* कातरवेळची एक आठवण *
मातीच्या त्या भिन्ती,
कुडाची ती घर,
मनातुन जात नाहीत,
ही आठवणीन्ची फुलपाखर !
बन्गल्यापुढे गेट असते,
बान्धकामात असतो आधुनिकतेचा कळ्स,
पण अन्गण येथे दिसत नाही,
आणी दिसत नाही तुळस !
उडुन गेलेल्या छपरावर आता,
उगवु लागली हिरवळ,
जात्यावरली गाणी आता,
येत नाहीत कानावर !
हरवलेली विट्टी आता,
शोधत नाही कुणी
भेन्ड्या लावुन येथे कुणी,
म्हणत नाहीत गाणी !
सन्गीताला परिस्-स्पर्ष त्याकाळी,
होत असे कण्ठाचा,
पंण घशातुन गुरगुरणे व धान्गड्घिन्गा
हा आत्मा झालाय आजच्या सन्गीताचा !
देवाच्या पायावर डोक ठेवताना