञानोबाचे पैजार ·

अभ्या.. 14/05/2016 - 17:39
पांदीत जम्लेल्या पान्यामदी शिंग वर काढत पवनार्‍या म्हशीगत असतया तुझं शापिंग . आंग वलं तर हुयाला पायजे पण शिंग न भिजू देता पवायचं असतय तशी पव्हतीया म्हस . आंक्शी तुझ्या हातागत. कानावाटं डोस्क्यात शिरायच्या आत सदर्‍याआडच्या बंडीतल्या चोरखिशातलं पाकीट आल्लाद हलकं होतया . तुज्या अस्ल्या हातचलाखीपायी देणेकर्‍यांची आन सावकाराची तोंड चुकवित नाईलाज आन न्हाई लाज म्हनून रोज करतुया नवीन वायदे . उगा खर्चायच्या तुझ्या सवयीला, काई इलाज न्हाई नखरं सोसताव आता, कारन आम्हाला लाज न्हाई . केस (पार ग्येलेली)

In reply to by अभ्या..

मस्त जमलंय. आवडलं. "तेरा यही हुनर" चं "तुज्या अस्ल्या हातचलाखीपायी" हे भारी जमलंय, आवडलं. कवीच्या हृदयात उतरुन केलेल भाषांतर वाटले. काही ठिकाणी तर मुळ काव्या पेक्षा सरस हणूवादाला दहा पैकी साडेआठरा गुण दिले आहेत. अभ्या लै पोचलेला आहे धाये. मॅफे. उगीच भरकटे (शाळेतला शिपाई)

In reply to by पथिक

नाखु 16/05/2016 - 11:17
अनुवाद आणि
उगा खर्चायच्या तुझ्या सवयीला, काई इलाज न्हाई नखरं सोसताव आता, कारन आम्हाला लाज न्हाई
हे बेफाम निलाजरा नाखु

एस 15/05/2016 - 09:13
तेव्हढं शीर्षक कंसांत टाका की म्हणजे कळेल विडंबन आहे ते!

चतुरंग 15/05/2016 - 11:53
पैजारबुवांची विडंबित एकतालातील आणि अभ्याची द्रुत तीनतालातील अशा दोन्ही मजबुर्‍या आवडल्यात! ;) (मजबूर्)रंगा

नीलमोहर 16/05/2016 - 12:12
आता काय जीवच घेणार का, पैजारबुवा आणि अभ्या, कहर आहात !!!

अभ्या.. 14/05/2016 - 17:39
पांदीत जम्लेल्या पान्यामदी शिंग वर काढत पवनार्‍या म्हशीगत असतया तुझं शापिंग . आंग वलं तर हुयाला पायजे पण शिंग न भिजू देता पवायचं असतय तशी पव्हतीया म्हस . आंक्शी तुझ्या हातागत. कानावाटं डोस्क्यात शिरायच्या आत सदर्‍याआडच्या बंडीतल्या चोरखिशातलं पाकीट आल्लाद हलकं होतया . तुज्या अस्ल्या हातचलाखीपायी देणेकर्‍यांची आन सावकाराची तोंड चुकवित नाईलाज आन न्हाई लाज म्हनून रोज करतुया नवीन वायदे . उगा खर्चायच्या तुझ्या सवयीला, काई इलाज न्हाई नखरं सोसताव आता, कारन आम्हाला लाज न्हाई . केस (पार ग्येलेली)

In reply to by अभ्या..

मस्त जमलंय. आवडलं. "तेरा यही हुनर" चं "तुज्या अस्ल्या हातचलाखीपायी" हे भारी जमलंय, आवडलं. कवीच्या हृदयात उतरुन केलेल भाषांतर वाटले. काही ठिकाणी तर मुळ काव्या पेक्षा सरस हणूवादाला दहा पैकी साडेआठरा गुण दिले आहेत. अभ्या लै पोचलेला आहे धाये. मॅफे. उगीच भरकटे (शाळेतला शिपाई)

In reply to by पथिक

नाखु 16/05/2016 - 11:17
अनुवाद आणि
उगा खर्चायच्या तुझ्या सवयीला, काई इलाज न्हाई नखरं सोसताव आता, कारन आम्हाला लाज न्हाई
हे बेफाम निलाजरा नाखु

एस 15/05/2016 - 09:13
तेव्हढं शीर्षक कंसांत टाका की म्हणजे कळेल विडंबन आहे ते!

