आजच्या म.टा. मध्ये ही बातमी वाचली. ह्या एनकाऊंटर बद्दल दिल्ली पोलिसांचे कौतूक केले पाहिजे वगैरे ठीक आहे, परंतु इंस्पेक्टर मोहनचंद्र शर्माला शहीद मानने कितपत ठिक आहे? ह्याने बुलेट्प्रुफ जॅकेट घातले नव्हते! जर दहशदवाद्यांशी लढायला जाताना पुरेसा संरक्षक पेहेराव केला नसला तर दोष कुणाचा? दहशदवाद्यांचा नक्कीच नाही! बातमीत म्हटल्याप्रमाणे अतिरेक्यांकडून ८ गोळ्या झाडण्यात आल्या त्यातल्या तीन गोळ्या इं. शर्मांना लागल्या.
दुसरी बाब म्हणजे, जो अतिरेकी पोलिसांच्या हातात जिवंत सापडला, तो योगायोगाने आजमगड जिल्ह्यातील समाजवादी पार्टीच्या उपाध्यक्षाचा मुलगा आहे! बाकीचे दोन मारले गेले आणी दोन पळुन गेले!
अशा बातम्या ऐकल्या की उगाचच त्यांच्या खरेपणाबद्दल शंका वाटायला लागते
- चंबा
वाचने
3209
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
शहिद..
काहीही
In reply to शहिद.. by प्रभाकर पेठकर
यात आश्चर्य काय?
सहमत
In reply to यात आश्चर्य काय? by विकास
विकास,
विकास यांच्याशी सहमत
शहीद
आश्चर्य
संतापजनक
शांत हो...