चतुरंग 15/05/2016 - 11:53
पैजारबुवांची विडंबित एकतालातील आणि अभ्याची द्रुत तीनतालातील अशा दोन्ही मजबुर्‍या आवडल्यात! ;) (मजबूर्)रंगा

नीलमोहर 16/05/2016 - 12:12
आता काय जीवच घेणार का, पैजारबुवा आणि अभ्या, कहर आहात !!!
हमारे दोस्तने हिंदीमे एक कविता क्या लिखी सब लोग उसका लैच कौतुक करने लगे. मेरी तो बहोत म्हणजे बहोत जलने लगी. एकदम चुलके वल्ले लकडीकी माफिक मै धुमसने लगा. बहोत धुवा निकालनेके बाद मैने सोच्या अगर वो लिख सकता है तो मै क्यो नही? फिर क्या..... निकाली अपनी पाचवी की पुस्तक और लिख डालीच ये कविता. क्या करु मजबुरी है ना…..

शष्पचिंतन

निराकार गाढव ·

जडभरत 27/07/2015 - 22:57
कविता वाचली. कविचा परिचय वाचला. जुन्या साहित्यावरही नजर टाकली. काय म्हणू ही हाॅ ही हाॅ. असो अशा मंडळिंमुळेच मिपावर धमाल आहे. गमतीशीर.

पैसा 27/07/2015 - 23:09
हे गंभीर चिंतन म्हणावं का विनोदी? गुर्र्देव नसल्याने चुकल्यासारखं वाटत असेल नाही का?

अजया 28/07/2015 - 07:21
किती दिवसांनी गाढव आलंय!वेलकम रे गाढवा वेलकम!! गुर्रदेवांशिवाय गाढवाला करमत नसावं.म्हणून गंभीर कविता का रे गाढवा? तू वरिजनल गाढव असशील तर तो तुझा फेमस फोटु टाक.

सनईचौघडा 28/07/2015 - 12:11
मकरंद अनासपुरे मोड ऑन ए शिपुरड्यांअनो काय गाढाव गाढाव करता रे ? सध्या माझं गाढाव आजारी हाये आनी मीच त्याची सेवा करतोय हे हे हे हे हॅ हॅ हॅ हॅ 1 मकरंद अनासपुरे मोड ऑफ.

प्यारे१ 28/07/2015 - 12:45
कवी आणि कवितेचं नाव सोडून वाचली.... अत्यंत दर्दभरी वाटली. निराकारानं कसा घेतलासे आकार, रुते काय तुज सांग गाढवा सुख असे भास् दू:ख तोही भास्, देतसे तुज आज्ञा गुरुदेव

बॅटमॅन 28/07/2015 - 12:51
निराकार गाढवाने पुनरेकवार अवतार घेतल्याचे पाहून भडभडून आले. या कवितेबद्दल तुम्हांला शष्पश्री हा किताब द्यावा काय? ;) किंवा रादर कविताविषयाला ;)

कविता गंभीर विषयावरच आहे. निराकार गाढवचं व्यक्तित्व (बादवे, खरंच असं काही स्थिर व्यक्तित्व कुणाचंही असतं का...?) यात शोधण्याचा आटापिटा न केल्यास कदाचित समजू शकेल. देशभक्ति, धर्मजांबद्दल, समाजाबद्दल, सृष्टीबद्दल, (ही यादी कितीही वाढवता येऊ शकते) प्रत्येकालाच जिव्हाळा असतो. त्या आपुलकीला, जिव्हाळ्ळयाला "मनातला ढेकूण" अशी उपमा दिली आहे. ही मनातली खरीखुरी आपुलकी—जी प्रत्यक्ष विठोबाचीच आपल्यामधली ओळख असते—ती व्यावहारिक जगात दाबून टाकण्याचे अनेक प्रसंग येतात, आणि वारंवार येतच राहतात. ते होत असताना होत असलेली मारामारी सुचली तशी लिहिली आहे. उंबराची उपमा तुकाराममहाराजांच्या एका अभंगावरून घेतली आहे (उंबरातील किटका...). शतशब्दकथा स्पर्धेबद्द्ल वाचल्यावर वाटलं, शतशब्दकाव्य लिहावं. तसंही गद्यलेखन हे काव्यलेखनापेक्षा कितीतरी पटीने कठीणच काम आहे (हा माझा वैयक्तिक अनुभव आहे).

जडभरत 27/07/2015 - 22:57
कविता वाचली. कविचा परिचय वाचला. जुन्या साहित्यावरही नजर टाकली. काय म्हणू ही हाॅ ही हाॅ. असो अशा मंडळिंमुळेच मिपावर धमाल आहे. गमतीशीर.

पैसा 27/07/2015 - 23:09
हे गंभीर चिंतन म्हणावं का विनोदी? गुर्र्देव नसल्याने चुकल्यासारखं वाटत असेल नाही का?

अजया 28/07/2015 - 07:21
किती दिवसांनी गाढव आलंय!वेलकम रे गाढवा वेलकम!! गुर्रदेवांशिवाय गाढवाला करमत नसावं.म्हणून गंभीर कविता का रे गाढवा? तू वरिजनल गाढव असशील तर तो तुझा फेमस फोटु टाक.

सनईचौघडा 28/07/2015 - 12:11
मकरंद अनासपुरे मोड ऑन ए शिपुरड्यांअनो काय गाढाव गाढाव करता रे ? सध्या माझं गाढाव आजारी हाये आनी मीच त्याची सेवा करतोय हे हे हे हे हॅ हॅ हॅ हॅ 1 मकरंद अनासपुरे मोड ऑफ.

प्यारे१ 28/07/2015 - 12:45
कवी आणि कवितेचं नाव सोडून वाचली.... अत्यंत दर्दभरी वाटली. निराकारानं कसा घेतलासे आकार, रुते काय तुज सांग गाढवा सुख असे भास् दू:ख तोही भास्, देतसे तुज आज्ञा गुरुदेव

बॅटमॅन 28/07/2015 - 12:51
निराकार गाढवाने पुनरेकवार अवतार घेतल्याचे पाहून भडभडून आले. या कवितेबद्दल तुम्हांला शष्पश्री हा किताब द्यावा काय? ;) किंवा रादर कविताविषयाला ;)

कविता गंभीर विषयावरच आहे. निराकार गाढवचं व्यक्तित्व (बादवे, खरंच असं काही स्थिर व्यक्तित्व कुणाचंही असतं का...?) यात शोधण्याचा आटापिटा न केल्यास कदाचित समजू शकेल. देशभक्ति, धर्मजांबद्दल, समाजाबद्दल, सृष्टीबद्दल, (ही यादी कितीही वाढवता येऊ शकते) प्रत्येकालाच जिव्हाळा असतो. त्या आपुलकीला, जिव्हाळ्ळयाला "मनातला ढेकूण" अशी उपमा दिली आहे. ही मनातली खरीखुरी आपुलकी—जी प्रत्यक्ष विठोबाचीच आपल्यामधली ओळख असते—ती व्यावहारिक जगात दाबून टाकण्याचे अनेक प्रसंग येतात, आणि वारंवार येतच राहतात. ते होत असताना होत असलेली मारामारी सुचली तशी लिहिली आहे. उंबराची उपमा तुकाराममहाराजांच्या एका अभंगावरून घेतली आहे (उंबरातील किटका...). शतशब्दकथा स्पर्धेबद्द्ल वाचल्यावर वाटलं, शतशब्दकाव्य लिहावं. तसंही गद्यलेखन हे काव्यलेखनापेक्षा कितीतरी पटीने कठीणच काम आहे (हा माझा वैयक्तिक अनुभव आहे).
लेखनविषय:
किती हा काहूर, ऐकावा आक्रोश, मनाचीच खंत मनापाशी ! आपुल्या विचारे झाकुया बिचारे पिसाट ढेकूण मनामधे || भकास भयाण एकान्त भीषण उंबरात विश्व शोधितो का ? धावे रे कोण्या गर्दीत घामट, आनंदे हुंगतो उंबरेचि || जपून चालती सावध बहीरे जडशीळ ओझे हुंकाराचे | पाहून आधार, अंधार, आडोसा, लागतो कानोसा, मागमूस ?

पायाखालची वीट दे....!

गंगाधर मुटे ·

सौंदाळा 13/07/2015 - 17:36
मुटेसाहेब, कविता आवडली. परिणामकारक आहे.

सतिश गावडे 13/07/2015 - 20:48
देवा मला चारदोन सवंगडी धीट दे हरामींना कुटण्यासाठी पायाखालची वीट दे
विठ्ठल ही वारकरी पंथाची देवता. ज्ञानदेव हे या पंथाचे संस्थापक. वारकरी पंथास पूजनीय असलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सांगता करताना ज्ञानदेव म्हणतात,
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो || भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे ||
मुटेसाहेब, तुमचं मागणं या पंथाच्या शिकवणीच्या विपरीत आहे.

In reply to by शैलेन्द्र

जडभरत 13/07/2015 - 23:49
भले तरी सोडू कासेची लंगोटी परी नाठाळाचे माथी हाणू काठी!!! असा आहे अभंग आणि तो बरोबर पण आहे. जो दुष्ट आहे त्याला फटका हा पाहिजेच!

जडभरत 14/07/2015 - 00:00
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.

जडभरत 14/07/2015 - 00:00
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.

सौंदाळा 13/07/2015 - 17:36
मुटेसाहेब, कविता आवडली. परिणामकारक आहे.

सतिश गावडे 13/07/2015 - 20:48
देवा मला चारदोन सवंगडी धीट दे हरामींना कुटण्यासाठी पायाखालची वीट दे
विठ्ठल ही वारकरी पंथाची देवता. ज्ञानदेव हे या पंथाचे संस्थापक. वारकरी पंथास पूजनीय असलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाची सांगता करताना ज्ञानदेव म्हणतात,
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो || भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे ||
मुटेसाहेब, तुमचं मागणं या पंथाच्या शिकवणीच्या विपरीत आहे.

In reply to by शैलेन्द्र

जडभरत 13/07/2015 - 23:49
भले तरी सोडू कासेची लंगोटी परी नाठाळाचे माथी हाणू काठी!!! असा आहे अभंग आणि तो बरोबर पण आहे. जो दुष्ट आहे त्याला फटका हा पाहिजेच!

जडभरत 14/07/2015 - 00:00
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.

जडभरत 14/07/2015 - 00:00
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम् असे खुद्द भगवंताने म्हटले नाही का? आणि ज्ञानेश्वर माऊलींनी पण हा श्लोक ज्ञानेश्वरीत गाळलेला नाहीये.
लेखनविषय:
पायाखालची वीट दे....!

पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे

दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे

हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे

पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे

संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही

जमला मेळा संतसज्जनांचा

पाषाणभेद ·
लेखनविषय:
जमला मेळा संतसज्जनांचा जमला मेळा संतसज्जनांचा पांडुरंगाच्या भक्तांचा ||ध्रू|| हाती घेवूनीया विणा आणि टाळ भजनात विसरती काळवेळ हरपली तहानभुक हरपले देहभान जमला मेळा...||1|| नको भेटी आणिक तिर्थक्षेत्री आम्हा वैष्णवांची पंढरीच काशी माऊलीच्या घरी आलो माहेराला जमला मेळा... ||2|| विठूरायाचे सावळे मुख पाहूनिया झाले सर्वसुख ओलांडला पर्वत यातनांचा जमला मेळा...||3|| - पाषाणभेद

<पतंग>

राजेश घासकडवी ·

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth

In reply to by प्रभाकर पेठकर

नवीन ओळख??? काय पेठकर काका, गुड ओल्ड डेजमध्ये चतुरंग, केशवसुमार वगैरे लोक शेकड्यांनी विडंबनं पाडायचे. कविता पडली नि पाच मिनिटांत विडंबन पडलं, अशा आख्यायिका कट्ट्यांवर रंगवून रंगवून सांगितल्या जायच्या. एकमेकांच्यात विडंबन कुस्त्या लागत. २०१० सालचं आठवतं. कोणीतरी एक 'रूळ' नावाची कविता टाकली होती. त्यावर मग चूळ, मूळ, गूळ, खूळ वगैरे विडंबनांची मालिका लागली होती. सगळ्यांनी ती एंजॉय केली न केली असेल. पण हे प्रकार नवीन निश्चित नाहीत. विडंबनं ही मिपाच्या परंपरेची अविभाज्य भाग आहेत. कोणाला कशाचा खेद होईल ते सांगता येत नाही, तेव्हा सखेद वगैरे म्हणायला हरकत नाही. पण तेवढं वाक्य बदलून असं करा... 'मिपा - एक विडंबन संस्थळ'...... अशी ओळख पूर्वीपासूनच सखेद स्विकारलेली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्यारे१ 16/10/2014 - 02:47
+१. ह्या प्रतिसादापुरता गुर्जींशी सहमत आहे. बाकी हल्ली पेठकरसाहेब 'काका' लोकांसारखे का प्रतिसाद द्यायाला लागलेत कुणास ठाऊक. :-/

In reply to by प्यारे१

खरं आहे प्रशांत. अरे! मिपानेच अकाली 'काकात्व' बहाल केलं आहे. आता 'तुज आहे तुजपाशी' मधल्या 'आचार्यां'सारखी अवस्था झाली आहे.

In reply to by राजेश घासकडवी

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती. कारण विडंबन प्रकार नव्याने सुरु झाला होता. मधल्या काळात आता हे खूप झालं अशी भावना निर्माण झाली तरीही सहनशक्ती आटली नव्हती. आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे. शिवाय, अकारण वादविवाद, स्कोर सेटलिंग, 'मी'पणा आणि कंपूबाजगिरी फारच वाढीला लागल्याकारणाने सहन तरी कुठे कुठे आणि किती करायचं असा प्रश्न पडतो आहे. पूर्वीच्या काळी ललित लेखन, माहितीपर लेखन, पाककृती अधिक असायचं. मन गुंतवायला आणि न रुचणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला भरपूर साहित्यिक क्षेत्र मिपावर उपलब्ध होतं. पण आता तशी परिस्थिती आहे का? माझा त्रागा हा आज कालचा नाही. गेली कांही वर्षे अवलोकन करून ह्या मानसिक परिस्थितीला आलो आहे. रुचणारं लेखन अजिबात नसतं असं मी म्हणणार नाही पण ते क्षेत्र आटत चाललं आहे. कोणी म्हणेल 'मग येऊ नका मिपावर, उघडू नका न रुचणारे धागे.' तर ते खरं आहे. तसे करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे. वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. मिपावरही विधायक बदल होतील अशी वेडी आशा मनी बाळगुन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 16/10/2014 - 12:25
वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. मिपाशी भावनिक संबंध गुंतल्यामुळे चटकन निर्णय होत नाहिये. काकाश्री आपण इथेच रहावे ! पल्याडकडे सरळ लिहणारी, इकडे वाकडेपणा करतात हे आपण २घांनीही गेल्या काही दिवसांपूर्वी अनुभवले आहे. { ह्यांना म्हणजे वाकडे लिहणार्‍यांना तिकडे कोणी हिंग लावुन विचारत नाही आणि मग इकडे जाहिरात मोड ऑन करुन येतात. शेवटी निर्लज्य आहेत ते.} त्यामुळे तिकडे जाउन तुमचे मन रमेल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे. तुमचे मत तुम्हाला मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे.बिनधास्त लिहा आणि बिनधास्त रहा.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपण

In reply to by प्रभाकर पेठकर

यशोधरा 16/10/2014 - 12:42
> वाचनमात्र राहावं की 'ऐसी अक्षरे', 'मनोगत' वर जावं ह्यावर विचार चालू आहे. >> अर्रे काका, काय हे! कुठेही जायचं वगैरे नाही हां. वाचनमात्र रहावं आणि आवडत नसतील त्या धाग्यांवर फारसं जाऊ नका. बाकी बाणाने सांगितलं आहे त्याच्याशी सहमत.

In reply to by प्रभाकर पेठकर

पूर्वीच्या काळी सहनशक्ती जास्त होती..... आता सहनशक्ति आटली आहे असे जाणवते आहे.
हे वाचून मला मोदींचे पर्यावरणाबाबतचे विचार आठवले 'आजकाल पोरंसुद्धा पर्यावरणाचा विचार करतात. चांगलंच आहे. पण असं बघा, पूर्वी तरुणपणी लोकांना उकाडा सहन व्हायचा. आता वय झाल्यावर होत नाही. म्हणून लोकं म्हणतात पर्यावरण बदललं! पर्यावरण नाही बदलत, आपण बदललो आहोत!' मोदींचा किस्सा हलक्यानेच घ्यावा. गंभीरपणे बोलायचं झालं तर आपल्यात झालेला असा बदल प्रांजळपणे कबूल करणं ही घेण्यासारखी गोष्ट आहे. कधीकधी एखाद्या गोष्टीचा ओव्हरडोस होतो. मग चांगल्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वाईट गोष्टी जास्त खुपतात, आणि चांगल्या गोष्टींमध्ये तोचतोचपणा जाणवतो. थंडीतून उबदार घरात आल्याबरोब्बर ऊब छान वाटते. पण बराच वेळ बसलं की ऊब नेहमीची होते, आणि आत्तापर्यंत न जाणवलेला कोंदटपणा जाणवतो - तसं काहीसं. मग थोड्या मोकळ्या हवेत जाऊन यावंसं वाटतं. त्यावर जर कोणी म्हणालं 'कायरे, थंडीत तर कुडकुडत होतास, आणि ऊब छान वाटली म्हणालास. आता बरोब्बर उलटं कसं म्हणतोस?' यात अर्थातच विसंगती नाही हे आपल्याला समजू शकतं. तेव्हा लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणेन, मिपा नको, ऐसी नको, मनोगत-मायबोली नको. काही काळ संस्थळाच्या वातावरणातून थोडे बाहेर पडून वेगळी हवा छातीत भरून या. मग ऊब हवीशी वाटेल तेव्हा या परत.

In reply to by असंका

बॅटमॅन 16/10/2014 - 15:26
या शब्दाचा सध्याचा रूढ अर्थः एखादी डॉमिनेटिंग स्वभावाची बाई. मूळ अर्थः ढाल+गज = निशाणाचा हत्ती/हत्तीण. ढाल = निशाण. दोहोंचा काही संबंध तरी आहे का? आहे. त्याची कथा येणेप्रमाणे. पेशव्यांच्या पदरी एक हत्तीण होती. तिचे नाव भवानी. ती ढालगज होती. असा हत्ती वा हत्तीण अन्य कशालाही जुंपायचा/ची नाही, असा प्राचीन शिरस्ता होता. एकदा पेशव्यांच्या कुठल्याश्या स्वारीत वाटेत एक अवघड घाट लागला. सगळे लष्कर जाऊ लागले. शेकडो बैलजोड्या एका तोफेला जुंपलेल्या होत्या. घाट जरा चढा असल्याने तोफ ओढता ओढता बैलांच्या तोंडाला फेस आला. तिथेच घाटात एक इंग्रजही बसला होता. त्याने फौजेतील लोकांचे संभाषण ऐकले. लोक म्हणत होते की हे काय खरं नाही. भवानी हत्तिणीलाही आता तोफेला जुंपली पाहिजे तरच तोफ घाटाच्या पार होईल. ते ऐकताक्षणी जणू आशय समजल्यागत भवानीने जवळच्या झाडाची फांदी सोंडेने मुरगाळून सोंडेत घट्ट पकडली, आणि बैलांना सपासप फटके द्यायला सुरुवात केली. बैल बिचारे घाबरून तोफ नीट ओढू लागले आणि वेळ निभावली. हा किस्सा त्या इंग्रजाने लिहूनही ठेवलेला आहे. वरील माहिती गजकथा नामक सदरात वाचल्याचे आठवते. निनाद बेडेकरांकडून हा किस्सा ऐकला आहे. शहानिशा अजून केलेली नाही. पण टेक्निकली असे होणे अशक्य तर वाटत नाही. असो. मोल्सवर्त डिक्शनरीतही रूढ अर्थ दिलेला आहे. http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%9C&display=utf8&table=molesworth
लेखनविषय:
प्राथमिक प्रेरणा - तवंग दुय्यम प्रेरणा - लवंग> माझा पतंग सतत हरवतो तुझ्या अभाळी . . पेच लावती ढगाढगात ढाले ढालगजांचे . . ढील देत मी फिरकी झपझप मांजा वाहतो . . मांजा कातर पडतो सैलसर केएलपीडी . . झाडा तारांत पतंग ढिगभर लटकलेले . . नवा पतंग उडेल लवकर नव्या अभाळी